पालघर साधू लक्षात आहे पण कधी काढणार काय माहीत सगळी बदनामी होत आहे तरी देवेंद्र जी आणि एकनाथ शिंदे साहेब यांना कधी समजणार सुशांत सिंग आणि दिशा चे प्रकरण पण आहे शिंदे साहेब कंटेनर कंटेनर करत राहिले पण काहीच केले नाही
Ti case courtat chalu asel... Pan jya pramane kari polisanni sadhunna dhakalla, sodla, and ha matter media pasun lapawla.. Ya maze tar tya velesch sarkar cha aah ahe na..
@@jaybharkar9000 mg tech boltoy me pn atta cha sarkar ne toe subject uchlun dharla phaije me nahi bagtla CM DCM la tya badal boltana ka te fakta Ajit Pawar la fodnyat busy hote
साहेब खूप चांगल विशलेशन सलाम तुम्हांला 🙏🏾🙏🏾पण हे बीजेपी वाले आणि शिंदे गुट काय करतात षंड होहून बसलेत मी बीजेपी चा मतदार आहे पण यांची ही पळपुटे पणा घाबरट पणाची कीव येते हो साहेब 🙏🏾पण हे बीजेपी वाले आणि शिंदे गट सुधारणार केव्हा 😊पण तुम्हांला सलाम साहेब 🙏🏾
मी स्वतः ईव्हीएम मशीन वर आता काम केले. क्लोज बटन केल्यानंतर त्यामध्ये काहीही करता येत नाही. सर्वप्रथम पोलिंग एजंट च्या साह्या असतात आणि क्लोज बटन दाबताना सुद्धा पोलिंग एजंटच्या सह्या असतात. त्यांच्यासमोरच बटन क्लोज केलं जातं. अतिशय चांगल्या प्रकारे हे ईव्हीएम मशीन आहे. हे मशीन पूर्ण चार्जिंग वर चालते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मशीनवर वेळ सुद्धा दिसते. हॅक करताच येत नाही. इतकी छान भारताची टेक्नॉलॉजी आहे.
तुमच्या सारख्या व्यक्ति पुढे येऊन जनजागृती करावी ही विनंती, उद्धव ठाकरे आता पुरतेच कॉंग्रेस चे part झालेत, त्यांना पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे, तुमचे विश्लेषण छान आहे, क्रुपया
अगदी मुद्देसूद विवरण करणारा VDO . हा व्हिडिओ पाहून तरी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचे डोळे उघडतील. लोकशाहीची थट्टा केल्याबद्दल न्यायालयाने या पितापुत्रांना आणि त्यांच्या प्रवक्त्याला सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली पाहिजे.
देवेंद्र फडणवीस शिंदे कुठे तरी कमी पडताना दिसत आहे ते खोटं कसे रेटुन बोलतात ते जनतेला खरंच वाटायला लागले मित्र पक्षांनी सुध्दा यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे
उध्वस्त ठाकरे पितापुत्राना वेड लागले आहे. उध्वस्तचे मतमोजणीसाठी ठेवले होते ना कार्यकर्ते,कॅमेरा,पोलीस हे सगळे होते. महाराष्ट्रातील सर्व लोकसभा निवडणूक परत घ्या. फक्त एकाच मतदारसंघात कशासाठी
मराठी मीडिया चा मोठा वर्ग बीजेपी च्या विरोधात narrative सेट करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी अजेंडा सेट करत यशस्वी सुद्धा करून दाखवलाय. पण विधानसभेत तुमच्या सारख्या पत्रकारांनी हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. आणि बीजेपी ने सुद्धा moral आणि economical सपोर्ट करून खोट्या narrative सेट करणार्या टोळी विरुद्ध एक टीम तयार केली पाहिजे.
@@jayantmalgundkar5909 एकदा कधी कोण गेलं तर भाजप चे लोक मुलाखत देतात ओरड सुरु केलीत. त्यांना म्हणावं दम असेल तर राज साहेबांना बोलवा मुलाखतीला मग कळेल, मुलाखत कशी घ्यायची ते...
प्रभाकर साहेब, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून ती आमच्यापर्यंत पोहोचते. त्यासाठी तुम्ही, सुशील कुलकर्णी, अनयजी, भाऊ तोरसेकर, आबा माळकर या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत.
Narrative set zhala already...Akhya Deshat hech challay....BJP IT cell valey zhopa kadhtayt....fayda nahi yanna bolun.....sagaley paisey kamvnyat busy ahey....Modi chya bharoshyavar ani Navavar kiti divas udya marnar
सगळ्यांची कीव येते, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची कसे काय या खोट्या बातम्या प्रसारित करतात आणि किती स्वतः अज्ञान आहोत आपण हेच सिद्ध करतात. यावर काही उपाय करता येतात का? प्रभाकर जी खूप छान मांडणी केलीत. आभार आपले.🙏
प्रभाकर सूर्यवंशी जी तुम्ही सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर सचिन पाटील राजेश कोचरेकर सर्व मिळून चॅनल काढा तसे देवेंद्र जी ला सांगा निदान निवडणूक होईपर्यंत तरी करा
धन्यवाद Mid Day या टिनपाट मीडिया la उघडे पडल्या पाडल्या बद्दल. महाभ काकास आघाडी ही छपरी लोचट लोकांची आघाडी आहे, पुढील 5 महीने आपल्यालाच अतीशय सावध रहायला लागेल
अगदी बरोबर... भाजप IT सेल पूर्ण संपुष्टात आला आहे.... लोकसभा निवडणुकीत कुठेच दिसला नाही....विरोधकांना कडून मोदींचा विकृत अपप्रचार चालू होता पण भाजपा ने कुठेही defend केले नाही....त्याचीच प्रचीती result मध्ये आली....विधानसभा निवडणुकीत तरी बोध घेतील हीच अपेक्षा
मी स्वतः अनेकदा प्रिसायडींग ऑफिसर म्हणून काम केले आहे. "मोबाईल नेच काय पण कोणत्याही प्रकारे ईव्हीएम हॅक करता येत नाही " हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. असे आरोप करणारे अत्यंत बिनडोक माणसे आहेत.
जो पर्यंत खोटी माहिती देणे, अफवा पसरवून गैरसमज पसरवण्याच्या प्रकाराला गुन्हा समजून कायदेशीर कारवाई करून या अशा लोकांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत हे असेच चालत रहाणार आहे.
ओटीपी ने EVM हेक होते.... काय राव एवढा मोठा जोक तर मी माझ्या ५८ वर्षा च्या आयुष्यात पहिल्यांदा च आईकत आहे.😂😂😂😂😂 लिखता भी दिवाना...आणि त्याला सपोर्ट करणारा मोठा दीवाना. What a Joke....
जर पत्रकार हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ आहे असे जर म्हणत असेल तर जे पत्रकार खुलेआम एखाद्या पक्षाची चाटूगिरी करत असतील तर त्यांच्या चॅनलचा परवाना रद्द करून त्या पत्रकारांवर आजन्मबंदी घालण्याचा कायदा सरकारने करावा.
अहो कुणी तरी ह्या चायबिस्कुट्यांना सांगा की इव्हीएम मशीन इंटरनेटला जोडलेलेच नाही. मग ओटीपी घेऊन काय करणार? त्या पेक्षा स्वीगी झोमॅटो वर ऑर्डर देऊन बँकेतून पेमेंट केले तर निदान कार्यकर्ते तरी खुष होतील. शेवटी आनंदाचा मार्ग पोटातून जातो😂
सहजच सुचलेला विचार: झालेल्या निवडणूकीवर विश्वास नसेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन पुनःर्निवडणूक घ्या. 98-99% वोट जिहाद वाल्यांनी मतदान केले आहे पण फक्त 50% हिंदूच मतदानाला गेले होते. आता उष्णता पण कमी झालीय, शुक्रवार सोमवार मतदान ठेवणार नाही म्हणून निवडणूक आयोगाने पण सांगितले आहे आणि मोदीजींना 400पार नक्कीच मिळतील म्हणून पिकनिक स्पॉटवर गेलेले हिंदू पश्चाताप दग्ध आहेत. घ्याच पुन्हा निवडणूक. तुमची हिरवी मते 1% वाढतील तर आम्ही 50% घेऊन उभे आहोत 😀💪🇮🇳🙏
प्रभाकरजी बाकीचे वृत्तपत्र त्याची चाटूगिरी करतात तर मला वाटते दैनिक प्रहार आणि काही असतील असे वृत्तपत्र त्यांनी हे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सत्य पहिल्या पानावर छापून आणावे.सामान्य जनतेला कळलं पाहिजे बस एवढेच।🙏
त्या फेक बातमी छापणार्या वयत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करायची हिंमत दाखवली जाईल की विधानसभेच्या निवडणूका अशाच सदगुण विकृतीमुळे गाजतील आणि जागा कमी करून घेतील? कधी महायुती ठोशास ठोसा देणार?.. बघा जमतंय का?
या मिड डे सायन दैनिक मधील मजकूर तुम्हाला व व आम्हाला पटत नाही पण निगेटिव्ह पुसण्याचा किंवा खोडून काढण्याचा प्रयत्न भाजप का करत नाही आणि इथेच बीजेपी कमी पडते आणि सध्याची परिस्थिती उद्भवते
ज्या electronic machine internet ला जोडलेली असतात तीच हॅक केली जाऊ शकतात, जसे की स्मार्ट फोन, माझ्या माहिती नुसार EVM internet शी जोडलेली नसतात त्यामुळे ते हॅक होऊच शकत नाही
इकडे म्हणजे कुठे? Uकिरड्यात का? डुकरांच्या सुळसुळाटात 😂😂😅😅शक्यच नाही. इतकी वर्ष सेनेत राहून धमकी दिलेल्या घाणीत कोण कशाला जाईल?...त्याला घोसाळकर गोसालीया नाही व्हायच !!आणि हिरवा तर मूळीच नाही... दिशा केस, री ओपन झाली!! 3 सुनावण्या ही झाल्या !!पहिल्या 2 सुनावणीतच तुमच्या त्या बापलेकांची पॅन्ट ओली झाली 😂😅..कबूली द्यावीच लागली की, दिशा मर्डर दिनी आजोळी नव्हतो खोटं सांगितलं कोर्टाला अशी!!, (7 व वर्षाची जेल शिक्षा आहे दिशाभूल केल्यास)!! ** 15:37 आता कोर्टाचा आदेश आहे, दिशाने वरून उडी मारल्यामुळे सोसायटीच्या गेट बाहेर पडली , हे प्रात्यक्षीक करून दाखवायच !! सुप्रीम कोर्टात ले निवृत्त जे आणखी अधिवक्ते यांनी मिळून ठरवून ही केस पुन: उघडली..साधा FIR सुद्धा नोंदलेला नव्हता !!,दोन्ही केसेस मधे !! पब्लीकचा साॅलीड रेटा आहेच .मातोश्रीला ढकलणारच नरकात !! कोवीडमधे मदतीवीना, लसवीना असंख्य निष्पाप तडफडत गेलेले जीव आणि सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान यांचा तडफडणारा आत्मा पाठलाग सोडणारच नाही!!असंख्य चाहत्यांचे तर तळतळाट भोगावेच लागणार!! एक बरं झालं कोकणातून हा उकीरडा ठाकरे पार नाहीसा झाला ते !! **मराठी चॅनलवरचा आशीश जाधव याला विचारा ?😂😂दिशा सालीयान केस चालवणा-या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्याने नोटीसही पाठवलीआहे , खोटी बातमी दिल्याबद्दल!!** भाड्या ठासून सांगत होता केस पुन्हा रिओपन झालेली नाही अशी!! आणि तुम्ही ही थुकरट स्वप्न बघूच नका भंगार मातोश्रीच्या उदोउदो ची ??तुम्ही चाटताय त्या टीनपाट बापलेकाला तसं दुनीयेला नका धरू गृहीत...बरं का मातोश्री गेली गाढवाच्या xxत😂😂😅😅
अश्या विकल्या गेलेल्या मिडीयाला चांगला धडा शिकवला पाहिजे. मिड डे वाल्यांना जनतेनेच चोपल पाहिजे कायदे आपले काही कामाचे नाहीत. अरे आज हिंदू राष्ट्रासाठी मोदीजी येवढे झटत आहेत त्यांना सर्व विरोधी पक्षांनी पण साथ देवून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे .वय होऊन गेलेल्या नी मरायच्या वेळी तरी चांगलं काम करायला पाहिजे . मोदीजी न सारखा युगपुरुष हजारो वर्षानंतर जन्म घेतो .त्याला साथ द्या. पुष्कळ कमावले .कोणी ईकडे शाश्वत नाही वर काही सोबत घेऊन जाणार नाही.
खरे तर भाजपा ने हे प्रकरण तडीस न्यायला हवा. Mid Day वर खटलाच भरायला हवा. आपले मुद्दे अतिशय योग्य आहेत. त्यांनी दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे नारेटीव्ह सेट करण्याचे उबाठा चे प्रयत्न यशस्वी झालेत. तुम्ही जितक्या. पोट तिडीकीने प्रश्न मांडता, तितके भाजपा का मांडत नाही? - किरण येवलेकर,पुणे
सगळ खर हो पण विरोधी जे करतात ते भाजप का करीत नाही यांना काय केळ सोलून खायला दिले पहीजे काय तुमचे काम कितीही चांगले असुदे राजकारण करताना साम दाम दंड भेद वापरून देशासाठी सत्ता कशी मिळेल हे महत्त्वाचे नाही का?
खरोखरच जर मोबाईल फोन ने ईव्हीएम मशीन ओपन करता आली असती तर ती व्यवस्था निवडणूक आयोग पाहत ना, मग जर खरोखरच ईव्हीएम ओपन करायची वेळ आली असती तर तो OTP निवडणूक आयोगाकडे आला असता ना? सर्व साधारण माणसाकडे कसा येईल एवढ डोक तरी चालवायचं ना?
😁 कॉलेजच्या जमान्यात आम्हीही ‘मिड-डे मेट’चे चांगले कलेक्शन करून ठेवले होते. इलस्ट्रेशन्स, अॅनॉटोमिकल ड्रॉईंग्ज रेफरंससीठी उपयोगी पडायचे. नेत्रसुखदताही असायची तो भाग वेगळाच.😁
षंढपणा सोडा हिंमत दाखवा. हे सरकार षंड झाले आहे उद्धव सरकार याबाबत ऍक्टिव्ह होत मातोश्री चे कंटेनर माहित आहेत तर का बाहेर काढत नाही कोणतीच धमक नाही सरकार मध्ये आघाडी सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्र चा सगळा बॅट्या बोळ झाले पाहिजे हीच सर्वांची इच्छा आहे
चाय बिस्कुट वाल्यांचा नावानिशी उल्लेख करून त्यांचे बुरखे पाडले पाहिजेत ही रास्त अपेक्षा आहे
माफी मागितली म्हनुन भागणार नाही, यांना 5/10 वर्ष जेल झाली पाहिजे
खोट जास्त जागेवर पोहचत पण त्याच सत्य 1% पण नाही. मग आता त्या "माफिच" काय लोनच टाकायच 😡😡😡 कड़क कार्रवाई झाली पाहिजे.
मिड डे ला जबरी शिक्षा झाली पाहिजे. तरच पुढे अश्या घटना घडणार नाही.
आणि ह्या माफीवर सोडू नये.
त्या मस्क ला सुद्धा कोर्टात खेचलं पाहिजे. मिड डे सोबत.
पालघर साधू लक्षात आहे पण कधी काढणार काय माहीत सगळी बदनामी होत आहे तरी देवेंद्र जी आणि एकनाथ शिंदे साहेब यांना कधी समजणार सुशांत सिंग आणि दिशा चे प्रकरण पण आहे शिंदे साहेब कंटेनर कंटेनर करत राहिले पण काहीच केले नाही
Mid day वर शीवसेनेने फौजदारी कायदया अंतर्गत अब्रू नुकसानीचा दावा ठोकावाच.
भारतीय लोक लोकशाही च्या उपयोगाचे नाहीत बघा ते तैमूर औरंगजेब इंग्रज टिपू नेहरू यांच कौतुक करतात यांना क्रूर हुकुमशाही आवडते
पालघर साधू हत्याकांड पण लक्षात आहे अजुन.. 🚩🚩
2.5 varsha zala tumcha sarkar ahe kai zatta kela nahi
मीरा रोड चा झाट्टा उपटला ना जाऊन बघ तिथे
@@jaybharkar9000 me palghar cha Sadhu case cha boltoy hithe Mira road cha kai sambandh
Ti case courtat chalu asel... Pan jya pramane kari polisanni sadhunna dhakalla, sodla, and ha matter media pasun lapawla.. Ya maze tar tya velesch sarkar cha aah ahe na..
@@jaybharkar9000 mg tech boltoy me pn atta cha sarkar ne toe subject uchlun dharla phaije me nahi bagtla CM DCM la tya badal boltana ka te fakta Ajit Pawar la fodnyat busy hote
नुसती माफी काय कामाची ? निवडणुक बोर्डाने हजारोंं कोटींचा दंड वसुल करून जेल मध्ये पाठवायला हवे.
साहेब खूप चांगल विशलेशन सलाम तुम्हांला 🙏🏾🙏🏾पण हे बीजेपी वाले आणि शिंदे गुट काय करतात षंड होहून बसलेत मी बीजेपी चा मतदार आहे पण यांची ही पळपुटे पणा घाबरट पणाची कीव येते हो साहेब 🙏🏾पण हे बीजेपी वाले आणि शिंदे गट सुधारणार केव्हा 😊पण तुम्हांला सलाम साहेब 🙏🏾
संजय राऊत ला कोणीही पत्रकार उलट प्रश्न का विचारत नाहीत रोज कशाला जातात त्याच किर्तन ऐकायला प्रभाकरजी तूम्ही सत्य सांगितले म्हणून कळाले
प्रश्न विचारले तर खाऊ मिळणार नाही
चहा-बिस्किट मिळणार नाही मग
मिडीयाला वेसण घातली पाहिजे, सरकार काही करू शकत नाही का.
मी स्वतः ईव्हीएम मशीन वर आता काम केले. क्लोज बटन केल्यानंतर त्यामध्ये काहीही करता येत नाही. सर्वप्रथम पोलिंग एजंट च्या साह्या असतात आणि क्लोज बटन दाबताना सुद्धा पोलिंग एजंटच्या सह्या असतात. त्यांच्यासमोरच बटन क्लोज केलं जातं. अतिशय चांगल्या प्रकारे हे ईव्हीएम मशीन आहे. हे मशीन पूर्ण चार्जिंग वर चालते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मशीनवर वेळ सुद्धा दिसते. हॅक करताच येत नाही. इतकी छान भारताची टेक्नॉलॉजी आहे.
ह्या माहितीबद्दल आभार!
माहितीबद्दल धन्यवाद
माहितीबद्दल धन्यवाद
तुमच्या सारख्या व्यक्ति पुढे येऊन जनजागृती करावी ही विनंती, उद्धव ठाकरे आता पुरतेच कॉंग्रेस चे part झालेत, त्यांना पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे, तुमचे विश्लेषण छान आहे, क्रुपया
जय श्री राम 💐💐💐🙏
अगदी मुद्देसूद विवरण करणारा VDO . हा व्हिडिओ पाहून तरी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचे डोळे उघडतील. लोकशाहीची थट्टा केल्याबद्दल न्यायालयाने या पितापुत्रांना आणि त्यांच्या प्रवक्त्याला सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली पाहिजे.
देवेंद्र फडणवीस शिंदे कुठे तरी कमी पडताना दिसत आहे ते खोटं कसे रेटुन बोलतात ते जनतेला खरंच वाटायला लागले मित्र पक्षांनी सुध्दा यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे
गांडाळ नेत्यांकडून असल्या आपेक्षा कशा ठेवता ?आश्रर्य वाटते.
पण या नरेटिव ला सुशिक्षित लोक ही बळी पडतात त्याचे काय. वेळ तर निघून जाते ना
उध्वस्त ठाकरे पितापुत्राना वेड लागले आहे.
उध्वस्तचे मतमोजणीसाठी ठेवले होते ना कार्यकर्ते,कॅमेरा,पोलीस हे सगळे होते.
महाराष्ट्रातील सर्व लोकसभा निवडणूक परत घ्या.
फक्त एकाच मतदारसंघात कशासाठी
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथे पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात म्हणजे कमी जागांची भरपाई होऊन बहुमताचा आकडा निश्चित पार करता येईल --
लोक सभा निवडणुक घेणं म्हणजे पिठल भाकरी करण्या ईतक सोप व कमी खर्चाच आहे का ॽ तो पैसाही जनतेतशचाच ,काही ही उचली जीभ अन लावली टाळ्याला ।😡😡
फक्त माफी मागून काय होणार... व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर वर हे अजूनही चाललंय
तरीपण घाबरु नका सूर्यवंशी वायकर फक्त शरीराने तिकडे आहे....फाईल बंद व्हायची वाट बघत आहे फक्त 😂😂😂....
@@Justfewminutes1फाईल आहे काय?😂
@@smitapatkar786 जर अजित पवार, प्रफुल्ल पटेल भुजबळ, सरनाईक, यामिनी जाधव आणि अजून बरेच जणांच्या असू शकतात तर एका फाईल ने काय झालं???😅😅😅😅
प्रभू सर पण खोट काम करनार्यांना माफी नको तर किमान 10 वर्ष जेल व दंड मानहानी केली म्हणूण असा काही कायदा नाही का?????
पत्रकारांमध्ये सगळेच पत्रकार श्रेष्ठ चांगले इमानदार नसतात. ईमान विकून खाणारे पण पत्रकार आहेत बघितलेत.
असल्या पेपर वर सरकारने बंदी घातली पाहिजे.
१०० कोटीची मानहानी केस दाखल करायला हवी .
मिड डेला माफीवर सोडता नये तर कायमचे टाळे लागले पाहीजे.
महाराष्ट्र भलतीकडे चाललाय हे निश्चित
मराठी मीडिया चा मोठा वर्ग बीजेपी च्या विरोधात narrative सेट करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी अजेंडा सेट करत यशस्वी सुद्धा करून दाखवलाय. पण विधानसभेत तुमच्या सारख्या पत्रकारांनी हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. आणि बीजेपी ने सुद्धा moral आणि economical सपोर्ट करून खोट्या narrative सेट करणार्या टोळी विरुद्ध एक टीम तयार केली पाहिजे.
यांचे माफीनामे का स्वीकारतात? यांना बदनामी केली म्हणून करोडोत भरपायी करायला लावायची!
मिडियाला जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे.
अजून एक चाय बिस्कीट चॅनल आहे, जें उठा चे जोरदार प्रचार करतात.
#मुंबईतक उठाची बाजू खूप जोरदार रित्या लावून धरतात.
या मुंबईतक चॅनलवरच भाजपचे नेते मुलाखती देत असतात.
@@jayantmalgundkar5909 एकदा कधी कोण गेलं तर भाजप चे लोक मुलाखत देतात ओरड सुरु केलीत.
त्यांना म्हणावं दम असेल तर राज साहेबांना बोलवा मुलाखतीला मग कळेल, मुलाखत कशी घ्यायची ते...
जिथे विरोधक जिंकले तिथले EVM बरोबर आणि जिथे विरोधक हारले तिथले EVM hack , असा सोयीस्कर समज ......
Elon Musk खरच येडा आहे....सूर्यवंशी कडे त्याने शिकवणी लावावी😂😂
Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA)..
मित्रा, पक्ष कोणताही असु देत जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे....
सगळी कडेच भंपकगिरी चालु आहे....😢😢😢
Vadapau haa vadapau ha rahnaar
ईव्हीएम सदोष नसते तर मतमोजणीत फरक कसा? कॅल्क्युलेटर कधी चुकतो का? 2000 कुठे आणि 48 कुठे काही ताळमेळ आहे काय?
फक्त माफी, यांना सक्त शिक्षा झाली पाहिजे, लोकांना निवेदन आहे आता समाचार पत्रांवर बहिष्कार टाकला पाहिजे
अशी मनोवृत्ती असणारे पत्रकार बीजेपी संबंधित अशा खोट्या बातम्या पसरवतील त्यामुळे बीजेपी ने असणारे नरे टिव्ह सेट करणाऱ्या मीडियावर ठोस पाऊल उचललं पाहिजे
अशी बोंबाबोंब करण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम हॅक करुन व त्यात उलट सुलट फेरफार करून दाखवा म्हणजे त्यावर विश्वास बसेल
कोर्टात
किरीट सोमय्या याला पुढे आणले पाहिजे. ते मविआ चा भ्रष्टाचार बरोबर बाहेर काढत आहेत
ते त्यांची ठाकरे विरुद्ध पर्सनल दुष्मनी बाहेर काढत होते, बाकी काही विशेष नाही.
सुशांत आणि दिशा यांच्यासह अनेक जणांचे जीव कसे गेले ते पण ठाकरे यांनी सांगावे
ज्याच्या त्याच्या मनाला माहित असते आपण काय काय केलय ते
उघड सत्य, उ ठा गप्प बसणारच!आणि राऊत? एरवी नसलेल्या गोष्टीवर वायफळ बडबड करतात👎उ ठा च्या कारकिर्दीतली यादी मोठी आहे😮😮😮
Are aple Hindu ch javabdar she
भाजप या पक्षाला विचारा. भाजप समर्थक आहे मी. राज्य आणि देशात आत्ता पण सत्तेत भाजप आहे. 😢
Pulvama
भाजप मात्र फारच कमकुवत आहे . प्रतिस्पर्धी मीडिया उभा का करत नाहीत ?
भाजप आता पाव भाजी झालेली पार्टी आहे बघा विधान सभा निवडणूक मधे महाराष्ट्रातून साफ होउन जाईल 😂😂😂😂
Haa na barobar
To Arnav konach pillu ahe
हिजडे आहेत भाजपवाले.
भाजप उत्तर देण्यात कमी पडते आहे @@Pratikkadam950
प्रभाकर साहेब, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून ती आमच्यापर्यंत पोहोचते. त्यासाठी तुम्ही, सुशील कुलकर्णी, अनयजी, भाऊ तोरसेकर, आबा माळकर या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत.
तुम्ही आहात म्हणूनच ह्या गोष्टी लक्षात येतात
😂😂
मूल्ला बाना हजर झाला 😂
😂😂😂
तोरसेकरांनी अश्या विषयावर व्हिडिओ करायला हवा. रोज एका राजकारण्यावर व्हिडिओ ऐवजी रोज एक विषय घ्यावा.
Mid-day वर FIR होऊन कोर्टात खेचलेच पाहिजे, जरी माफी मागितली असेल. बेजबाबदार पणा ला शिक्षा झालीच पाहिजे.
Satya cha vijay hota hey naki🎉
Narrative set zhala already...Akhya Deshat hech challay....BJP IT cell valey zhopa kadhtayt....fayda nahi yanna bolun.....sagaley paisey kamvnyat busy ahey....Modi chya bharoshyavar ani Navavar kiti divas udya marnar
Barobar bhava
सगळ्यांची कीव येते, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची कसे काय या खोट्या बातम्या प्रसारित करतात आणि किती स्वतः अज्ञान आहोत आपण हेच सिद्ध करतात. यावर काही उपाय करता येतात का? प्रभाकर जी खूप छान मांडणी केलीत. आभार आपले.🙏
या मिड डे ला छोट्या माफी वर न सोडता कोर्टात खेचले पाहिजे. भाजप येथे कमीपडते आहे.
भाजपा इथेच कमी पड़ते त्यामुळे मिडिया पैसे खाऊन पुन्हा पुन्हा तेच गुन्हा करण्यास धजावतात
Kaayamach kami padale. Aahet mahnunach hi paristiti,
भाजप महाराष्ट्रामध्ये खूप मवाळ आहेत त्यामुळे उबाठा उठसूठ काहीही बरळत आहे उदाहरण विश्व प्रवक्ते
भाजपला यापुढे खूप कडक राहवे लागेल
bjp no.1 murkha party ahe. jithe bolayla pahije tithe gappa basate, kititari mudde sodle. sagle dhakkan bharlet. IT CELL tar kahi kamachi nahi.
✔️
अगदी बरोबर प्रभाकर जी..भाजपा ने सुद्धा आपल एक दैनंदिन वृत्तपत्र चालवाव जेणेकरून अशा नारेटिवे ना जागच्या जागी गlडाता येईल..
😂😂😂
Electoral bond घोटाळा पण छापा मग त्यात 😂😂
प्रभाकर सूर्यवंशी जी तुम्ही सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर सचिन पाटील राजेश कोचरेकर सर्व मिळून चॅनल काढा तसे देवेंद्र जी ला सांगा निदान निवडणूक होईपर्यंत तरी करा
धन्यवाद Mid Day या टिनपाट मीडिया la उघडे पडल्या पाडल्या बद्दल. महाभ काकास आघाडी ही छपरी लोचट लोकांची आघाडी आहे, पुढील 5 महीने आपल्यालाच अतीशय सावध रहायला लागेल
आपल्या विरोधात चालवले जाणारे खोटे narrative , हाणून पाडण्यात BJP कमी पडतेय . भाजपाने जोरदार प्रतिवाद करायला पाहिजे .
Yes corect
अगदी बरोबर... भाजप IT सेल पूर्ण संपुष्टात आला आहे.... लोकसभा निवडणुकीत कुठेच दिसला नाही....विरोधकांना कडून मोदींचा विकृत अपप्रचार चालू होता पण भाजपा ने कुठेही defend केले नाही....त्याचीच प्रचीती result मध्ये आली....विधानसभा निवडणुकीत तरी बोध घेतील हीच अपेक्षा
चाटू मीडियाला मोदीच्या भाजप पक्षाने हुजरेगिरी केलेलीच नाही.. त्यामुळे या सर्वांचा राग
सतत सत्तेत असल्याने भाजप सुस्त झाला आहे
जय श्री राम 🌹💐🙏
ही गोष्ट सगळ्या.देशव्यापी you tubers नी चालवून खरं खोटं केलेलं आहे !!!
फडणवीस चांगले राजकारणी असतील, पण गृहमंत्री म्हणून चांगले नाहीत
नेरेटिव्ह सेट करण्यात आपण काँग्रेस, उबाठा, जिहादी पेक्षा फार मागे आहोत.. दुर्दैव आहे आपले 😢😢😢😢
मी स्वतः अनेकदा प्रिसायडींग ऑफिसर म्हणून काम केले आहे. "मोबाईल नेच काय पण कोणत्याही प्रकारे ईव्हीएम हॅक करता येत नाही " हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. असे आरोप करणारे अत्यंत बिनडोक माणसे आहेत.
खर तर निवडणूक आयोग ह्या लोकंवर कारवाई का करत नाही हाच प्रश्न आहे
जो पर्यंत खोटी माहिती देणे, अफवा पसरवून गैरसमज पसरवण्याच्या प्रकाराला गुन्हा समजून कायदेशीर कारवाई करून या अशा लोकांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत हे असेच चालत रहाणार आहे.
मा. अमोल किर्तीकरांना मिळालेली मते ही आघाडीची म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी व इतर धर्मीयांची एकत्रित आहेत.
मीडीयाचे प्रबोधन फक्त आपल्या सारख्यांनीच करणे आवश्यक आहे व त्यांनाच ते शक्य आहे त्याबद्दल
बहोत बहोत धन्यवाद सर
ओटीपी ने इव्हीएम कशी करायची हे ज्याला शंका आहे त्याने सिध्द करावे
कोर्टात सिद्ध करावे
ओटीपी ने EVM हेक होते....
काय राव एवढा मोठा जोक तर मी माझ्या ५८ वर्षा च्या आयुष्यात पहिल्यांदा च आईकत
आहे.😂😂😂😂😂
लिखता भी दिवाना...आणि त्याला सपोर्ट करणारा मोठा दीवाना. What a Joke....
नाहीतर जबरदस्त दंड वसूल करावा. पुन्हा अशी आगळीक होणार नाही.
Otp udhav husein Yana ala Hota ka?
आपल्या देशात जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे फौजदारी गन्हा ठरवण्यात यावा.
त्या मत मोजणी च्या ठिकाणी जी मिडिया मंडळी ह़ोती त्यांचा उल्लेख श्र्वान मिडिया मंडळी असा करावा.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
शरद पवार यांनी पाळले आहेत
यामुळेच हल्ली एकही वर्तमानपत्र वाचावेसे वाटत नाही.
जर पत्रकार हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ आहे असे जर म्हणत असेल तर जे पत्रकार खुलेआम एखाद्या पक्षाची चाटूगिरी करत असतील तर त्यांच्या चॅनलचा परवाना रद्द करून त्या पत्रकारांवर आजन्मबंदी घालण्याचा कायदा सरकारने करावा.
अहो कुणी तरी ह्या चायबिस्कुट्यांना सांगा की इव्हीएम मशीन इंटरनेटला जोडलेलेच नाही. मग ओटीपी घेऊन काय करणार? त्या पेक्षा स्वीगी झोमॅटो वर ऑर्डर देऊन बँकेतून पेमेंट केले तर निदान कार्यकर्ते तरी खुष होतील. शेवटी आनंदाचा मार्ग पोटातून जातो😂
सहजच सुचलेला विचार: झालेल्या निवडणूकीवर विश्वास नसेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन पुनःर्निवडणूक घ्या. 98-99% वोट जिहाद वाल्यांनी मतदान केले आहे पण फक्त 50% हिंदूच मतदानाला गेले होते. आता उष्णता पण कमी झालीय, शुक्रवार सोमवार मतदान ठेवणार नाही म्हणून निवडणूक आयोगाने पण सांगितले आहे आणि मोदीजींना 400पार नक्कीच मिळतील म्हणून पिकनिक स्पॉटवर गेलेले हिंदू पश्चाताप दग्ध आहेत. घ्याच पुन्हा निवडणूक. तुमची हिरवी मते 1% वाढतील तर आम्ही 50% घेऊन उभे आहोत 😀💪🇮🇳🙏
वक बोर्ड चे लोकांना खरंच वाटत आहे हिंदू लोक मतदान करणार नाही म्हणत आहे
संजय राऊत हा माणूस खरोखरच नाटक बाज आहे ❤❤❤❤❤
मवली,गुंड आहे.
लबाड लांडगा आहे तो. सीट वाटप मध्ये याचा फार मोठा हात असतो
राऊत उंडगा बाबा आहे
प्रभाकरजी बाकीचे वृत्तपत्र त्याची चाटूगिरी करतात तर मला वाटते दैनिक प्रहार आणि काही असतील असे वृत्तपत्र त्यांनी हे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सत्य पहिल्या पानावर छापून आणावे.सामान्य जनतेला कळलं पाहिजे बस एवढेच।🙏
त्या फेक बातमी छापणार्या वयत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करायची हिंमत दाखवली जाईल की विधानसभेच्या निवडणूका अशाच सदगुण विकृतीमुळे गाजतील आणि जागा कमी करून घेतील? कधी महायुती ठोशास ठोसा देणार?.. बघा जमतंय का?
मीड डे ला सोडू नये. खोटी नेरेटिव्ह पसरवल्या बद्दल जबर शिक्षा होणे गरजेचे आहे.
Soft corner म् नाल्यांची अक्कल गुडघ्यात आहे. सोईस्करपणे ते विसरतात कि गद्यरीची सुरवात उद्ववजीनी २०१९ मध्ये केली.
प्रभाकरजी हे लोकं अतिशय निर्लज्ज असतात . इतके की नंगेसे खुदा डरता है .
Hmv पत्रकार. साहेब असेच वेळोवेळी उघडे पडायला हवे उना.
माफी मागायचीच असेल तर सर्व वर्तमानपतरांच्या फ्रंट पेज वर बोल्ड अक्षरांत माफी मागावी. बातमी शापताना जशी बोल्ड अक्षरात शापली तझी.
या मिड डे सायन दैनिक मधील मजकूर तुम्हाला व व आम्हाला पटत नाही पण निगेटिव्ह पुसण्याचा किंवा खोडून काढण्याचा प्रयत्न भाजप का करत नाही आणि इथेच बीजेपी कमी पडते आणि सध्याची परिस्थिती उद्भवते
न्यूज फेक असुद्या किंवा कशीही परंतु अद्याप आम्हाला अजित पवारांना का बरोबर घेतलं याचे उत्तर मिळालं नाही.
साहेब यांच्यावर आयोगानेच कारवाई केली पाहीजे सोयस्कर पणे भुंकतात राऊत तर एक नंबर
EVM मशीन कोणीही हॅक करू शकत नाही.
मी स्वतः निवडणूक ड्युटी अनेक वर्षे करीत आलो आहे.
सरकारने सगळ्या खोटारड्यांना अद्दल घडवली पाहिजे.
ज्या electronic machine internet ला जोडलेली असतात तीच हॅक केली जाऊ शकतात, जसे की स्मार्ट फोन, माझ्या माहिती नुसार EVM internet शी जोडलेली नसतात त्यामुळे ते हॅक होऊच शकत नाही
निलेश राणे संजय राउत याला योग्य उत्तर देत होते. त्याला सुद्धा गप्प बसायला लावले आहे.
नमस्कार भाऊ. सगळ भयानक विचित्र आहे.तुमच्या विश्लेषण बदल खुप खुप धन्यवाद 🙏
असेच यांचे पोल उघडे होत जाईल.
असे जनतेला कळेल.तेव्हा मतदारांना जाग येईल. खोटे बोल पण रेटून बोल.
काय चाललंय हो हे उत्तर पश्चिम च नाटक ,?? अस वाटतंय की त्या कीर्तीकरची मान अपमान होतोय का ??
घाबरु नका वायकर परत इकडेच येणार काही दिवसात ......फाईल close झाली की😂😂😂....
इकडे म्हणजे कुठे? Uकिरड्यात का? डुकरांच्या सुळसुळाटात 😂😂😅😅शक्यच नाही. इतकी वर्ष सेनेत राहून धमकी दिलेल्या घाणीत कोण कशाला जाईल?...त्याला घोसाळकर गोसालीया नाही व्हायच !!आणि हिरवा तर मूळीच नाही...
दिशा केस, री ओपन झाली!! 3 सुनावण्या ही झाल्या !!पहिल्या 2 सुनावणीतच तुमच्या त्या बापलेकांची पॅन्ट ओली झाली 😂😅..कबूली द्यावीच लागली की, दिशा मर्डर दिनी आजोळी नव्हतो खोटं सांगितलं कोर्टाला अशी!!, (7 व वर्षाची जेल शिक्षा आहे दिशाभूल केल्यास)!! ** 15:37 आता कोर्टाचा आदेश आहे, दिशाने वरून उडी मारल्यामुळे सोसायटीच्या गेट बाहेर पडली , हे प्रात्यक्षीक करून दाखवायच !! सुप्रीम कोर्टात ले निवृत्त जे आणखी अधिवक्ते यांनी मिळून ठरवून ही केस पुन: उघडली..साधा FIR सुद्धा नोंदलेला नव्हता !!,दोन्ही केसेस मधे !!
पब्लीकचा साॅलीड रेटा आहेच .मातोश्रीला ढकलणारच नरकात !! कोवीडमधे मदतीवीना, लसवीना असंख्य निष्पाप तडफडत गेलेले जीव आणि सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान यांचा तडफडणारा आत्मा पाठलाग सोडणारच नाही!!असंख्य चाहत्यांचे तर तळतळाट भोगावेच लागणार!!
एक बरं झालं कोकणातून हा उकीरडा ठाकरे पार नाहीसा झाला ते !!
**मराठी चॅनलवरचा आशीश जाधव याला विचारा ?😂😂दिशा सालीयान केस चालवणा-या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्याने नोटीसही पाठवलीआहे , खोटी बातमी दिल्याबद्दल!!** भाड्या ठासून सांगत होता केस पुन्हा रिओपन झालेली नाही अशी!!
आणि तुम्ही ही थुकरट स्वप्न बघूच नका भंगार मातोश्रीच्या उदोउदो ची ??तुम्ही चाटताय त्या टीनपाट बापलेकाला तसं दुनीयेला नका धरू गृहीत...बरं का मातोश्री गेली गाढवाच्या xxत😂😂😅😅
कशीही कीर्तिकर रे नावच आहे कीर्तिकर
अश्या विकल्या गेलेल्या मिडीयाला चांगला धडा शिकवला पाहिजे. मिड डे वाल्यांना जनतेनेच चोपल पाहिजे कायदे आपले काही कामाचे नाहीत. अरे आज हिंदू राष्ट्रासाठी मोदीजी येवढे झटत आहेत त्यांना सर्व विरोधी पक्षांनी पण साथ देवून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे .वय होऊन गेलेल्या नी मरायच्या वेळी तरी चांगलं काम करायला पाहिजे . मोदीजी न सारखा युगपुरुष हजारो वर्षानंतर जन्म घेतो .त्याला साथ द्या. पुष्कळ कमावले .कोणी ईकडे शाश्वत नाही वर काही सोबत घेऊन जाणार नाही.
भाजप अजूनही झोपेत आहे.
खरे तर भाजपा ने हे प्रकरण तडीस न्यायला हवा. Mid Day वर खटलाच भरायला हवा. आपले मुद्दे अतिशय योग्य आहेत. त्यांनी दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे नारेटीव्ह सेट करण्याचे उबाठा चे प्रयत्न यशस्वी झालेत. तुम्ही जितक्या. पोट तिडीकीने प्रश्न मांडता, तितके भाजपा का मांडत नाही? - किरण येवलेकर,पुणे
सगळ खर हो पण विरोधी जे करतात ते भाजप का करीत नाही यांना काय केळ सोलून खायला दिले पहीजे काय
तुमचे काम कितीही चांगले असुदे राजकारण करताना साम दाम दंड भेद वापरून देशासाठी सत्ता कशी मिळेल हे महत्त्वाचे नाही का?
रोजच नॅरेटिव्ह पसरलं जातंय
पण मिडडेवर कारवाई व्हायलाच पाहीजेच.
Sabhi Hindu log. Majbut Ekta Unity banakar. Dev Mandir. Desh. Dharma. Aur Hindu Mahilao ki Suraksha Jarur kare. Jay Hindu Rastra. JAGO aur JAGAo.
Cash For Vote ₹8500/- ये चुनावी जुमला में केस दर्ज होना चाहीये
भाजपा महाराष्ट्र आयटी सेल काय करतो आहे.
BJP it सेल बंध करायची वेळ आलेली आहे , मोदी नरम तसाच त्यांचा पक्षा चे it सेल पण नरम पडलंय 😂😂😂😂
मिडिया हा आता चौथा स्तंभ राहिलेला नाही. यांच्यासाठी देखील कडक कायदे लागू होणे गरजेचे आहे.
Udhav himself does corruption
खरोखरच जर मोबाईल फोन ने ईव्हीएम मशीन ओपन करता आली असती तर ती व्यवस्था निवडणूक आयोग पाहत ना, मग जर खरोखरच ईव्हीएम ओपन करायची वेळ आली असती तर तो OTP निवडणूक आयोगाकडे आला असता ना? सर्व साधारण माणसाकडे कसा येईल एवढ डोक तरी चालवायचं ना?
नमस्कार सुर्यवंशी जी l 🙏
😁 कॉलेजच्या जमान्यात आम्हीही ‘मिड-डे मेट’चे चांगले कलेक्शन करून ठेवले होते. इलस्ट्रेशन्स, अॅनॉटोमिकल ड्रॉईंग्ज रेफरंससीठी उपयोगी पडायचे. नेत्रसुखदताही असायची तो भाग वेगळाच.😁
षंढपणा सोडा हिंमत दाखवा.
हे सरकार षंड झाले आहे
उद्धव सरकार याबाबत ऍक्टिव्ह होत
मातोश्री चे कंटेनर माहित आहेत तर का बाहेर काढत नाही
कोणतीच धमक नाही सरकार मध्ये
आघाडी सरकार आलं पाहिजे
आणि महाराष्ट्र चा सगळा बॅट्या बोळ झाले पाहिजे हीच सर्वांची इच्छा आहे
सुप्रीम कोर्टाने ह्याविषयात निर्णय दिलेला आहेच की.
रासुका लावून जेल मध्ये टाकले पाहीजे. Mid day ban kela pahije.
तो माफी नामा बातमीच्या आकारात छापायला लावा
साहेब, चोथा खांब असे जर करत असेल तर यावर कारवाई का होत नाही.
Punha ghya loksabha nivadnuk,modi 400 par nakkich yetil
Newyork t 20 bharath pakistan match आठवते.
Jab Tak aap case nhi karoge ,tab tak chai biscuit channels ka khel chalu hi rahega