त्या मुलींच्या आई-वडिलांना विचारायला काय शिक्षा झाली पाहिजे होती. या हरामखोरांना राजकारण करायचे आणि आरोपींना वाचवायचे. आरोपी हा आरोपीस असतो मेला तर काय झाले
चुकीचे आरोप करणे विरोधकांचे काम असतं. जर ट्रस्टी पळून गेली असती तर शाळा बंद राहिली असती. ट्रस्टीज चुकीची असती तर ते इतके वर्ष ती शाळा चालू राहिली नसती. खूप वर्ष झाली ती शाळा चालू. जर का असं प्रकरण ट्रस्टी ला करायचं असतं तर आधीच या आधीची प्रकरणे बाहेर आली असती. कोणती ट्रस्टी स्वतःची शाळा बदनाम करण्यासाठी असं कृत्य कोणाला करायला सांगेल का याचा थोडा विचार करा. थोडं लॉजिकली विचार करावा. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी फायद्यासाठी एखाद्या ट्रस्टीती माणसांची नाव बदनाम करणे हा फक्त विरोधी नेते पक्षाचा यांचं काम आहे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत. त्या ट्रस्टी चा संबंध एखाद्या स्वयंसेवक संस्था व राजकीय पक्षाशी येतो म्हणून त्यानं बदनाम करत आहात हेच तुमचं काम आहे. 20/25 दिवस झाली तो आरोपी कामावर नवीन रुजू झाला होता तेव्हा आणि कामावर आल्यानंतरच हे सर्व झालं आहे. त्याआधी कधी ट्रस्टी वर असे आरोप झाले नव्हते. त्यांचा एक स्वयंसेवक आणि राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे असे आरोप त्यांच्यावर होत आहेत त्या छोट्या विद्यार्थिनींनी त्याला ओळखून आणि त्यांच्या सांगण्यावर त्याच्यावर आरोप झालेले आहेत. त्याला काही ट्रस्ट ने सांगितलं होतं हे करण्यासाठी. त्या मुलींच्या पालकांनी ट्रस्टी वर कोणते आरोप केले नाहीत. उगाच स्वतःच्या राजकारणासाठी ubt हे सर्व गोष्टींच राजकारण करत आहेत. कृपया याचा राजकारण करू नये🙏 जे त्या आरोपी बरोबर झालं ते अगदी योग्यच आहे.
@@ankitakesarkar7645 तुम्ही एकदम खर बोललात . या वकिलाच काय जातय म्हणे कुणी अधिकार दिलान काय . हे असले वकिल छत्रपती च्या काळात असते तर याचीही कातडी सोले पर्यंत याला हंटरने फोडला असता
@@BharatK-dq9tt toh aropi ka kya kare ? Tumhari maa behen pe kuch galat hoga tabhi aise hi bolna . Ye rapist log jinda kyu chayiye tum log ko aur bachiyo ka rape karne ke liye ?
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची परवानगी घेऊन एन्काऊंटर केलेला आहे. त्यामुळे कोर्टात काही होणार नाही. कोर्टही शेवटी काही वर्षे केस चालू ठेवून नंतर बंद करेल. हे सर्वांनी मिळून ठरवून केलेले आहे.
तुझ्या घरी आया बहिणी सोबत आस व्हायला पाहिजे तेव्हा पण तू हातात बांगड्या घालून असे बाबासाहेबांच्या संविधान च पालन कर.. बायल्या त्यानं एका लहान मुलीचा rape केला हे लक्षात असूद्या..चालले त्याचा support करायला बाबासाहेबांचे नमुने..
Good lawyer, but representing the wrong cause and wrong case. Yes, as far as legal rights are concerned, something may have been compromised. But whose legal rights are more important the children upon whom injustice was done or the accused?
असे वकीलांची महाराष्ट्र ला खूप गरज आहे याला म्हणतात खरा हक्का साठी लढणारा वकील आता वकील आणि मीडिया आणि जनता न्यायासाठी लढले पाहिजे नाहीतर पोलीस आणि भ्रष्ट राजकीय नेते असेच कार्यक्रम करत राहतील जनतेनं आता प्रश्न विचारले पाहिजे 🙏🙏
आजच्या युगात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यानुसार एका कैद्याला ज्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले जाते तर तो स्थलांतराचा प्रवास हा सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या गाडी मध्येचं का केला जात नाही हा एक सामान्य नागरिक म्हणून साधा आणि सरळ प्रश्न आहे??????
गुजरात मध्ये सहा वर्षाच्या मुलीवर मुख्याध्यापक अत्याचार करून खून करतो तिथे तो आरएसएस व भाजपशी संबंधित असल्याने एन्काऊंटर होत नाही कदाचित निवडणुकीत तिकीट सुद्धा मिळेल
@@akshaypatil-cs9fo अजय नाम मुस्लिम मे भी रखा जाता है..?? या तुम औरंगजेब की पीढ़ी से हो? क्यूंकि औरंगजेब धर्मपतिवर्तन करता था ऐसा सुना है ... इस लिए बस पूछ लिया...
@@BharatK-dq9tt मुसलमान इतना झुटा दुनिया मे और कौई नही. यह लोग खुद के दुकानपर हिंदु देवतांओ का नाम लीखकर धंदा करते है और भीख मॉंगने वक्त अल्ला का नाम लेते है...ऐसे युसुफ खान होते है जो दिलीप कुमार बनकर धंदा करते है
जनता काही झालं काही ते गरीब श्रीमंत आणि जात-पात बघत असते जो आरोपी जो गुन्हेगार जो गुंडा जो आतंकवादी तो कुठलाही जात-पात गरीब श्रीमंत असू नये त्याला शिक्षा झालीच पाहिजे कायदा आपला असा आहे की तो म्हातारा झाला तरी त्याचा न्याय लागत नाही आशा लोकांना असेच एन्काऊंटर करून मारले पाहिजे तरच कायद्याचा धाक असेल नाहीतर आपल्या देशात कायद्याचा धाकच राहिलेला नाही त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी हलकट गुंडे कोयता घेऊन फिरतात.
@@AapaPanpatilबलात्कार त्याने तुझ्या जवळच्या व्यक्तीवर केला असता तर सुद्धा हीच भूमिका घेतली असती का? माझ्या या प्रश्नच उत्तर तू तुझ्या मुलीच्या किंवा बहिणीच्या डोक्यावर हात ठेऊन पूर्ण अंतःकरणा पासून दे भावा
वकील साहेब, उत्तम तुम्ही केस लढत आहात, पोलिसांनी राजकारणी लोकांच्या सांगण्यावरून हा एन्काऊंटर घडवून आणला आहे,त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे होती,पण ती कोर्टाने द्यायला पाहिजे होती, पोलिसांनी शिक्षा देणे हे चुकीचा पायंडा पडेल.
बरोबर आहे मंदिर मध्ये ज्या स्त्री चा बलात्कार झाला त्या पुजाऱ्याचा पण एनकाउंटर करा त्यांना सोडू नका. आता हिचं वेळ आहे जेजे ह्या गुन्ह्यात अडकले आहेत त्या सगळ्याचे एनकाउंटर करा. म्हणजे सगळ्यांना न्याय सारखा झाला.
पिस्तूल हिसकावुन फायरिंग करणं येवढे सोप नाही न्याय मिळाला पण चुकीच्या पद्धतीने मिळाला नक्की काही तरी शिजतय घटनेच्या आधारे फाशीची शिक्षा होणं स्वाभाविक होत.
चुकीचा माणूस गुन्हेगार आहेच पण या प्रकरणावरून असे वाटत आहे की हा गुन्हेगार नाही मन सुन्न करणारी गोष्ट आहे देशात कायदा आहे की नाही बरेच जण समर्थन करत आहे पण याचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत ही मनस्ताप करणारी बाब आहे
sahi baat didi kuch to chupaye ja raha hai yarrr jail honi wali thi saja baki thi or Aade proses me hi mar diya or baat pata cahalne bhi nahi diya kuch to baat hai😢
शिक्षा झाली पाहिजे, ती शिक्षा न्यायालयाने दिली पाहिजे. दिवसन दिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे. न्यायालय कमी पडत आहेत. न्याय मिळतो पण वेळ लागतो. जर पोलीस न्याय करायला लागली तर. लोकशाही शासनाला धोका निर्माण होइल. जस पाकिस्तान मध्ये सैनिक अधिकारी राज्य सरकार चालवतात.
हा बहादूर व अतिशय हुशार आणि खरं बोलणारे वकील आहेत यांच्या वर सुद्धा दबाव अनु शकतात ? कारण खरी बाजू मांडत असल्यामुळे तुमच्या कार्याला सलाम!
कितीतरी आमदारांवर महीला अत्याचाराचे आरोप आहेत त्यांचाही एन्काऊंटर व्हावा.
Pan te honar nahi. Moti dhend ahe ti. Ulat tyana sodnysathi polisanvar dabav anala jail.
सही
रमर 2:36 2:37 2:37 2:36 2:36 रवरववयययववय 2:37 ययव 2:38 2:38 2:38 लवव 2:39
😂 फतउ उनक🎉
पा पा
पा दे की .
जेझझ😅 लक्ष जेल😮@@itsmaddy46आहे की नाही ते अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या काळात अनेक 😂😂😂😂🎉😂😂😂😂
Barobar ahe he
Great observation
अप्रतिम युक्तिवाद वकील साहेब आपला अभिमान वाटतो....राजाराम पाटील.
वकिल साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहेत राव .कारण तो आरोपी जरी असला तरी त्याला कोर्टाने शिक्षा द्यायला पाहिजे होती.कारण कायदा मोडण्याचा अधिकार कोणालाच नाही.
कोणाला माहित आहे. आता खरा आरोपी कोण आहे ते
Bhartat kasablahi sarkar vakil devun baju mandayadete@@VilasSonavane-f6m
त्या मुलींच्या आई-वडिलांना विचारायला काय शिक्षा झाली पाहिजे होती. या हरामखोरांना राजकारण करायचे आणि आरोपींना वाचवायचे. आरोपी हा आरोपीस असतो मेला तर काय झाले
हा वकील राजकीय भाषा बोलतो हा वकिली भाषा बोलत नाही याचा अर्थ हा वकील कोणी दिला व कसा दिला याची पण चौकशी करा
या अक्षय शिंदे ला खरे तर जनतेनेच तुडवायला पाहिजे होते परंतु पोलिसाने उडवले त्यामध्ये यांना एवढे दुःख का होते
अक्षय शिंदे ला मारून बाकीचे सेफ झाले. जे काय गुपित होतं ते अक्षय बरोबर गेलं. या भ्रमात कुणी राहू नका वकील साहेब एकदम बेस्ट बाजू मांडत आहे.
Barobar ahe
बरोबर आहे पण निबंध लिहायला सांगणारे न्यायाधीश असतील तर आपटेला ते कोणतीही शहानिशा न करता सोडून देतील कारण ज्याची सत्ता असते त्यांचेच न्यायालय असते
Chukiche aahe he
Tumhala gunhegar jivant ka havet
Encounter kela khup bhari
बरोबर बोललात वकील साहेब भाजपा स्कूल प्रशासनाला वाचवतोय
अगदी बरोबर बोललास तुम्ही
चुकीचे आरोप करणे विरोधकांचे काम असतं. जर ट्रस्टी पळून गेली असती तर शाळा बंद राहिली असती. ट्रस्टीज चुकीची असती तर ते इतके वर्ष ती शाळा चालू राहिली नसती. खूप वर्ष झाली ती शाळा चालू. जर का असं प्रकरण ट्रस्टी ला करायचं असतं तर आधीच या आधीची प्रकरणे बाहेर आली असती. कोणती ट्रस्टी स्वतःची शाळा बदनाम करण्यासाठी असं कृत्य कोणाला करायला सांगेल का याचा थोडा विचार करा. थोडं लॉजिकली विचार करावा. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी फायद्यासाठी एखाद्या ट्रस्टीती माणसांची नाव बदनाम करणे हा फक्त विरोधी नेते पक्षाचा यांचं काम आहे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत. त्या ट्रस्टी चा संबंध एखाद्या स्वयंसेवक संस्था व राजकीय पक्षाशी येतो म्हणून त्यानं बदनाम करत आहात हेच तुमचं काम आहे.
20/25 दिवस झाली तो आरोपी कामावर नवीन रुजू झाला होता तेव्हा आणि कामावर आल्यानंतरच हे सर्व झालं आहे. त्याआधी कधी ट्रस्टी वर असे आरोप झाले नव्हते. त्यांचा एक स्वयंसेवक आणि राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे असे आरोप त्यांच्यावर होत आहेत
त्या छोट्या विद्यार्थिनींनी त्याला ओळखून आणि त्यांच्या सांगण्यावर त्याच्यावर आरोप झालेले आहेत. त्याला काही ट्रस्ट ने सांगितलं होतं हे करण्यासाठी. त्या मुलींच्या पालकांनी ट्रस्टी वर कोणते आरोप केले नाहीत.
उगाच स्वतःच्या राजकारणासाठी ubt हे सर्व गोष्टींच राजकारण करत आहेत.
कृपया याचा राजकारण करू नये🙏
जे त्या आरोपी बरोबर झालं ते अगदी योग्यच आहे.
@@tukarampotkule4054GV
Maharashtra sarkar che Abhinandan ❤❤
Great 🎉CM
ग्रेट एडवोकेट
वकील साहेब... खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍
वकील साहेब शाळा चालक आपटे ल सोडू नका ....सत्य बाहेर काढा..
शाबास वकीला वाघ महराष्ट्राचा आहेस आरोपीला शिक्षा फक्त जज कोर्ट देऊ शकते 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴
🙏🙏
Hyachi vaat baghat baslo asto tar nirbhya sarkhe 10 years fix hote😏
@@ankitakesarkar7645 तुम्ही एकदम खर बोललात . या वकिलाच काय जातय म्हणे कुणी अधिकार दिलान काय . हे असले वकिल छत्रपती च्या काळात असते तर याचीही कातडी सोले पर्यंत याला हंटरने फोडला असता
Righte point
आरोप सिद्ध झाल्याशिवाय एन्काऊंटर करणे चुकीचे आहे, यामुळे खूप सहआरोपी मोकाट राहतात।
सिद्ध होने के बाद भी चुक हि है .... एनकाउंटर
👍👍
@@BharatK-dq9tt toh aropi ka kya kare ?
Tumhari maa behen pe kuch galat hoga tabhi aise hi bolna .
Ye rapist log jinda kyu chayiye tum log ko aur bachiyo ka rape karne ke liye ?
Correct
तुझ्या आई बहिणी सोबत आस व्हायला पाहिजे होत मग तुला कळत होत encounter करन चुकीचं आहे का nhi ते
सर्व प्रकरण पाहता. असे दिसुन येते की पोलिसांना हा खून (एन्काऊंटर) जड जाणार आहे.. न्यायालयात
Barobar
हो बरोबर आहे खूप जड जाईल पोलिसांना खून
Nahi
Ho nakkich 💯
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची परवानगी घेऊन एन्काऊंटर केलेला आहे. त्यामुळे कोर्टात काही होणार नाही. कोर्टही शेवटी काही वर्षे केस चालू ठेवून नंतर बंद करेल. हे सर्वांनी मिळून ठरवून केलेले आहे.
वकील साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आपण Follow करता.. ग्रेट
❤❤अगदी बरोबर
लोकांनी सांगितलं फाशी द्यायला पाहिजे याला किती मोर्चा काढला अन आता ते लोक शांततेचा इन्कम टरणी व्हायला पाहिजे होता
तुझ्या घरी आया बहिणी सोबत आस व्हायला पाहिजे तेव्हा पण तू हातात बांगड्या घालून असे बाबासाहेबांच्या संविधान च पालन कर.. बायल्या त्यानं एका लहान मुलीचा rape केला हे लक्षात असूद्या..चालले त्याचा support करायला बाबासाहेबांचे नमुने..
आंबेडकराच्या संविधानात फक्त पळवाटा आहेत. न्याय कुठे आहे. भररस्त्यात ठार करणे हाच एक न्याय पिढीताला मिळू शकतो.
Barobar saheab
माननीय कोर्टाचे खूप आभारी
Khup Chan vakil saheb
The power of law, perfect speech sir.
Good lawyer, but representing the wrong cause and wrong case. Yes, as far as legal rights are concerned, something may have been compromised. But whose legal rights are more important the children upon whom injustice was done or the accused?
पण हयाना फारसं का दाखवत नाहीत
सलाम.वकील.साहेब खूप छान बोलो
ग्रेट sir... खूप छान भूमिका स्पष्ट सांगितली....
एकदम बरोबर बोललात वकील साहेब
असे वकीलांची महाराष्ट्र ला खूप गरज आहे याला म्हणतात खरा हक्का साठी लढणारा वकील आता वकील आणि मीडिया आणि जनता न्यायासाठी लढले पाहिजे नाहीतर पोलीस आणि भ्रष्ट राजकीय नेते असेच कार्यक्रम करत राहतील जनतेनं आता प्रश्न विचारले पाहिजे 🙏🙏
एन्काऊंटर केलेल्या पोलिसांना आरोपी बनवा. संजय पोलिसांवर कोणाचा दबाव होता ते सत्य बाहेरील.. नाहीतर अशा कृत्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होईल
आजच्या युगात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यानुसार एका कैद्याला ज्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले जाते तर तो स्थलांतराचा प्रवास हा सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या गाडी मध्येचं का केला जात नाही हा एक सामान्य नागरिक म्हणून साधा आणि सरळ प्रश्न आहे??????
अगदी बरोबर बोलत आहेत कोणी तरी योग्य आहे बरे वाटले वा शाब्बास.❤☑️☑️👌👍🌹
हे वकील साहेब खरच हुशार आहेत...याचा सोक्षमोक्ष लावतीलच अशी खात्रीशीर वाटतंय
लिब्रांडो
Very Nice Advocate Saheb
येथून पुढे ज्याच्याकडे पैसा आहे तो पोलिसांकडूनच न्याय घेऊन टाकेल
❤❤ हो ना
गुजरात मध्ये सहा वर्षाच्या मुलीवर मुख्याध्यापक अत्याचार करून खून करतो तिथे तो आरएसएस व भाजपशी संबंधित असल्याने एन्काऊंटर होत नाही कदाचित निवडणुकीत तिकीट सुद्धा मिळेल
Barobar ahe
ठोकल, तूल का प्रश्न आहे बे
मौलाना जी नमाज पढने जा
@@akshaypatil-cs9fo अजय नाम मुस्लिम मे भी रखा जाता है..??
या तुम औरंगजेब की पीढ़ी से हो? क्यूंकि औरंगजेब धर्मपतिवर्तन करता था ऐसा सुना है ... इस लिए बस पूछ लिया...
@@BharatK-dq9tt मुसलमान इतना झुटा दुनिया मे और कौई नही. यह लोग खुद के दुकानपर हिंदु देवतांओ का नाम लीखकर धंदा करते है और भीख मॉंगने वक्त अल्ला का नाम लेते है...ऐसे युसुफ खान होते है जो दिलीप कुमार बनकर धंदा करते है
हा फडणवीस सत्तेसाठी कुठल्याही थराला जावू शकतो
😂
Tula ka ubatha group join kela ki kaay
Yes right
@@Umesh_0007कलम 19 अभिव्यक्ती स्वतंत्र.
माहित नाही वाटते तुला
भट तापला @@Umesh_0007
खटला चालून शिक्षा दयायला हवे,, देशाची संविधान सर्वोचच आहे, छान वकीलसाहेब
आता सरकारच खर सत्य बाहेर येईल खूप छान बाजू मांडली वकील साहेब ह्या पुढे चुकीच्या माणसाचा एन्काऊंटर कधी होणार नाही
Jevha Tyane gunha kela ..tevha chukicha manus navta ka?
सन्माननीय वकील साहेब आपले खूप खूप आभार सत्यमेव जयते आपण या केसचा योग्य तो निकाल लागेपर्यंत आपण कोर्टाची बाजू लावून ठेवा आणि लोकशाहीला वाचवा
सरकार घोटाळा करतय वकील साहेब एक नंबर बोललात तुम्ही
मस्त बोलला वकील
Ho tujha mulivr jr jhal ast n bhadvya tr tula god vatl ast ka re
यांच्या मुलीच जमल होत अक्षय सोबत तिसरा 😂😂😂
@@88zzxbc33😢😅❤seen veer seen🎉❤😅😮😢🎉😂❤mkinubhyvgt xnxx😊 9:10 ❤l
@@akshaytak5187 bekkal manasa
तुमच्यात हिम्मत असेल तर एखादा पैसेवाले आरोपीची इनकाउंटर करुन दाखवा...
गरीबांसाठी वेगळा न्याय आहे
जनता काही झालं काही ते गरीब श्रीमंत आणि जात-पात बघत असते जो आरोपी जो गुन्हेगार जो गुंडा जो आतंकवादी तो कुठलाही जात-पात गरीब श्रीमंत असू नये त्याला शिक्षा झालीच पाहिजे कायदा आपला असा आहे की तो म्हातारा झाला तरी त्याचा न्याय लागत नाही आशा लोकांना असेच एन्काऊंटर करून मारले पाहिजे तरच कायद्याचा धाक असेल नाहीतर आपल्या देशात कायद्याचा धाकच राहिलेला नाही त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी हलकट गुंडे कोयता घेऊन फिरतात.
कोण गरीब? बलात्कारी
अक्षय शिंदे यांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे आत्ताचे सरकारने ही बाजू मांडायला पाहिजे
@@AapaPanpatilबलात्कार त्याने तुझ्या जवळच्या व्यक्तीवर केला असता तर सुद्धा हीच भूमिका घेतली असती का?
माझ्या या प्रश्नच उत्तर तू तुझ्या मुलीच्या किंवा बहिणीच्या डोक्यावर हात ठेऊन पूर्ण अंतःकरणा पासून दे भावा
ज्यांनी ज्यांनी एन्काऊंटर करण्यासाठी अप्रत्यक्षपणे मदत पुरवली आहे त्या सर्वांना जनतेच्या समोर फासावर दयावे कोर्टात जाऊन काही फायदा होणार नाही
अगदी बरोबर
वकील साहेब एकच नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लबाड सरकार हटाव
वकील साहेब, उत्तम तुम्ही केस लढत आहात, पोलिसांनी राजकारणी लोकांच्या सांगण्यावरून हा एन्काऊंटर घडवून आणला आहे,त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे होती,पण ती कोर्टाने द्यायला पाहिजे होती, पोलिसांनी शिक्षा देणे हे चुकीचा पायंडा पडेल.
Great वकील साहेब
वकील साहेब अभिनंदन तुमचे सलाम साहेब
वकील साहेब तुम्ही नराधमा चे वकील असून तुमची भुमिका योग्य आहे कायदयाचे राज्य टिकले पाहिजे
न्यायालीन चौकशी झाली पाहिजे
1 नंबर साहेब 🙏🙏🙏🙏
बरोबर आहे मंदिर मध्ये ज्या स्त्री चा बलात्कार झाला त्या पुजाऱ्याचा पण एनकाउंटर करा त्यांना सोडू नका. आता हिचं वेळ आहे जेजे ह्या गुन्ह्यात अडकले आहेत त्या सगळ्याचे एनकाउंटर करा. म्हणजे सगळ्यांना न्याय सारखा झाला.
बरोबर वकील साहेब यांनी कोर्टाला डावलून हे कृते केल्याचं समजतं , कडक चौकशी व्हायला हवी नाही तर कायदा नस्ट होहील 🙏
ही लाडकी खुर्ची योजना आहे...फरार.भाजप संबंधित शाळा संचालक याला वाचवल आहे..😮
सीसीटीव्ही फुटेज गायब केले आहे
😢😢😢
अगदी बरोबर
बरोबर
अरे मुर्खा तुझी मुलगी असती तर हेच म्हणणे असतें का?? पोलिसांनी मुद्दाम स्वतःवर गोळी मारून घेतली का???
Ek no❤
शिक्षा कोर्टाने द्यायला हवी होती.....पोलीसी न्याय महाराष्ट्राला नकोय..
Corta cha nyay keva milel ..10 varsh posaych ka nardhamnla
Pan as goli marlyavar ajun khi aropi astilbte sutun jatil na@@Qwetdcg
50 वर्ष लागले आसता
संचालकाला वाचवलं
@@tyewfhjbkhfvjtuza koni hi encounter kela tar chalel ka?
या सरकारचा सरकारनामा हे वकीलसाहेब नक्कीच मांडतील
पिस्तूल हिसकावुन फायरिंग करणं येवढे सोप नाही न्याय मिळाला पण चुकीच्या पद्धतीने मिळाला नक्की काही तरी शिजतय घटनेच्या आधारे फाशीची शिक्षा होणं स्वाभाविक होत.
वकिल साहेब एक नंबर
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार या तीघांना सत्तेचा माज आला आहे
Great Advocate job🙏🙏
एकच नंबर वकील साहेब
शेवटी गुनेगार मारला गेला
हेच सत्य आहे 💯✅
हम करे सो कायदा हिच भाजप संस्कृती
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने
Ho ka balatkar kartana ka Vichar karat nahi Barr zal naradham mela
वकील साहेब तुम्ही एक नंबर युक्तिवाद केला कायदा पोलिसांनी हातात घेऊन आहे
एकदम बरोबर बोललात साहेब, हे सरकार चमकोगिरी सरकार आहे, परत सत्तेत येण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात जनतेची काहीही पडली नाही यांना....
शाबास वकील मानल सत्य मांडले
बेकायदेशीर सरकारच बेकायदेशीर काम, सर्व पोलीसांची नार्को टेस्ट केली पाहिजे.
😂
वकील वकिला सारखंच बोलणार.शेवटी न्याय तर कोर्टच देणार.
Up ke madras me Jo note zapai chal rahi uski bhi jach honi chahiye. Kon kon maulana Shamil Hai😅😅😅
आणि अजुन बलात्कार प्रकरण आरोपी मोकाट आहेत
शाब्बास.. 👏🙏
निषेध निषेध निषेध महायुती सरकाराचे जाहीर निषेध.।
दिवसेंदिवस केस कोर्टात चालत आली असती आणि आणि या वकिलांना फिस मिळत राहीली असती ते यांना आवडलं असतं, एन्काऊंटर मुळे यांचा धंदा बुडाला ना.
वकील साहेब खऱ्या आरोपी ला तुम्ही पकडून देणार... हे 100%..... मुलींवर अत्याचार झाला हे खूप वाईट झालं परंतु जो कोणी केला त्याला पकडाव
I like this advocate with bright future! GOD BLESS YOU 🙌 Kanoon Abhi Zindha Hai !
उच्च न्यायालयाने जर अनेक प्रश्न निर्माण केले असतील तर सबंधित घटनेतील पोलीस कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
वकिल साहेब, आपणास खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन ❤❤
साहेब सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आत्तापर्यंत तर हुकूमशाही पाहिले आहे ही हुकूमशाही बंद करून लोकशाही जिवंत असली पाहिजे
अहो सुप्रिम कोर्टाचा न्यायाधीशच पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विकला गेला आहे या सत्तेत.
न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील
आत्ता या पुढे महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात हाच कायदा लागू होणार आहे, नो एफ आय आर,नो फायर, फैसला सिधा ऑन the स्पॉट
शाळेत शिकणाऱ्या चिमुकलंय वकील साहेबांच्या भाच्या होत्या तरीपण वकील साहेब आरोपची बाजू एकदम सत्य मांडत आहेत
बऱ्याच कमेंट वाचल्या पण त्या चिमुकलीच्या जीवाच सगळे लोक विसरले जर तुमच्याच घरातील मुली वरती ही वेळ आली असती तर काय केलं असत
कोर्ट होत की न्याय देण्यासाठी
नराधम वाचला नाही पाहिजे
पण
खरे गुन्हेगार वाचले की आता पुरावा नष्ट करून भाऊ
Vice versa Akshay तुमचा मुलगा असता तर.
Hyala mhantat 5vi pass lokach asa vichar kartat jara ajun abhas kela asta tar bar zal asta
Gunyala mafi nhi saral thoka
@@ravi801g पोलिसानं वर खूप विश्वास आहे वाटत ,कधी police station मध्ये गेलात का? कधी ट्रॅफिक police ne adavle ka? Money money money .
एकदम बरोबर आहे वकील सर कोर्टात केस चालू असताना त्यांला मारून टाकायची काय गरज होती
चुकीचा माणूस गुन्हेगार आहेच पण या प्रकरणावरून असे वाटत आहे की हा गुन्हेगार नाही
मन सुन्न करणारी गोष्ट आहे देशात कायदा आहे की नाही
बरेच जण समर्थन करत आहे पण याचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत ही मनस्ताप करणारी बाब आहे
वकील साहेब तुम्ही बरोबर बोललात
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤ वकील साहेब
सरकारने असे करून अत्याचार थांबणार आहे का ? आरोप सिद्ध झाल्यावर खुशाल एन्काऊंटर करावे
छान वकिल साहेब महाराष्ट्रात पण असे तुमच्या सारखे अधिकारी आहेत जे योग्य न्यायासाठी लढा देतात अभिमान आहे मला तुमच्याबद्दल.
गृहमंत्री होण्यापेक्षदेवळातलापुजारीव्हायलापाहीजेहोतफडणविसांनी
विकास साळवे खरोखर फडणवीस यांनी ही बाजू व्यवस्थित मांडायला पाहिजे होती फडणवीस से महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खात्याचे मंत्री होते
यांच्या हाती सत्तेच्या चाव्या होत्या फडणवीस साहेब
खर आहे वकील साहेब ..... तुम्ही एक नंबर बल्ले तुम्ही..
मेलेल्या माणसावर केस दाखल !!!!वा रे कायदा बोला त्याबदल
Gapp bas tula far akkal ahe
मला असं वाटतंय आरोपी दुसराच असेल, म्हणून विषय संपवून टाकला.
काही खासदार आणि मंत्री यांचे वर देखील गुन्हे दाखल आहेत त्यांच्या साठी काय करणार ... ??
कोणता कायदा वापरणार...
असे वकील असल्यावर आरोपीला काहीच होत नाही अशा लोकांचा निषेध करतो आम्ही जय भीम
कभी-कभी ऐसा लग रहा है गुनेहगर कोई और तो नहीं 😮...मुझे तो शक है
बरोबर
Right
Exactly accused of koi aur hoga but iss ko bali ka bakra banaya Aisa dikh raha hai..
sahi baat didi kuch to chupaye ja raha hai yarrr jail honi wali thi saja baki thi or Aade proses me hi mar diya or baat pata cahalne bhi nahi diya kuch to baat hai😢
नक्कीच आरोपी दुसरा आहे त्याला वाचवण्यासाठी गरीब तरुणाचा बळी दिला गेला
शिक्षा झाली पाहिजे, ती शिक्षा न्यायालयाने दिली पाहिजे. दिवसन दिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे. न्यायालय कमी पडत आहेत.
न्याय मिळतो पण वेळ लागतो.
जर पोलीस न्याय करायला लागली तर.
लोकशाही शासनाला धोका निर्माण होइल. जस पाकिस्तान मध्ये सैनिक
अधिकारी राज्य सरकार चालवतात.
Salute advocate
आता सरकार ला पाळायला वाटच राहात नाही आरोप बरोबर वकील साहेब धन्यवाद साहेब
तेलाजे काही सजा होणार होती ती हायकोर्टाने दिले असते
फडवणीस सरकारला असे वाटले की एन्काऊंटर केल्यावर जनता आमच्यावर खुश होईल
S
1 नं वकील
Great वकिलसाहेब
Great advocate saheb😊
Barobar she sar
वारे शेर आया शेर औ बंदुकीच्या गोळीने न्याय मारू शकत नाही खोक्यातून निर्माण झालेला सरकार यापेक्षा दुसरं चांगलं करू शकत नाही
बरोबर 👍