जी आपली भगिनी आज हयात नाही आणि आजही इतक्या वर्षानंतरही तिच्याविषयी राजकारण केलं जातंय हे बरोबर नाही. आज तिच्या आत्म्याला आणि तिच्या घरच्या लोकांना काय वाटत असेल? एकदा याचिका द्यायची नि मग पुन्हा मागे घ्यायची हा काय पोरखेळ आहे का?
आशिष सर आता रक्षा बंधन आहे. चित्रा वाघ यांना संजय राठोड यांना राखी बांधवायची आहे. केस कोर्टात असल्यास शास्त्रा प्रमाणे राखी बांधता येत नाही. आस त्यांना त्यांच्या जानकाराने सांगितले आहे.
आशिष सर आपण एकाच लोकसभा मतदार संघातले अहो . आपण खरंच छान विश्लेषण करता ते पण निष्पक्ष करता . आशिष सर विदर्भातील आत्महत्या बद्दल रिपोर्टींग कराव असे मी विंनंती आपणास करतो
खरा शिवसैनिक हा जागेवरच आहे फक्त शिव शायनिंग करणारे आमदार खासदार झाले घाबरून तिकडे गेले पण आपण निष्कलंक असलो तर इकडे ये तिकडे पळण्याची गरज नाही हे उदाहरण खास E D वाल्यांसाठी
हा चित्रा ताईंचा दोष नाही त्यांनी आपल्या पक्षाचीच मुल्य पाळलेली आहेत भाजप मधे जो आला त्याला क्लिनचिट मिळते कींवा तुम आगे बढो हम कपडा सांभालते है हिच भुमिका असते त्यामुळे चीत्राजी तशाच वागल्या .
जाधवसाहेब 🙏🙏🙏. असेच आरोप 1992/93 ला ही खडसे, मुडेसाहेबांनी ही शरद पवार यांच्यावर केलंते आणि कोर्टात जेव्हा केसं आली तेव्हा ते दोघेही बोल्ले होते की आम्ही हे सर्व आरोप राजकीय हेतुने केलंते...
चित्राताई वाघ अगोदर पासूनच विरोधात होतात म्हणून लय थयथयाट करीत होतात विसरून गेलात कि काय चित्राताई वाघ आपण तर संजय राठोड ला सोडणार नाही पूजा चव्हाण ला मी न्याय मिळवून देणार म्हणून बोलत होतात मा उध्दव जी ठाकरेसाहेब याच्याच कालावधीत निश्चितच त्यानी पक्षातील मंञीपदावर बसविण्यात आलेल्या संजय राठोड ला आपल्याच पक्षातील आमदार असून देखील त्याचा राजीनामाच घेतलाय उध्दव ठाकरेसाहेब यानी त्याचे कर्तव्य पार पाडले आहेत पण चित्राताई वाघ आतापर्यंत इतिहास पाहिल्यास लक्षात येईल कित्येक वर्ष पूर्ण झाल्यावर देखील आपण काहीच हालचाल करत नाहीत त्यावेळेस मिडियासमोर येऊन फक्त नाटक करत होतात कि काय माहीत ? कदाचित माहीत नाहीत चित्राताई वाघ याच्या नवरा याचीच भ्रष्टाचार प्रकरणात चौकोशीच सुरुवात केल्यावर लगेच चित्राताई वाघ आपण बापावरच उलटून बापाच्याच उल्लेख करून पक्ष सोडून भाजप पक्षात गेल्यावर लगेचच भ्रष्टाचार प्रकरणात क्लिन चिट ताबडतोब मिळवून देण्यात येत आहेत महाराष्ट्रातील सर्व प्रकरणात भाजप पक्षात प्रवेश केल्यावर जो माणूस अगोदर इतर पक्षात असतात तेव्हा ते भ्रष्टाचारी असतात तोच माणूस ed cbi यंत्रणांकडून दबाव निर्माण केल्यानंतर चौकोशीच नोटीस बजावण्यात आल्यानंतर मात्र तोच माणूस भाजप पक्षात प्रवेश केल्यावर लगेच क्लिन चिट मिळतेच गुजरात राज्यातील वाशिग पावडर घालून मशीन मधून धूवून स्वच्छ करतात मग तो माणूस सत्तेवर येतात आतापर्यंत अनेक वेळेस अनुभव येतोय उदाहरण आहेत आता संजय राठोड ची केस दाखल करण्यात आलेली होती तिच केस मागे घेण्यात यावेत म्हणून अर्ज करतात याच्याच अर्थ या प्रकरणात खरे पाहिल्यास कोण दबाव निर्माण करीत आहेत का सरकार मधील मंञीपदावर बसविण्यात आलेला मंञी या प्रकरणात हास्तेक्षेप करीत आहेत का याची देखील चौकोशीच झालीच पाहिजेत बोगस गिरी बस झाली आता त्यात निश्चितच काय झाल आहे याची देखील याबद्दल चौकोशीच झालीच पाहिजेत याचीका कोणी केलीय त्याच्या शिवाय वकिल कधीच याचिका मागे घेऊ शकत नाहीत चित्राताई वाघ आता संजय राठोड हा माणूस या भाजप पक्षातील सरकार मधे मंञीपदावर कसेकाय राहू शकतो अगोदर पासूनच आपण आरोप करून राजीनामाच मागत होतात मग आता संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक बघतात कि संजय राठोड आता मंञीपदावर आहेत सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीत इतकेच काय ते खरे महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर कार्यरत आहेत एकनाथ शिंदे साहेब आपणांस तोच माणूस कसेकाय भेटला मंञीपदावर बसविण्यात आलाय याच्याच अर्थ कि भाजप पक्षा सोबत एकनाथ शिंदे साहेब आपण नक्कीच सहकार्य व सहमत दाखवून देत आहेत संजय राठोड निर्दोष आहेत म्हणून 😊
चित्रा ताई समाज ची माफी मागीतल पाहीजेत हेच योग्य आहेत आता पुना निवडून संजय भाऊ राठोड मंत्रीमंडल मधे येणार आहेत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल धन्यवाद🙏🙏🙏
खरं तर याचिका मागे घेतल्यावर कोर्टाने सर्व खर्च न्यायालयाने याचिका कर्त्या कडून घेतला पाहिजे. नाहीतर उठसूठ कुणी ती याचिका दाखल करून त्याची मानहानी व कोर्टाचीवेळ खर्चाचे काय ? याला जबाबदार कोण ? धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
वकिल स्वतः केस मागे घेण्याचा निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि असा निर्णय घेतलाच तर तो याचिकाकर्त्यांना विचारूनच घेईल. पुन्हा न्याय मागण्याची मुभा यासाठी की उद्या परत संजय राठोड भाजपा विरोधात गेले तर ती मुभा असावी.
या चित्रा वाघ यांचा शब्दात वर्णन करणे अवघड आहे. या आपल्या राजकीय फायदयासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात या घटनेनंतर लक्षात येते.याचा प्रत्यय अनेक प्रकरणातून दिसून आल्या आहेत. जसे विदया चव्हाण मेहबूब शेख अशी अनेक उदाहरणे आहेत.
चित्रा ही विचित्र बाई सुपारीवाली तिची बातमी सुध्दा करू नये.
पूजा चव्हाण ला न्याय द्या कर नाही भेटला पाहिजे संजय राठोड चे मंत्रीपद काढून घ्यावा त्याला पकडून
पूजा चे प्रकरण परत घेतले तर वाघ ताई वर कोर्टनी कारवाई करावी
न्याय मिळाला पाहिजे पीडितेला
हिची एवढी प्रकरण अंगाशी आलेली असतांनाही या बाईला वर तोंड करून बोलायलाही शरम नाही.
बेशरमबाई घरचे संस्कर जबाबदार दुताेंडी बाई वारा वाहिल तशी पाठ फिरवते
Hi nalayak bai mva ch sarkar hot tevha nagdi nachat hoti purn maharastra,mag aata konach kel khaat aahe ,hi nalayak bai
अनाजीपंताची काॅपी आहे
ती bjp वाली आहे 😅
लो क्वालिटी बाई......आहे ..किरीट ,चित्रा, नवनित, दरेकर, अशा व्यक्ती मुळे...भाजप बदनाम झालीय....त्या मुळेच भाजप हटाव देश बचाव
Rane visarle tumhi
प्रसाद लाड ह्यालाही विसरलात की....
त्यांना पण भुकायला कोणी तरी पाहिजे हे सर्व आयात केलेले नेते आहेत सतरा पक्ष फिरून आलेत
चित्राताइ यानी याचिका मागे घ्यायला सांगितल्या शिवाय वकिल अस करु शकतात का.
👍
पैसा बोलता हैं
पुणा दाद मागण्याची मुभा मागणे आणि ती देणे म्हंजे ब्लाक मेल करण्यासाठी हातचा एक्का राखून ठेवणे. धन्य न्यायाची.
होय.
खरं आहे. ते खरं आहे.
त्या मुलीला न्याय भेटायचं का लांबच राहिला पण चिंच राजकारण शिजून निघाले कोर्टाला खटला चित्रावर चालवायला पाहिजे
सोयीचं राजकारण करत आहे bjp
चिऊताई संजु भाऊला लाखी बांधाना.
चित्रा खूपच ओरडत होतीस आता ते तुझेच सरकार मध्ये आहेत कशाला खूपच ओरडली आता तुझी काय राहिली
पैसे मिळाले 😅
इज्जत.
हे असले राजकारणी पक्ष बदलला की आपले निर्णय हे हिता नुसार बदलतात पण आश्चर्य याचे की मतदार सुद्धा असल्या लोकांना निवडून देतात
जी आपली भगिनी आज हयात नाही आणि आजही इतक्या वर्षानंतरही तिच्याविषयी राजकारण केलं जातंय हे बरोबर नाही. आज तिच्या आत्म्याला आणि तिच्या घरच्या लोकांना काय वाटत असेल? एकदा याचिका द्यायची नि मग पुन्हा मागे घ्यायची हा काय पोरखेळ आहे का?
चार दिवसा पूर्वी ते मेहबूब शेख बोले होते ते ऐकदम बरोबर बोले होते
आशिष सर आता रक्षा बंधन आहे. चित्रा वाघ यांना संजय राठोड यांना राखी बांधवायची आहे. केस कोर्टात असल्यास शास्त्रा प्रमाणे राखी बांधता येत नाही. आस त्यांना त्यांच्या जानकाराने सांगितले आहे.
चित्रा वाघ यांनी समस्त बंजारा समाजाची माफी मागावी…
चित्रा वाघ ही हलकट बाई हीची तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, चव्हाण बाई ह्यांच्या समोर आउकात च नाही
चित्रा वाघ,बेशरम बाई आहे
आशिष सर आपण एकाच लोकसभा मतदार संघातले अहो . आपण खरंच छान विश्लेषण करता ते पण निष्पक्ष करता .
आशिष सर विदर्भातील आत्महत्या बद्दल रिपोर्टींग कराव असे मी विंनंती आपणास करतो
चित्रा ची किरीट मारतो का काय
काय झालं BJP च काय होत BJP काय झालं
Right Dada
आशीर्वाद करणाऱ्या नेत्याला कोर्टाने कसे पटकन पाहिजे केसर माघारी येतो म्हणले तर त्यांच्यावरच खटला दाखल होतो खायला पाहिजे
खरा शिवसैनिक हा जागेवरच आहे फक्त शिव शायनिंग करणारे आमदार खासदार झाले घाबरून तिकडे गेले पण आपण निष्कलंक असलो तर इकडे ये तिकडे पळण्याची गरज नाही हे उदाहरण खास E D वाल्यांसाठी
टरबूजाच्या, मिंधे च्या बैठकीतली खास,मर्जीतील.
शेवटी नियतीचा न्याय असतोच. फक्त जरासा वेळ लागतो. नियतीच्या न्यायालायतून कुणी सुटत नाही.
आता जनताही फटकावेल
सुप्रीम कोर्टाचे फार फार आभार विचित्र बाईल तिची जागा दाखवल्या बद्दल फार फार धन्यवाद
अगदीं बरोबर विश्लेषण केले आहे 🙏
संजय राठोड़ चित्र wagh वर अबरू नुक्सनीचा खटाला दाखल का करत नहीं
कारण तो दोषी आहे
नाही चित्रा संग सेटलमेंट झाली
कोर्टाने चित्रा वाघ यांच्यावर दंड आकारला पाहिजे कोर्टाचा वेळ वाया घातला या चित्रा बाईने
संजय राठोड हा महाराष्ट्राचा बृजभुषण सिंह वाटतो.
जो पर्यंत राजकीय व्यक्ती च्या घरात या गोष्टी घडणार नाहीत तोपर्यंत सामान्य लोकांना असच होणार आहे
चित्रवाघ म्हणजे रंग बदलणारी गिरगिट आहे
खोटं बोल पण रेटुन बोल,वि चित्रा बाई.
चित्रा बाई राजकारण सोडा आता खुप झाले
कोर्टाने चित्रा वाघलाच कोर्टाचा वेळ फुकट वाया घालवल्या कारणाने तिला सजा दिली पाहीजे.(आत टाकली पाहीजे)
चित्रा वाघ ही मुळातच दोन तोंडा मांढुळीण आहे सत्तेच्या स्वार्थापायी वळवळत आहे
चिऊताईला संजय भाऊ बरोबर भाऊबीज साजरी करायची इच्छा दिसते.
माहिती पूर्ण. विश्ले सन
निर्लज्ज पणाचा कळस चित्ता वाघ
Chitra wagh what is your rate???
(For managing this case)
संजय राठोड सारखे आमदार भाजप सोबत आहे भाजप सोईच्चे राजकारण करून प्रकरणे मित्वित आहेत लोक मूर्ख नाही विधान सभेत दाखवितील
वरून आलेला दबाव आणि खोके दुसरं काय कारण नाही...
हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार
Best disclosure
पूजा चव्हाण भावपूर्ण श्रद्धांजली दारव्हा डिग्रस नेर मतदार संघ च अर्पण करील असे चित्र दिसत आहे 🛑⌛🕯️🕯️🕯️💡
पूजा चव्हाण ला...... न्याय. चित्रा च देवू शकते 🍉🤣
हा चित्रा ताईंचा दोष नाही त्यांनी आपल्या पक्षाचीच मुल्य पाळलेली आहेत भाजप मधे जो आला त्याला क्लिनचिट मिळते कींवा तुम आगे बढो हम कपडा सांभालते है हिच भुमिका असते त्यामुळे चीत्राजी तशाच वागल्या .
जाधवसाहेब 🙏🙏🙏.
असेच आरोप 1992/93 ला ही खडसे, मुडेसाहेबांनी ही शरद पवार यांच्यावर केलंते आणि कोर्टात जेव्हा केसं आली तेव्हा ते दोघेही बोल्ले होते की आम्ही हे सर्व आरोप राजकीय हेतुने केलंते...
परांजपे वकिलाची पण चौकशी करायलाच हवी. परस्पर केस का मागे घेत आहेत म्हणून. सनद रद्द करा मग खरे बोलतील.
वा साहेब वा छान छान माहिती
Chitra Wagh is a cunning Politician..
जाधव सर good evening
चित्राताई वाघ अगोदर पासूनच विरोधात होतात म्हणून लय थयथयाट करीत होतात विसरून गेलात कि काय चित्राताई वाघ आपण तर संजय राठोड ला सोडणार नाही पूजा चव्हाण ला मी न्याय मिळवून देणार म्हणून बोलत होतात मा उध्दव जी ठाकरेसाहेब याच्याच कालावधीत निश्चितच त्यानी पक्षातील मंञीपदावर बसविण्यात आलेल्या संजय राठोड ला आपल्याच पक्षातील आमदार असून देखील त्याचा राजीनामाच घेतलाय उध्दव ठाकरेसाहेब यानी त्याचे कर्तव्य पार पाडले आहेत पण चित्राताई वाघ आतापर्यंत इतिहास पाहिल्यास लक्षात येईल कित्येक वर्ष पूर्ण झाल्यावर देखील आपण काहीच हालचाल करत नाहीत त्यावेळेस मिडियासमोर येऊन फक्त नाटक करत होतात कि काय माहीत ? कदाचित माहीत नाहीत चित्राताई वाघ याच्या नवरा याचीच भ्रष्टाचार प्रकरणात चौकोशीच सुरुवात केल्यावर लगेच चित्राताई वाघ आपण बापावरच उलटून बापाच्याच उल्लेख करून पक्ष सोडून भाजप पक्षात गेल्यावर लगेचच भ्रष्टाचार प्रकरणात क्लिन चिट ताबडतोब मिळवून देण्यात येत आहेत महाराष्ट्रातील सर्व प्रकरणात भाजप पक्षात प्रवेश केल्यावर जो माणूस अगोदर इतर पक्षात असतात तेव्हा ते भ्रष्टाचारी असतात तोच माणूस ed cbi यंत्रणांकडून दबाव निर्माण केल्यानंतर चौकोशीच नोटीस बजावण्यात आल्यानंतर मात्र तोच माणूस भाजप पक्षात प्रवेश केल्यावर लगेच क्लिन चिट मिळतेच गुजरात राज्यातील वाशिग पावडर घालून मशीन मधून धूवून स्वच्छ करतात मग तो माणूस सत्तेवर येतात आतापर्यंत अनेक वेळेस अनुभव येतोय उदाहरण आहेत आता संजय राठोड ची केस दाखल करण्यात आलेली होती तिच केस मागे घेण्यात यावेत म्हणून अर्ज करतात याच्याच अर्थ या प्रकरणात खरे पाहिल्यास कोण दबाव निर्माण करीत आहेत का सरकार मधील मंञीपदावर बसविण्यात आलेला मंञी या प्रकरणात हास्तेक्षेप करीत आहेत का याची देखील चौकोशीच झालीच पाहिजेत बोगस गिरी बस झाली आता त्यात निश्चितच काय झाल आहे याची देखील याबद्दल चौकोशीच झालीच पाहिजेत याचीका कोणी केलीय त्याच्या शिवाय वकिल कधीच याचिका मागे घेऊ शकत नाहीत चित्राताई वाघ आता संजय राठोड हा माणूस या भाजप पक्षातील सरकार मधे मंञीपदावर कसेकाय राहू शकतो अगोदर पासूनच आपण आरोप करून राजीनामाच मागत होतात मग आता संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक बघतात कि संजय राठोड आता मंञीपदावर आहेत सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीत इतकेच काय ते खरे महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर कार्यरत आहेत एकनाथ शिंदे साहेब आपणांस तोच माणूस कसेकाय भेटला मंञीपदावर बसविण्यात आलाय याच्याच अर्थ कि भाजप पक्षा सोबत एकनाथ शिंदे साहेब आपण नक्कीच सहकार्य व सहमत दाखवून देत आहेत संजय राठोड निर्दोष आहेत म्हणून 😊
विचित्रा ही फडतूस ची फ्रंट मॅन म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि तोंडावर आपटली ✍🏻🙏🏻🔥🔥🔥🔥🔥
👍👍👌👌👌👌
चित्रा वाघ या बाईला बघून सरडा सुद्धा लाजेल इतके रंग बदलते ही बाई
चित्रा ताई समाज ची माफी मागीतल पाहीजेत हेच योग्य आहेत आता पुना निवडून संजय भाऊ राठोड मंत्रीमंडल मधे येणार आहेत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल धन्यवाद🙏🙏🙏
चित्रा वाघ 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
कुठय ती,विचित्र ताई
ईतकी,ना,,,क,आहे, ,की,
लय च ना,,,,यक,,,
येथे परिस्थती ची जाणीव कुणालाच दिसत नाही.फटकारणे,समज देणे, ताशेरे ओढणे कीव येते असल्या न्यायाची.
अगदी बरोबर.
पिडीतेला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे.
chitra वाघ distach छिनाल दिसते,माय घाली
Right 👍
आशिषजी आपण सर्व एडिटर यांनी या चित्रा वाघाची नार्को चाचणी करा यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे
चित्रा वाघचा अति शहाणा तेथे बैल रिकामा विनास काले विपरित बुद्दि झालि केांबडि वेलिच कापलि गेलि
Chalu bai
खरं तर याचिका मागे घेतल्यावर कोर्टाने सर्व खर्च न्यायालयाने याचिका कर्त्या कडून घेतला पाहिजे. नाहीतर उठसूठ कुणी ती याचिका दाखल करून त्याची मानहानी व कोर्टाचीवेळ खर्चाचे काय ? याला जबाबदार कोण ? धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
There should be. C bi. Enquiry
👍👍👍👍👍
आशिष साहेब वाघ मॅडम यांच्या वकिलाला आपल्या स्टुडिओ मध्ये बोलवा आणि आपण प्रश्न विचारा आणि जनते समोर आणा.
ह्या राजकारण्यांपेक्षा वेश्यां बऱ्या....15 मिनिट तरी इमान राखतात...
काही चित्र हे विक्री साठी असतात काही कलेसाठी 😮
मागे नाही घेणार कारण फाॕरेंनसीक रीपोर्ट पण यांचाच केस कमजोर करायची आणि आत्महत्या च होती सिद्ध होणार ,नीच प्रवृत्ती
पिडीताला न्याय मिळाला पाहीजे.नाही तर जनतेमध्ये प्क्षोभ निर्मान होऊ शकतो.
सीबीआय मार्फत निवृत्त नायaधिषाचे खाली कोर्ट मार्फत आदेश उच्च कोर्ट मुंबई यांनी करावी अशी विनंती आहे.
राहू द्या,आता संज्या राठोड च्या आयुष्यातील पुजा चव्हाण ची उणीव व जागा आता विचित्रा बाई च करेल.दोघेही परमोच्च सुख आणि परमोच्च आनंदात राहतील.
बात खत्म!
😂😂😂😂😂
नमुना आहे आमची ताई...
Hopeless character
चित्रा विचित्र आहे राष्ट्रवादीकडून भाजपाकडे गेली नवरोबाला वाचवण्यासाठी
न्यायदान प्रक्रियेत दोन्ही पक्ष आपल्या भाकऱ्या भाजून घेतो याकडे न्यायालयाने लक्ष दिले.पाहिजे😢😢
Chitra ani Sanjay madhe ata romance chalu zala ahe ani sanju babala heart karu shakt nahi❤❤
चित्र वागणे पूजा चव्हाण न्याय दिलेला आहे
पूजा चव्हाण ,शुशांत,दिशा शालीयन यांना न्याय मिळालाच पाहिजे, आशिष जाधव शुसांत आणि दिशा शालीनचे प्रकरण कुठं पर्यंत आले ते सर्वेसर्वा दाखवा
न्याय मिळाला पाहिजे.
Why not speak on Vinesh Fogat...
Truth is the end..
पुन्हा न्याय मागण्याची मुभा द्या म्हणजे डिल पूर्ण झाली नाहीतर किंवा संजय राठोडने पक्ष बदलला तर सोईचं व्हावं.
अहो भाऊ बांगलादेशातीलहिंदू वर किती अन्याय होतोय इथं राजकारणाचा राजकारणाचं निरीटिव्ह सेट करू नका तेव्हा सरकार कोणाचं होतं
लाचखोर नवऱ्याची विचित्र बाई आहे कशाला वेळ घालवता अशीच जाधव तुम्ही तिच्यासाठी
हिच चीत्रा खुप बोंबलत होती विचीत्रा बाई कुणाच्या सांगण्यावरून याचीका मागे घ्याची हेच त्या बाईला विचारले पाहिजे
तुम्हाला हे सर्व खरं वाटतं
न्यायालयाचे खेळणे म्हणून वापर करणै एवढेच सत्ता पिपासुंचे काम आहे हेच स्पष्ट दिसून येते.
महेबुब शेख चित्रा वाघ वर चढला तेव्हा चित्रा शांत झाली,ही चित्रा बाई जी व्यक्ती तिला आवडते ती व्यक्ती उरावर घेण्यासाठीच सगळ करते,
वकिल स्वतः केस मागे घेण्याचा निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि असा निर्णय घेतलाच तर तो याचिकाकर्त्यांना विचारूनच घेईल. पुन्हा न्याय मागण्याची मुभा यासाठी की उद्या परत संजय राठोड भाजपा विरोधात गेले तर ती मुभा असावी.
पुजा चव्हाणला न्याय फक्त आणि फक्त,चित्रा ताई वाघ च देऊ शकतात,कारण त्या स्त्री बचाव च्या आजच्या ब्रैंड आहेत.
आशिष जाधव देईल न्याय पूजा ला
या चित्रा वाघ यांचा शब्दात वर्णन करणे अवघड आहे. या आपल्या राजकीय फायदयासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात या घटनेनंतर लक्षात येते.याचा प्रत्यय अनेक प्रकरणातून दिसून आल्या आहेत. जसे विदया चव्हाण मेहबूब शेख अशी अनेक उदाहरणे आहेत.
अरे तुम्ही पत्रकारांनी ते काम करावं ना नुसती बातमी देण्यापेक्षा लोकशाहीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ तुम्ही आहात
चित्रा वाघ आता विधान बदलू लागले आहेत. प्रकरण अंगलट येताच भूमिका बदलली गेली
या वेळा उद्धवाचे सरकार मध्ये अनेक अन्याय कारक गोष्टी घडल्या हेही सांगा
मुळात च चौथा स्तंभ लांगुन लांचन करण्यात व्यस्त आहे काही महायुती च काम करतात तर काही महाविकास आघाडी च..सर्वांना पाकीट वेळेवर भेटत असतात..
कोर्टाने नुसते ताशेरे मारण्यापेक्षा काही शिक्षा केली पाहिजे . कारण यामुळे न्यायालयाचा वेळ विनाकारण वाया जातो व इतर अनेक वाद प्रलंबित रहातात .
अरेरे अरेरे काय दिवस आलेत विचित्रा वर 🔥🔥🔥🔥🔥