T20 World Cup जिंकूनही Team india Barbados हून भारतात का नाही परतली? Hurricane Beryl मुळे पंचाईत?
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2024
- #BBCMarathi #WorldCup #t20worldcup
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात इंडिया इंडियाचा जयघोष होऊ लागला. मात्र टीम इंडिया या विजयाच्या तीन-चार दिवसानंतरही भारतात का नाही परतली आहे?
याचं कारण आहे एक चक्रीवादळ जे गेले तीन दिवस कॅरिबियन बेटांवर घोंघावत होतं, आणि ते आता इथल्या ग्रेनडाच्या कॅरियाकू बेटावर धडकलं आहे.
या हरिकेन बेराईलमुळे या भागात जोरदार वारे आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता, जो ग्रेनाडासोबतच बारबाडोस, सेंट विन्सेंट आणि टोबागो या भागांमध्येही होताच.
पाहा नेमकं काय घडतंय
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Ok..!
काही घाई करु नका सावकाश यावे
ईकडे काही उल्लेखनीय कार्य नाहीय सध्यातरी
नाहीतरी झिम्बाब्वेला आपली दुसरी टिम जाणार आहे .... काळजी नसावी