Prithviraj Chavan Congress : Vidhan parishad Election मध्ये पराभव कसा झाला? पृथ्वीराज चव्हाण सांगतात
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2024
- #bbcmarathi #prithivirajcha #PrithvirajChavan #Congress #vidhanparishadelection
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात भाजपच्या पंकजा मुंडेसह महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचाही विजय झाला आहे.
शेवटच्या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचा पाठिंबा असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांच्यात दुसऱ्या फेरीत चुरस होती. पण अखेर मिलिंद नार्वेकरांनी जयंत पाटलांना पराभूत करत विजय मिळवला.
विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळं पराभवाचा धक्का नेमका कुणाला बसणार याचीच चर्चा होती.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
जी माणसे नेहमी पार्टीला धोका देतात त्यांना काँग्रेस पार्टी तुन काढून टाका
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
हा पण हरणार आहे हया निवडणुकीत
Not possible @@savitanaik689
correct 💯
अशाने पक्ष मोकळा होईल 😊
बाबा तुम्ही एक निष्ठेने काँग्रेस सोबत राहिलात त्या बद्दल तुमचा अभिमान आहे... 👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
थांबा ...... विधानसभेची रणधुमाळी चालु होऊ द्या हे गांधी विरोधक पृथ्वीराज चव्हाण हे भाजप मध्ये जातील
बाबा म्हणजे भगतसिंग सुखदेव राजगुरू नाहीत
@@RahulChavhan-ws7bi टरबूज तरी कुठं सावरकर य 😂
@@RahulChavhan-ws7biahet te
प्रुथ्वी राज चव्हाण कट्टर कॉंग्रेसी 👍
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
एकदम बरोबर
काँग्रेस च विकाऊ माळ स्पष्ट झाले.
@@najirdeshmukh2817 kaka 70000 cr Che bgha
ज्यांना जायचं त्यांना जाऊद्या. काँगेस ला फरक पडत नाही. त्यांना हक्काची मत सुद्धा म्हणू नका. गद्धर कोण त्यांना हाकलून द्या.
व तरुण्णांना संधी द्या.
Vidhan परिषदे रद्द करा...अनेक राज्यात विधान परिषद नाही...
पृथ्वीराज बाबा आगे बढो हम तुम्हारे साथ है काँग्रेस पार्टी जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद
जे फुटले होते त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने उत्तर दिलेल आहे मिडिया ने जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवून जनतेच्या वेदना वर बोलाव जनता हा राजा आहे तो विधानसभेत फुटीरांना जागा दाखवेल कुणी ही हुरळून जाऊ नये
पृथ्वीराज बाबा काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आहेत.... त्यामुळे सत्य परिस्थिती त्यांनी सांगीतली आहे... स्वार्थापोटी पक्षात असणा-यांना बाहेर काढा निश्चितच आघाडी सरकार सत्तेवर येईल... एकजुटीची आवश्यकता आहे... चिंतन व्हावं
जी काँग्रेसची मत फुटली त्यांना विधानसभेला उमेदवारी देवु नका
गेल्या वेळेस पण दिल्लीत रिपोर्ट पाठवला होता त्याच काय झाल? साहेब
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
प्रामाणिक नेते म्हणजे बाबा
श्री पृथ्वीराज चव्हाण हे नुसते सच्चे काँग्रेस वादी नाहीत तर उच्च स्तरावर काम केलेले नेते आहेत. त्यांचा अभ्यास अत्यंत दांडगा आहे. ह्याचा फायदा महाविकास आघाडीने घेतला तर घवघवीत यश मिळणे कठीण नाही.
हीच खरी महाविकास आघाडीची राजनित, रणनिती होती त्यामुळे खरे दगाबाज उघ ड झाले
एकदम बरोबर.
महाविकास आघाडी सगळेच विकाऊ.
सगळेच पैसे घेऊन मतदान करणारे आमदार छी
तुम्हाला का पैसे पैसे दिसतात संस्कार नाही आहे काँग्रेस मधी
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
@@lakhanpawar2235dada tu ajun lahan ahe sanskar tula nhi kadnar😂
@@Ajitpatil7865 बिकाऊ आमदार काँग्रेस चे असू शकतात
@@lakhanpawar2235पैसे वाटणे आणि खाणे,पक्ष फोडणे हे संस्कार आहेत काय?
सुनील शेळके ला पुन्हा मतदान नाही करणार जनता।
नाना पटोले यांना हटवून नवीन प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती केली पाहिजे
जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मदत केली होती परंतु अजित पवारांनी त्यांना विधान परिषदेत मदत केली नाही
तटकरे यांच्या निवडून येण्यासाठी जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती 😮
अजित पवार गद्दार शरद पवारांनी जयंत पाटील ला सपोर्ट करायला नको होते
हा जयंत पाटलाचा नाकर्तेपणा आणि दूरदर्शीपणा चा अभाव आहे
जोक
चव्हाण साहेब यांनी श्रेष्ठी कडे सांगायला पाहिजे. नालायक लोकांना धडा शिकवला जावा यासाठी नाना पाटील यांनी तक्रार करून नोद घेणे गरजेचे आहे. नसेल तर vidhansbhela माती होणार आहे हे वास्तव नाकारता येत नाही.
अशोक चव्हाण चे सहकारी बघा
इगतपुरी चा आमदार छगन भुजबळांन भेटले होते
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
पण बाबा नार्वेकर पहिल्या पसंतीचे उमेदवार पाहिजे होते,,,,,पण काँग्रेस नी माती खाल्ली
चव्हाण साहेब स्वच्छ व समजदार राजकारणी आहे. काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणारे आमदार यांची ताबडतोब हक्कालपट्टी करा,साहेब
ठाकरे मुळे खासदार आले विधानसभेला२,३,४ जागा द्या
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
संविधान वाचवायचं म्हणुन वंचित बहुजन वर्गाचे मतदान घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वरती आली ..पण नेतेच. भाजपला फायदा व्हावा म्हणून मतदान करतात ??
युतीकडे कुठे होत पूर्ण बहमत ? जोर लावण्यात आघाडी फेल झाली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये मीपणा असणाऱ्या स्थानिक नेत्यांना बाजूला सारले तर बरे अन्यथा राजकीय नुकसान सोसावे लागणार हे मी छातीठोकपणे काँग्रेसचा मतदार म्हणून सांगतोय आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांनी सखोल विचार करावा.
कोण आहे हा नुकसान करणारा
खर आहे त्या नेत्यांमुळे दक्षिण मद्ये लीड भेटले नाही. भाजप खासदार झाला याला कराड येथील कमी झालेले मतदान
परंतु जनताच खरा निकाल देईल
Very balanced politician of Maharashtra congress 🙏🙏
अभिनंदन ❤🎉
फक्त उद्धव ठाकरे साहेब
Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.
Most intelligent leader in Congress party.
Pakka congressi.
Well matured and strighforwad leader.
सर्वच नविन लोकांना उमेदवारी दिली तर बंद होईल
योग्य विस्लेशन पृथ्वीराज सरांच.
बाबा तुम्ही काळजी करु नका? हे वित मंत्री यांची जादु आहे.त्यानी बजेट अधिवेशनात ज्या आमदाराना जास्त निधी दिला तेच फुटले.जनता त्यांना विधानसभेत जागा दाखविणारा.
बसा बोंबलत
😂😂
चौहान साहेब मान लो कांग्रेस में मौजूद विधायको ने क्रॉस वोटिंग की है उस की आप समीक्षा करो ऐसे विधायको को पार्टी से बाहर करो
झिशान सिध्किने एनसीपी को व्होटिंग किया है
त्या कांग्रेस सोडुन गेलेल्या दिग्गज नेत्यानेच कांग्रेस चे 7 ते 8 आमदार फोडले😂
कॉग्रेस व मविआ प्रामाणिक म्हणून खासदार निवडणूकीत जनतेने प्रेम दाखवले पण माती खाण्याची सवय असलेले काही कॉग्रेसी आढळलेच . कसा आणि कोणावर विश्वास ठेवायचा ?
फुटीर आमदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे. जे कोन्ग्रेस आमदार फुटले त्यांची नावे जाहीर करा.
Pruthviraj Sir Aapan Congress Party Sobat kayam Eknishtha Aahat yacha Saarth Abhiman Aahe.Thanks.God Bless u Sir.
मा.बाबासाहेब,
आपण व आपले पुर्वज काँग्रेस चे प्रामाणिक व जबाबदार नेते होता.काँग्रेस चा ह्रास का व कसा झाला याचं एक महत्त्वपूर्ण पुस्तक तयार करुन योग्य वेळी प्रकाशीत करावं.
काँग्रेस मधील महाराष्ट्रातील एकमेव हुशार आणि अभ्यासू नेता
काल आमदार कैलास गौरंटाल बोलले होते की 5 आमदार फुटू शकते तेव्हा त्यांना sirious घेतले नाही काँगेस च्या नेत्यांनी
सभ्य माणूस
या दुतोंडी माणसाला काहीही बिरूद लागू शकत नाही. लकवा मारला गेला आहे त्याला
शरद पवारांच्या मते
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
खूप हुशार बाबा ❤
Bjp, अजित पवार, शिंदे यांनी जर काँग्रेसच vote आपल्याकडे केलं असेल तर मान्य आहे....परंतु आपल्याच नेता कडून दुसऱ्यांना vote द्या, अस जर झाल असेल तर त्याला आम्ही सोडणार नाहीत....
काँगेस चे आता १ लाख रुपये नको... यांना पुन्हा सत्ता देऊ नये म्हणून आमदार फुटले....
Congras la jantene nakarle pahije ,evdya mothi party che amdar cross voting kartat.
@@dilipdhamal7198अरे जेव्हा जनता निवडून देईल तेव्हा कळेल...कोणाला स्वीकारले आहे आणि कोणाला नाकारले आहे....अशा निवडूनिकी मध्ये स्वातंत्र्या पासून मत फुटत असतात कारण निवडून छुपी असती यात पक्षाचा दोष नसतो...
🎉
Fix आमदार पृथ्वीराज बाबा
काँग्रेसची 5 ते 7 मते फुटली त्या बद्दल का बोलत नाहीत
जी अपेक्षित होती ती मिळाली नाहीत हे उत्तर कसे असू शकते
tyanna haklun lavnyat yenar aahe.
BJP ला 2 आणि ncp ला 5 मत काँगेस ची फुटली आहेत... कारवाई तर केली पाहिजे.. नाहीतर आता कुठे लोकांना काँगेसवर बसणारा विश्र्वास कुठे तरी कमी होत आहे
हाताला नाही तोंडाला लकवा मारलेला मानुस काय बरळतोय हे समजणे कठीण आहे.
Correct कार्येक्रम झाला असं म्हण्याचे आहे का
बाबा तुम्ही कांग्रेस ची मत फुटली नाही म्हणताय मग एवढा थयथयाट का
मग तुम्ही दोनच उभे करायचे होते कशाला तीन उभे करून हासे करून घेतले
काही ही असो परंतू महायुती जनतेतून निवडून येऊ शकत नाही
काँग्रेस पार्टी, महाराष्ट्रतील चांगले नेते बाद करत आहे
काँग्रेस पार्टी गोरगरीब लोकांच्या मतांवर निवडून येते परंतु पार्टीमधील लोक आमदार नेहमीच मतलबी आहेत
हिंदू राष्ट्र आहे आणि राहीन
तूझ्या तर ..... तू हिंदू नाही ब्राम्हण आहेस
सार्वजनिक मतदानात भाजप व मिंधे अजित पवार यांचा पराभव कोणीही थांबवु शकत नाही.
टकाटक
भाऊ तुमचा गमे होणार 😂😂 विधान सभेला 😂😂
ती कुणामुळे झाली असणार, याच विश्लेषण केलं पाहिजे...??
फुटलेल्या आमदारांना नारळ द्या आणि घरी बसावा ते जमत नसेल तर पक्ष बंद करा. लोकांच्या पैशाचा आणि अपेक्षांचा चुराडा नका करू
खरी बी टीम खाजपा ची ..
निष्ठा फक्त सामान्य कार्यकर्ता व जनता यांच्या कडेच आसते आमदार व नेते कोणताही पार्टीचे आसु द्या त्यांच साटंलोटंच आसतय
काँग्रेस नेहमीच मागासवर्गीय लोकांनां मतदान करीत नाही.
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
कॉंग्रेसच्या आमदारांवर पक्ष कारवाई झाली पाहिजे.😮
शेकाप पक्षच संपला आहे मग कशाला पाहिजे आमदार बरं झालं जयंत पाटील पडले,लोकच यांच्या मागे नाहीत तर आमदारकी दुसऱ्या च्या जिवावर कशासाठी
ह्यांच्या बोलण्या वरुण असे वाटते आहे की जयंत पाटील यांना यांनीच करेक्ट कार्यक्रम करून पडले.
जयंत पाटील यांनी रायगडमध्ये अनंत गीते यांचं काम केलेले नाही म्हणून सुनील तटकरे निवडून आले.फिटंम फाट.
चौहान ने सांगावे काँग्रेस भाजप B team आहे त्यामुळे ते आतून मदत करतात.
#कमळे. ..
#जनता मात्र तुझ्यासोबत नाही ये गं 🥳
😅😎😎😅
#लोकसभा आठवते काय
#विधानसभा ही तशीच होणारं 😃👍👍😍👍👍😃
मते फूटली विधान परिषदेच्या निवडणूकीत हे आ.चव्हान यांनी मान्य केले . म्हणजे कांग्रेस ही च भाजपची बी टीम आहे . अर्जून उजगरे बीड
संजय राऊत म्हणतात घोडेबाजार तेजीत होता या घोडेबाजारचा फायदा काँग्रेसच्या पुढार्यांनी घेतला नाही ना. व उर्वरित आमदारांना त्यांनीच तर चुकीचे मतदान करायचे सांगितले नाही ना
ही विधानं परिषद आहे, लोकप्रतिनिधी विकले जातात,पण महाराष्ट्रतील जनता बुद्धीवान आहे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप चा व त्यांच्या मित्रपक्षांचा दारूण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही पण या युतीने मात्र माती खातात कामा नाही.
कुणी कुणी माती खाल्ली कोण जाणो. पण त्यांनी कशासाठी तसे केले असणार ते काही सांगायला नको. त्यांची पक्ष निष्ठा कशी असेल त्याबाबत यापुढे लक्ष ठेवा.
पुरथिविराज बाबा मुळे कॅगरेस आजुन मागे येणार
Congress must take strict action on such MLA'S
पारदर्शक मतदान पध्दत आणा आणि सर्वांना हे कळले कि सर्व काही सुरळीत होईल
बाबा खर बोला जनतेला कळू द्या, सरळ सरळ दिसत आहे तुमची मतं फुटली असताना तुम्ही मान्य करत नाही,
कारण काँग्रेस मध्ये घराणे शही सगळ्यात मोठी अडचण आणि महाराष्ट्रस्ता काँग्रेस लिडर बिनकामाचे फक्त घरण्यावर तयांची मदर त्याचा फायदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पावर गट घ्येतंय
केंद्रीय पातळीवर काँग्रेसची घराणेशाही आहे असे वाटते का ? राजीव गांधी गेल्यानंतर 20-25 वर्षात त्यांच्या परिवारातील कोणी सरकारमध्ये मंत्री तरी झालेत का हो? विनाकारण त्यांच्या घराण्याशाहीवर बोलण्यात काय अर्थ आहे?
फक्त बी टीम
मविआत एकच पक्ष बाळखट. शिवसेना उबाठा
बारामतीचे करामती काका चा कार्यक्रम केल्याबद्दल बाबा तुमचे हार्दिक अभिनंदन
झाले ते योग्यच झाले.चे पुर्वीपासून गद्दारी करत होते.ते पूर्ण ऊघडे पडले.त
त्याच्यावर कडक कारवाई करून.विधानसभेला ताकतीने सामोरा जाता येईल.
विधानसभा अगोदर कारवाई करा, अन्यथा पुन्हा इलेक्शनला अवघड होईल.
Ok
मेळ पैशांचा खेळ जनतेचा 😢
काँग्रेस पक्ष हा नेहमीच प्रादेशिक पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो.
Carrect
कराड दक्षिण मध्ये नीट काम केले असते तर उदयनराजे भोसले पडले असते.
भाजप ची बी टीम काँग्रेस
हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे लय हाणायचे यांना 😂😂
या पदावरून यांना लवकरात लवकर उतरवले पाहिजे
Will you still speak about B team of BJP??
पृथ्वीराज बाबा सत्य स्वीकारायला धाडस लागतं.
तसं धाडस दाखवा. उगाच ट ला ट म ला म लावू नका...
एव्हढं बरं केलं कॉंग्रेस चे दिग्गज नेते भाजपात गेले...हे तरी कबुल केले.
बाबा... कॉंग्रेस आणि भाजपचं असंच चालू आहे " आधे इधर आधे उधर... ,"
पैसा
कारण काँग्रेस हीच BJP ची खरी B team आहे.
गणित मी सांगणार नाही 😂
जनता दरबारातील आमदार हेच खरे
मागच्या दाराने प्रवेश केलेल्या काय काम चे
वांचितला जर सोबत घेतले नाही तर पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्ष दुळीस मिळेल
विधान सभा ल तुमचं पण करेक्ट कार्यक्रम होणार
आता सावरा सावर करण्याचा प्रयत्न
एवढं सांगू इच्छितो कि आमदर विकत घेऊ शकता पण जनता विकली जाणार नाही
❤😂😮 2:48
. जयंत पाटीलांनी तटकरे ला लोकसभेला मदत केली पण तटकरे नी पाटीलांना फसवल.
बाबा बीजेपी ची बी टिम कोण आहे काँग्रेस कि ईतर कोण सत्य महाराष्ट्र ला सांगा
समजेल विधानसभेत.
Intelligent fellow.