4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Pakistan Return | Palghar | Baimanus
HTML-код
- Опубликовано: 28 май 2023
- #palgahr #maharashtranews #baimanus #groundreport
ही गोष्ट आहे तब्बल साडेतीन वर्षे पाकिस्तानात तुरुंगवास भोगून परतलेल्या पाच गरीब आदिवासी मजुरांची.
पालघर, डहाणू, जव्हार, तलासरी या भागातील शेकडो आदिवासी मजूर मच्छिमारी करण्यासाठी गुजरातमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बंदरांवर जातात. तिथे गुजराती मालकांच्या बोटींवर बारा बारा तास काम करून, कित्येक दिवस समुद्रातच राहून काही पैसे कमावतात आणि त्यातूनच दर महिन्याला काही पैसे पाठवून गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्याचा प्रयत्न करतात.
Report : Ashay Yedge, Team BaiManus
Shoot / Edit / Voice Over : Rushikesh More, Team BaiManus
Produced by BaiManus Media House
Pakistan Return | 4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Palghar | Baimanus
Adivasi,Aadivasi Fisherman,Aadivasi,Pakistan Return,Palghar,Dahanu,4 Years in Karachi Jail,4 Years in Pakistan,Indian Fisherman in Pakistan,Maharashtra Fisherman,Palghar Adivasi,Palghar Fisherman in Pakistan,Baimanus Ground Report,palghar adivasi news today,Indian Fisherman
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia
BaiManus | बाईमाणूस | Untold News of Maharashtra
बाईमाणूस कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.
मनसे,,, शिवसेना,,, आणि,,, ईतर, पक्ष,,, आता,, का गप्प
महाराष्ट्र सरकारने यांना माशीक वेतन ठरवून चार वर्षां चा पगार करावं आणि त्यांचं जीवन सुरळीत करावे.
अहो ह्या कोळी बांधव कडू मनसे...चिव शेना आणि इत्यादी इत्यादी गोलमाल पक्षांना कोणताही राजकीय लाभ नाही म्हणून ते गप्प आहेत. तेच जर मुस्लिम लोक असते तर सगळे सेक्युलर वाले बोंबलत जागे झाले असते.त्यांच्या हक्का करिता.
Bhau he rajkarni sagle chor ahe te fakt swatache ghar bharun ghetat
सरकार काही करत नाहीत तर यांच्यासाठी आपण फंड उभारू जर लाखो माणसानी किमान शंभर रुपये दिले तरी लाखो रुपये निधी उभा राहील
Sagle asya timala gappchhh bstat nd nhit tr hya gosti tyachya prynt phocht nhit😐
नरेश भेकरे.....खरा हिरो आहे.. जर त्याने पण दुर्लक्ष केले असते तर...ते बिचारे गरीब मच्छिमार कधीच सुटले नसते
जिथे आमची सवर्ण माणस कमी पडली तिथे आंबेडकरी विचारांच्या एका चळवळी माणसाने यांना सुखरूप सोडवून आणलं.सलाम आहे नरेश भेकरे सायबांच्या जिद्दीला आणी त्यांचे स्फूर्ती स्थान बाबासाहेबांना.
@@sunny-vx1pe जात आणलीच पाहिजे का भडव्या? तुमच्या सारख्या मादरचोद लोकांमुळे भेद पडत आहे
कोण कुठले परप्रांतीय महाराष्ट्र राज्यात आले की पहिले झोपडपट्टी, नंतर पक्के परमनंट घर दिले जाते.
या मराठी भूमिपुत्रांचे संपूर्ण पुनर्वसन झाले पाहिजे.
Barobar mitra ..mumbai madhye 30% zopdya baaherchya lokanchya aahet..aani tyanna kantalun marathi mahus durr jaun basla aahe
महाराष्ट्र सरकार भूमिपुत्रांना वाऱ्यावरती सोडते हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे कारण यांना परप्रांती जास्त जवळचे
नरेश भाऊ तुमच्या माणुसकीला सलाम आहे. 💐💐💐💐💐💐💐💐
नरेश भेकरे सरांना मनापासून सलाम.....खरोखरंच बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याची प्रेरणा घेऊन तुम्ही फार शौर्याचे काम केले..भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत त्याचे संकट दूर करायला हवे हे एका सर्वसामान्य भारतीयाला कळतय पण भारत सरकारला कळत नाही याची खंत वाटते...त्याची परिस्थीती पहा आणि त्यांना मदत करा 🙏
Naresh bhekare good human being 🙏🏻😊 बाबासाहेब आंबेडकरचा खरा शिपाई.. जय भिम भाऊ 🙏🏻😊🌷
नरेश भिकरेंचे खूप अभिनंदन, खूप चांगले काम केले
या आदिवासींची मदत सरकारने करायला हवी… हा ग्राउंड रिपोर्ट शूट करतांना मी स्तब्ध झालो होतो…
कोकणात पाठवा राहिला घर बागेत काम.
Changle kaam
तुला खरंच Thankyou बोलते आज तुझ्या मुळे या गोष्टींचा उलगडा झाला... 👍
डावरे यांच्या मुलानं साठी काय तरी मदत करण्यासाठी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र la आव्हान करा फोन पे नंबर सह 🙏
मी डावरे यांना मदत करायला तयार आहे. त्यांचा नंबर मिळाला तर बरे होईल!
या आदिवासी बांधवांना महाराष्ट्र सरकारने मदत
केली पाहिजे
आपण महाराष्ट्रीयन म्हणून मदत करायला पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने आणि ते ज्या सेठकडे कामाला होते त्यांनी यांना मदत करावी ,
आणि
आपल्या पुढाऱ्यांनी पण प्रयत्न करावेत यांच्यासाठी
नरेश भाऊ ला 21 तोफाची सलामी ✌️✌️✌️
30 nautical miles म्हणजे 55 कि.मी.
पाकिस्तानी तटरक्षक दल भारतीय हद्दीत 55 कि मी आतमध्ये येतात व भारतीय मासेमारी नौकांना पकडून नेतात तेव्हा भारतीय तटरक्षक दल काय झोपलेले असते 😢😢😢
Haa hi ek khup motha prashna ahe hyacha pn uttar milala pahije ki pakistani lok india chya boundries chya aatmdhe kashe enter krtat
सरकारला परत परत विचारण्यासारखा प्रश्ण आहे...
मोठा प्रश्न
काय करतात हे चांगलेच माहित आहे, स्थानिकांना त्रास देतात, पैसे खातात, पिऊन पडलेले असतात, फुकटचा पगार मिळतो. बाहेरून कोणी आलेला दिसला की फांदीला पाय लाऊन पळून जातात.
Tech na bharatiya tat rakshak zoplele Astat ka....mhanun tr aatang wadi bindas yetat .....govt zople ahe ka
हे सगळं ऐकताना डोळ्यात पाणी आलं. जगण्यासाठी धडपडणारी ही माणसं किती साधी आणि निष्पाप आहेत. यांची व्यथा महाराष्ट्र सरकारने ऐकली पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे. बाई माणूस ला मी विनंती करतो की आपल्या माध्यमातून आपण यांची व्यथा सरकार पर्यंत पोहचवा. आणि यांना न्याय द्या.
मित्रांनो खूप मोठं काम केलंय आज तुम्ही... तुमच्या कामाला सलाम.... खरंच विडिओ बघून डोळ्यात पाणी आले
प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने एक रुपया जरी मदत केली, तरी यांचं आयुष्य बदलून जाईल.
घ्या मनांवर
@@daglejaganath6505 jyachya javal jama karu to 50% khayil ashi aapli lok aahet
हो नक्कीच खूप छान विचार आहे 👍ऑनलाईन कोणी जर फंड तयार करत असेल तर नक्कीच आम्ही पण मदत करू
Naresh bhekare yala khara Arjun puraskar dila paije....
अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आले आहे नरेश भाऊंनी जी मदत केली ती खरीच प्रेरणादायी आहे
आदिवासी माणूस हा अशिक्षित आहे आणि मुळात तो गरीब आहे म्हणून गरीब माणसांना अश्या अडचणीच्या वेळी मदत केली पाहिजे 🙏
मिविलासकोढिरी आत आमाला सं गडेला मददतचिगरज आहे पंन सरकार आमाला काहिपंन मंददकएल नाही भावानो तूमची मदतपाहेजे आनि हा वीडये झासतंच सेरकरा अशि माझी विनंती आहे स्वजनानो पिय मित्र र
खरंच हे सरकार संवेदनशील असेल,तर या प्रसंगी या सर्व लोकांना आर्थिक मदत केली पाहिजे.
नरेश भेकरे भाउ तु तर देव माणुस आहे परमेश्वर तुला दिर्घ आयुष्य लाभो अशीच सेवा करण्याची देव तुला सद्बुद्धी देवो
सर्व प्रथम नरेश भाऊ यांना सलाम....
त्या मच्छीमाऱ्याणा सरकारीनी मदत केली पाहिजे ..तसेच त्या मच्छीमाऱ्याना कामाला नेणारे शेठ (मुकादम) ने त्याला भरपाई द्याला पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे .
45 k views प्रत्येकी १० रुपये इतकी मदत जरी केली तरी ४,५०,००० रुपये जमा होतील
चला सुरवात करु,,,
@@dipakjagtap6287 nakkich
Kharch
करा रे मदत माझा महाराष्ट्राचा मच्छीमारांना ते फुप कष्ट करतात मी माझा स्वतःचा डोळ्यांनी पाहिले आहे😢😢😢
पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा हा कागदोपत्री फक्त आहे की काय असा प्रश्न कधी कधी पडतो,
आणि खूप अस्वस्त, वाईट वाटते.
सरकारने सर्व मच्छीमारांना मदत करावी... हि विनंती... 🙏🙏🌼🌼
सरकारने मदत करावी नरेश भाऊ तुमच्या कामाला खूप खूप धन्यवाद
कुठे गेले समाजसेवक कुठे गेले गोरगरिबांचे कैवारी नेते कुठे गेले मीडिया वाले सर्व आंधळे बहिरे झाले का ....😢
तुमचे मनापासून कौतुक. महाराष्ट्र शासनाने या लोकांना मदत केलीच पाहिजे.
नरेश भाऊ सलाम तुमचा कार्याला 🙏
विलास भाऊ अजून ही वेळ गेलेली नाही मुलीला शिक्षण द्या आहे अजून संधी भाव 🙏🌷🚩💪👌
नरेश भाऊ यांच्या लढ्यला salute...
तुरुंगात असलेल्या भारतीय लोकांना वागणूक कशी दिली हे विचारले नाही जेवन कशा प्रकारे देत होते या बाबत भारतीय नागरिकांना शासनाला समजले पाहिजे
अश्या शिकलेल्या आणि विचारांनी श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींची सर्व मागासलेल्या समजाला गरज आहे. आणि महाराष्ट्र सरकार ने त्यांना लवकर मदत करावी अशी विनंती👍🙏
महाराष्ट्र सरकारने या लोकांच्या कुटुंबांना पेन्शन द्यावी तसेच अटक झालेल्या लोकांना सोडविण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात मदत कक्ष उभा करावे
नरेश भाऊला सप्रेम जय भिम 💙🙌
खरंच...आदरणीय नरेश सर यांनीच देवदूत प्रमाणे कार्य केले...अक्षरशः जीवाची बाजी लावून गरीब मच्छीमार वर्गातील कष्टकरी जणांना पाकिस्तान सारख्या लोकांच्या तावडीतून सोडविले...❤❤❤❤❤❤❤
खरच आहे बघा, अडचणीच्या वेळी हे राजकारणी आपले नसतात.....शेवटी देवाच्या रूपाने कोण तरी येतो ......
खुपचं चांगला विषय हाताळला.न्याय मिळणे आवश्यक आहे.धन्यवाद
चार वर्षे म्हणजे ४ पिढ्या गेल्यासारखे आहे ह्या लोकांना!आयुष्खयाचे नुकसान झालंय. खरच स्याल्युट आहे ह्या लोकांना
ते आदिवासी लोक गुजरात राज्यात काम करत होते, त्यामुळे गुजरात सरकारनी त्यानाहि मदत करावयास पाहिजे होती. त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारनी सुध्दा त्याना मदत करणे गरजेच होत. किवा गुजरात सरकारला किंवा केन्द्र सरकार कडून मदत करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे होते.कारण ते सर्व भारतिय आहेत.
अस जीवन जगण्यापेक्षा कोकणात अंबा बागेत काम भरपूर आहे तिथं संसार सुखाचा होतील .कळवा
सलाम नरेश भाई jai bhim
ग्रेट जॉब नरेश भाऊ अशीच जनतेची सेवा करत रहा
बिचारे आदिवासी_🙏🙏🙏
Maharshatra शासनाने खरोखर मदत म्हणून काही मदत आणि..लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलावी....आणि ह्या चॅनल चे पण खूप खूप आभार.. त्यांचा मुळे ह्यांची व्यथा समजले कृपया ह्यांच्या details dya जेणेकरून ज्यांना मदत करायची असेल ते पु ढे येणं करू शकतील..(including मी पण)
सलाम टीम baimanus आम्हाला कधीच समजले नसते यांची व्यथा
नरेश भाऊ तुमच्या कार्याला सलाम शेवटी एक गरीबच कामाला आला ठाकरे कुटुंबीय जरा लक्ष द्या म्हणावं मोठे गरीबांचे कैवारी असल्याचा दावा करतात
सरकारने मदत करावी त्यांच्या मुलाचा खर्च करावा हि विनंती🙏
अशी आहे परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची एका बाजूला आयटी पार्क उभे राहत आहेत फूड पार्क उभे राहत आहेत इंडस्ट्रियल पार्क उभे राहत आहेत आणि एका बाजूला आपले आदिवासी बांधव अजूनही दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत शिक्षण हा विषय तर आजही त्यांच्या गावी नाही याला सर्वस्वी जबाबदार सर्वपक्षीय नेते आहेत.
❤❤❤❤❤ सलाम तुझ्या कामाला दादा ❤❤
नरेश भेकरे खूप छान कार्य केल तुम्ही अप्रतिम💙💯😊
या सर्वांना मदत करायला पाहिजे सरकारने
छान ग्राउंड रिपोर्ट केला न्युज चॅनल वाल्यांचे मनापासून आभार ,सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ह्या मच्चीमारांचे पुनर्वसन होऊन ह्यांना योग्य तो न्याय द्यावा व त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी
Salute to you and thank you so much for showing such a sensitive issue of our fishermen..
कुठे गेले समाजसेवक संस्था करा मदत या गरीबांना..
धन्यवाद महेशभाऊ चांगले काम केलेत बरे झाले आपले मच्चीमार भाऊंना वाचवलेत डोळ्यात पाणी येते
,सरकार झोपलं आहे का? मत मिळवण्यासाठी लाखो रूपये वाटप करतात तर मग आमच्या हया भावांच्या समस्या सरकारला दिसत नाही का?
माझ्या भीमाच्या विचारांवर चालणारे नरेश जी त्यांच्या मुळे आज घडू शकले... 💙💯👌😊
सरकार जाग करा ग्रामपंचायतीं मार्फत आवाज उठवला पाहिजे पोलिस स्टेशन कलेक्टर व्यवहार करा
नरेश भाऊंना सलाम 🙏
Shika sanghatit vha Ani sangharsh kara Jay Bhim... 🙏Salute Naresh bhau 👍👍
नरेश भेकरे यांच्या कार्याला सलाम , खरच फक्त तुज्यामुळे हे शक्य झाले ।
खूप खूप आभार नरेश भाऊ, अशी समाजसेवा चालू ठेवा.😊
नरेश भेकरे यांच्या कामाला सलाम तुम्हाला धन्यवाद
तुमच्या कार्याला सलाम आहे🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ये मुद्दा लोकसभा में सांसद को उठाना चाहिए कि भारतीय सीमा में पाकिस्तानी सेना कैसे प्रवेश करती है और ईन गरीब आदिवासी को मदत करनी चाहिए
नरेश भाऊ तुम्हांला खूप खूप धन्यवाद
नरेश भाऊ खरा हिरो 👍👍👍👑👑
भावानो असे समस्या आहेत आता तरी जागे व्हा आनी येनारा विधानसभेला आदीवासी साठी काम करनारे मानसाला निवळुन द्या
राज्य आणि केंद्र सरकारने या विषयावर गांभीर्याने दखल घेतली पाहिजे
जे काम news chanal नि करायला पाहिजे होते ते तुम्ही करुन दाखवले , त्यांना मदत मिळण्यसाठी तुम्ही केलेला video नक्की मदतीसाठी उपयोगी ठरेल🙏
मुख्यमंत्री ना भेटा भावानं 💯☝️
सरकारने त्यांना मदत करायला पाहिजे.
खुप छान डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवला आहे.
नरेश भेकरे सलाम तुम्हाला आणी तुमच्या प्रयत्नांना ❤
Respected नरेश bhau 👏 ❤️
नरेश भेकर sir तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद वाद जय भीम
खरच डोळ्यात अश्रू आले....😢 तुम्ही फार छान काम करत आहेत..धन्यवाद
Naresh bhikare sir tumchy kamala....Swabhimancha adarcha kadak asa jay bhim...
Great Naresh sir 🙏🏻Jay Bhim🇪🇺🙏🏻
आपले महाराष्ट्र सरकार कुठेय ते. ते तर संगीत खुर्ची खेळण्यात बिझी आहेत. खूप व्यथित करणारं आहे हे सगळं. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे.नरेश भेकरे हे त्यांचे करे देवदूत आहेत.त त्यांची Dr Babasaheb प्रेरणा आहेत ह्यातच सगळे आले. नरेश भेकरेंना लाख प्रणाम. आणि कोळी बांधवांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
खूप वाईट अवस्था आहे महाराष्ट्र ची 😢
नरेश भेकरे यांनी खरच खूप छान काम केलंय 🙏🏻🙏🏻
महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांनी या विषयी या गरीब लोकांचा सहाय्य केलं पाहिजे
नरेश भाऊ धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
खरच काही तरी द्यायला पाहिजे सरकारने मदत
Good Work Naresh Bhau ❤😢
महाराष्ट्राचे हेच मोठं दुर्दैव आहे मच्छीमारांना आर्थिक मदत मिळायला पाहिजे
एखादा आदिवासी माणूस पोटा साठी मच्छिमार करतो? आणि चुकून त्याला परके दुश्मन लोक अटक करतात? आणि त्यान्ची पुन्हा नशीब साथ देऊन सुटका होते? हॆ देवाचे आभार... पण अश्या गरीब लोकांना महाराष्ट्र सरकार मंत्रीनी मदत केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारला नक्की जाग देव करून देईल. जय महाराष्ट्र. 🙏🏼🇮🇳
बाईमाणूस ने हा विषय घेतला त्याबाबत धन्यवाद.
Great work naresh Bhau
अतिशय दुर्देवी व्यवस्था 😐 #निशब्द
खूप वाईट झाला यार 😢😢
Good work & salute naresh bhau jay bhim🙏🏻❤️
Nice video, khup chan explain Kel ahe bhava...
Naresh Bhau tumhi 1No Jay aadivashi jay aagri koli Bhava sarkar ne Kahi tari kely pahije Naresh Bhau jay aagri Bhava
जय भीम 💙 जय शिवराय 🚩.... सलाम तुला भाऊ❤
Ithe tari jativaad sod thodi akkal asel tr
@@zzzzzz7989 are aadani Kay jati vaad kela re tyane.??? Tula Jay bhim ani Jay shivray. As to bola tar tuzya potat dukhle ka re ashikshit
नरेश भेकरे दादा यांनी खूप चांगलं काम केलं
Well done Naresh bhau.