कोकणाचे निसर्ग सौंदर्य आपण पाहतो पण ग्रामीण आणि पर्यटन ठिकाणांच्या समस्या आपण प्रशासनाच्या,शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम आपण करता आहात. आपले आभार सतिश
वाह सतिष खुप छान वलॉग तुमच्या कडून आम्हाला हीच अपेक्षा होती.. कोकण तर दाखवताच तुम्ही सुंदर..... पण.... या अश्या कोकणातील आतील गावातील रस्त्याच्या दुर्दषेला लोकांसमोर आणलेस.. वेळास गावाला कासव मोहात्सव होतो.. हजारो पर्यटक त्या निमित्ताने वेळास ला येतात.. तेव्हाच्या परिथिती आणि आता बराच फरक असतो... हे हा वलॉग पाहुन लोकांना कळेल... सतिष तुम्हा ब्लॉगर काडून आम्हाला हीच अपेक्षा आहे कि तुम्ही कोकणा कडे शासनाच्या होणाऱ्या दुर्लषा बाबत वाचा फोडा... 🙏🏻
खरी परिस्थिती मांडलीत बंधू . कोकणातल्या नेते मंडळीना याचे काहीच सोयरं सुतक नाही.पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू जिवंतपणी स्वर्गानुभव पण रस्त्यांची अवस्था बिकटच आहे.
खुप भयानक परिस्थिती आहे ही वेळास गावाची दरवर्षी हीच अवस्था पावसाळ्यात असते सरकार ज्या नवीन नवीन योजना राबवते त्या मध्ये अशी जी वेळास सारखी गांव आहेत अशा गावांसाठी खरोखर च उपाययोजना करण्याची गरज आहे आज सतीश दादांनी ही सत्य परिस्थिती त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांसमोर दाखवली त्या बद्दल त्यांचे खुप खुप आभार 🙏🙏कासवांचे गांव म्हणून आज वेळास गाव ओळखले जाते त्या गावाची ही परिस्थिती बघून खुप खंत वाटते माननीय श्री सुनील तटकरे साहेबांनी अशा गावांकडे लक्ष देणं गरजेचं आहे 👍🙏
खूप अती उत्तम आपल्या मार्फत कोकणातील होणाऱ्या अडचणी,अवस्था यावर माहिती मिळत आहेत, खाजदार, आमदार, प्रशासन यांनी, रस्ते प्रमाणे समुद्र किनारे असणारे गाव जपण्यासाठी निवडणूकि चे मतदान न बघता पर्यटक ठिकाण सुधारी पाहिजे.... धन्यवाद, सतिश आपल्या मार्फत सर्व कोकणची माहिती पुरत आहे.... 🙏🙏🙏
हो सतिशबाळा तू चांगले काम करत आहे कोकणातील पावसाळ्यात काय अवस्था होते हे तू तुझ्या विडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आता तरी शासनाचे डोळे उघडले पाहिजे यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे जेणेकरून गावातील माणसे सुरक्षित राहतील तसेच तुझ्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्र मैत्रीण नातेवाईक आजुबाजूच्या लोकांना तुझा हा विडिओ पाठवू जेणेकरून काहीतरी मदत होईल 👍👍👍
दादा आम्ही सातारा वरुन कायम तिकडे वेळासला फिरायला येतो. निसर्गाचा आनंद घायला येतो. आणि खास करून मला बाणकोट किल्ला व वेळासचा बीच निसर्ग जाम आवडतो. तिथली लोकं तर एवढी जाम भारी आहेत. बोलायला.❤ पण माझी एक तिथल्या स्थानिक लोकांना विनंती आहे..😢 तिथली पोलीस शिपाई टुरिस्ट लोकांना खूप त्रास देतात. बाकीचे महिती नाही पण आम्हाला जो पोलीस शिपाई ने अडवल तर त्याने भरपूर त्रास दिला आम्हाला.😢 मी स्वतः स्थानिक लोकांना हि गोष्ट सांगितलं सुद्धा.. माझा आवडता स्पॉट वेल्लास बीच होता. पण या अशा पोलीसचा त्रासामुळे मी बंद केलं तिकडे जायचं. दापोलीला जातो आता आम्ही. मी 3 महिन्यातून 2 दिवस तिकडे रहायचो पण आता नाही येत तिकडे..🙏 त्यांचा या अशा स्वभावामुळे पर्यटक तिकडे यायचे पण नाहीत फिरायला
भाजपच्या राज्यात गेली 10- 15वर्ष राजकारण वीकास मुद्यांवर n होता जाती धर्माच्या मुद्यांवर चालू आहे. विकास फक्त गुजरात गुजराती अडाणी अंबानी, राजकीय नेते आणि धनदांडगे उद्योगपती यांचा होत आहे. आदरणीय बॅ अंतुले साहेब. , मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस साहेब नंतर कोकणाचा विकास साधणारा नेता कुणी पुढे आला नाही. कोकणातील राजकीय नेत्यांना घरात बसवून नवीन नेत्रुत्व निर्माण करणे गरजेचे आहे
ग्लोबल वॉर्मिग वगैरे सगळं नाटक आहे पृथ्वीतलावर जनसंख्या वाढते आहे नी सुखसुविधा साधन व्यवसाय कमी पडत आहे . मोठ मोठ्या जेटी बंदरे बांधण्यात समुद्राच्या नैसर्गिक आकारात बदल होतो पण त्या मुळे दळणवळण नी व्यवसाय संधी उपलब्ध होतात यांचाही विचार केला पाहिजे 🤔
बाणकोट,वेळास, वाल्मिकी नगर कोळीवाडा वेसवी प्रशासनाला विनंती आमच्या गावातील रस्ते आणि पाण्याची आणि रोजगार नसल्याने बिकट परिस्थिती आहे.शासनाने लक्ष द्यावे. सतीश तुला धन्यवाद.
💜❤❤❤ खूप छान गाव आहे पाहून मन अगदी प्रसन्न झालं 💜❤❤❤ व्हिडिओ पाहून एवढा आनंद झाला तर प्रत्यक्ष पाहिले तर किती आनंद होईल. ❤❤❤💜 मी एवढेच बोलले तुम्ही लोकांनी मिळून कोकण वाचवा ❤❤❤💜🙏 धन्यवाद❤💜
सतीश,आपल्या video द्वारे प्रत्यक्ष वेळास गावच्या समुद्र किनारचे हे भयानक द्रष्य बघुन फार भिती वाटली. हे सरकारने बघुन काहीतरी ठोस कारवाई करुन भिंत व समुद्र बाजूला ट्राय पाँड तरी टाकले पाहिजे. जेणेकरून पुढे लोकांना त्रास होणार नाही.
दरवर्षी हीच परिस्थिती असते. वेळासच्या आणि लगतच्या वेसवी कोळीवाड्याच्या रस्त्याची अवस्था काही वेगळी नाही. परंतु आमदारांना आमच्या समस्यांविषयी काही देणे घेणे नाही. त्यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला जायला वेळ आहे, परंतु आमच्या गावांसाठी वेळ नाही.
ही वस्तूस्थिती आहे 🙏याला आपला समाज कारणीभूत आहे 🙏🙏कारण आपण आपल्या साठी योग्य आमदार निवडत नाही 🙏🙏जे आपण आमदार निवडतो ते फक्त आपल्या गावच्या समाज मंदिर किंवा पाखडी यांच्या साठी कुणी आपल्या परिसर गावी येणारे रस्ता किंवा MIDC साठी विचार करत नाही 🙏🙏आता विचार करण्याची वेळ आली आहे त्यांना त्याची जागा दाखवायची आहे 🙏योग्य आमदार निवडाची आपली वेळ आली आहे 🙏 मतदार दाता जागा व्हो 🙏🙏
या वेळास गावात मी मागे जेव्हा तोकते वादळ आलेले तेव्हा मी मदत घेउन गेलो होतो गाव खुपच भारी आहे आणि गावकरी सुध्दा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात यायच रस्ता वादळी पावसामुळे बंद होतो
मी.मुबंई... वेळास दिवटी 10 वर्षे पूर्ण केली पण आज पर्यंत ना गोवा मुंबई रस्ता नीट झाला ना मंडनगड वेळास रस्ता नीट झाला सरकार ने या कडे लक्ष दिल पाहिजे आणी वेळास बनकोट या लोकांचा त्रास कमी केला पाहीजे
Very nice plase show the Mandangad ST Depot no development since deacade ........ Please make road on Kokan Coastal road pass nearby Velas or Harihareshwar Temple which will solve this issue ........
कोकणातील बऱ्याच समुद्रकिनाऱ्याची धूप होतेय आणि उधानाचे पाणी गावात घुसायला लागले आहे. दोष कुणाचा तेच कळत नाहीय. किनाऱ्यावरील वाळूचा उपसा कारणीभूत आहे का?
Khup bhayanka ahe he .... please saglyani milun support kara 🙏 dada tumhi dakhun khup Chan kele tyamule tari jage hotil he nete mandali😊dada tumhi tc raha & your family 😊 from CBD Belapur 🙏
कोकणाचे निसर्ग सौंदर्य आपण पाहतो पण ग्रामीण आणि पर्यटन ठिकाणांच्या समस्या आपण प्रशासनाच्या,शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम आपण करता आहात. आपले आभार सतिश
भयानक अवस्था आहे वेळास गावची खरच सतिश भाऊ तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाचे डोळे उघडले पाहिजे अतिशय सुंदर प्रकारे दाखवलस 👍👍🙏🙏
खूप आभार❤️🙏😊
वाह सतिष खुप छान वलॉग
तुमच्या कडून आम्हाला हीच अपेक्षा होती.. कोकण तर दाखवताच तुम्ही सुंदर..... पण.... या अश्या कोकणातील आतील गावातील रस्त्याच्या दुर्दषेला लोकांसमोर आणलेस.. वेळास गावाला कासव मोहात्सव होतो.. हजारो पर्यटक त्या निमित्ताने वेळास ला येतात.. तेव्हाच्या परिथिती आणि आता बराच फरक असतो... हे हा वलॉग पाहुन लोकांना कळेल... सतिष तुम्हा ब्लॉगर काडून आम्हाला हीच अपेक्षा आहे कि तुम्ही कोकणा कडे शासनाच्या होणाऱ्या दुर्लषा बाबत वाचा फोडा... 🙏🏻
🙏🙏
खरी परिस्थिती मांडलीत बंधू . कोकणातल्या नेते मंडळीना याचे काहीच सोयरं सुतक नाही.पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू जिवंतपणी स्वर्गानुभव पण रस्त्यांची अवस्था बिकटच आहे.
खुप भयानक परिस्थिती आहे ही वेळास गावाची दरवर्षी हीच अवस्था पावसाळ्यात असते सरकार ज्या नवीन नवीन योजना राबवते त्या मध्ये अशी जी वेळास सारखी गांव आहेत अशा गावांसाठी खरोखर च उपाययोजना करण्याची गरज आहे आज सतीश दादांनी ही सत्य परिस्थिती त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांसमोर दाखवली त्या बद्दल त्यांचे खुप खुप आभार 🙏🙏कासवांचे गांव म्हणून आज वेळास गाव ओळखले जाते त्या गावाची ही परिस्थिती बघून खुप खंत वाटते माननीय श्री सुनील तटकरे साहेबांनी अशा गावांकडे लक्ष देणं गरजेचं आहे 👍🙏
खूप अती उत्तम आपल्या मार्फत कोकणातील होणाऱ्या अडचणी,अवस्था यावर माहिती मिळत आहेत, खाजदार, आमदार, प्रशासन यांनी, रस्ते प्रमाणे समुद्र किनारे असणारे गाव जपण्यासाठी निवडणूकि चे मतदान न बघता पर्यटक ठिकाण सुधारी पाहिजे....
धन्यवाद, सतिश आपल्या मार्फत सर्व कोकणची माहिती पुरत आहे.... 🙏🙏🙏
❤️🙏🙏
धन्यवाद सतिश साहेब येवढ्या पावसातून आमच्या वेळास गावात पोचून आम्हला महिती दिलीत
🙏🙏❤️
हो सतिशबाळा तू चांगले काम करत आहे कोकणातील पावसाळ्यात काय अवस्था होते हे तू तुझ्या विडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आता तरी शासनाचे डोळे उघडले पाहिजे यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे जेणेकरून गावातील माणसे सुरक्षित राहतील तसेच तुझ्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्र मैत्रीण नातेवाईक आजुबाजूच्या लोकांना तुझा हा विडिओ पाठवू जेणेकरून काहीतरी मदत होईल 👍👍👍
लाडकी बहीण ह्या पेक्षा लाडका गाव असं काहीतरी केल पाहिजे सरकार ने
🙏🙏😄
खूप भयानक बापरे शाळकरी मुले बस वाले जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात प्रवास करत असतील शासनाने तिकडे लक्ष दिले पाहिजे
खूप गरज आहे.... मोठी दुर्घटना झाली की जाग येते येथे🤔
अरे बापरे परिस्थिती खुप बिकट आहे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे हि विनंती
धन्यवाद सतिश आपण आपल्या तालुक्यातील पावसाची परिस्थिती व अडचणींचा पाढा वाचलात
खुप भयानक परिस्थिती आहे शासनाने वेळीच लक्ष द्यायला हवे कोकणा मध्ये एवढा पाऊस असतो नेहमीच रेड अलर्ट घोषित केलेले असते नेहमीच अनेक गावांचा संपर्क तुटतो
अरे बापरे काय आवस्था आहे कसे राहू शकतात हे लोक सतीश दादा तुमच्यामुळे बघायला मिळाले
शासनाने डोळे मिटून घेतले वाटते.सतिश दादा खूप छान ब्लॉग.
दादा आम्ही सातारा वरुन कायम तिकडे वेळासला फिरायला येतो. निसर्गाचा आनंद घायला येतो. आणि खास करून मला बाणकोट किल्ला व वेळासचा बीच निसर्ग जाम आवडतो. तिथली लोकं तर एवढी जाम भारी आहेत. बोलायला.❤ पण माझी एक तिथल्या स्थानिक लोकांना विनंती आहे..😢 तिथली पोलीस शिपाई टुरिस्ट लोकांना खूप त्रास देतात. बाकीचे महिती नाही पण आम्हाला जो पोलीस शिपाई ने अडवल तर त्याने भरपूर त्रास दिला आम्हाला.😢 मी स्वतः स्थानिक लोकांना हि गोष्ट सांगितलं सुद्धा.. माझा आवडता स्पॉट वेल्लास बीच होता. पण या अशा पोलीसचा त्रासामुळे मी बंद केलं तिकडे जायचं. दापोलीला जातो आता आम्ही. मी 3 महिन्यातून 2 दिवस तिकडे रहायचो पण आता नाही येत तिकडे..🙏 त्यांचा या अशा स्वभावामुळे पर्यटक तिकडे यायचे पण नाहीत फिरायला
खूप आभारी आहे🙏🌷
Very Heart Touching video 🙏👍👌👏
खुप छान ग्राउंड रीपोट सतिश सरकारचे डोळे उघडले पाहिजेत व्हिडिओ बघून
खूप आभार❤️🙏😊
खूप छान माहिती शेअर केली आहे! सरकारने या गावांतील रहिवाशांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
खूप भयानक बापरे शाळकरी मुले बस वाले जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात प्रवास करत असतील ❤🎉
Hoy
अरे हा भाऊ खतरनाक रे बॉडी भेटली भाई खतरनाक भाई मी तर कधीच नाय वेळासल नाय जाणार भाई मी तर भाई 5 वेळा होतो वेळेसला खेप होत भाई बँजो वाजवाय ला
बापरे किती खतरनाक आहे आणि तो माणूस मेला आहे तो कोण आहे त्याच्या घरी कळवले की नाय कुठला आहे तो बिचारा😭😭😭😭
पोलिस स्टेशन मध्ये माहिती मिळेल
भाजपच्या राज्यात गेली 10- 15वर्ष राजकारण वीकास मुद्यांवर n होता जाती धर्माच्या मुद्यांवर चालू आहे.
विकास फक्त गुजरात गुजराती अडाणी अंबानी, राजकीय नेते आणि धनदांडगे उद्योगपती यांचा होत आहे.
आदरणीय बॅ अंतुले साहेब. , मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस साहेब नंतर कोकणाचा विकास साधणारा नेता कुणी पुढे आला नाही. कोकणातील राजकीय नेत्यांना घरात बसवून नवीन नेत्रुत्व निर्माण करणे गरजेचे आहे
ग्लोबल वॉर्मिग वगैरे सगळं नाटक आहे पृथ्वीतलावर जनसंख्या वाढते आहे नी सुखसुविधा साधन व्यवसाय कमी पडत आहे . मोठ मोठ्या जेटी बंदरे बांधण्यात समुद्राच्या नैसर्गिक आकारात बदल होतो पण त्या मुळे दळणवळण नी व्यवसाय संधी उपलब्ध होतात यांचाही विचार केला पाहिजे 🤔
Very true
रस्ता झाला पाहीजे
खतरनाक☝
खरोखरच भयानक परिस्तिथी आहे, सरकारने लक्ष घातले पाहिजे. स्थानिक आमदार यांनी लक्ष घातले पाहिजे.
कोकणी माणसे सहनशील आहेत म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.
🙏🙏
Good exploration brother sarkar ko gav ke development aur safety ke liye stepdown karna chahiye
खुप खर दाखल सतीश ती प्रत्यक्षात बघुन मन सुन्न झाले जळगांव
भयानक परिस्तिथी आहे शासनाने इथे लक्षात द्यावे नको त्या योजना राबवत बसलेत गरज आहे तिथे लक्ष नाय, जीवाशी खेळून प्रवास करतात.
Khatarnak treeller video 🎉🎉❤
बाणकोट,वेळास, वाल्मिकी नगर कोळीवाडा वेसवी प्रशासनाला विनंती आमच्या गावातील रस्ते आणि पाण्याची आणि रोजगार नसल्याने बिकट परिस्थिती आहे.शासनाने लक्ष द्यावे.
सतीश तुला धन्यवाद.
असा विषय हातळल्याबद्दल सतिश साहेब धन्यवाद 🙏
खूप आभार❤️🙏😊
तुमच्या व्हिडिओ मुळे बरेच विषय डिटेल्स समजतात. धन्यवाद
अतिशय वाईट अवस्था आहे... खरच या वर उपाय करणे गरजेचे आहे
मी बागमाडले गावचा, 50 वर्षे हेच बगतो कोणी बघत नाही मित्रा, फार बिकट परिस्थिती आहे
काय बोलावे आता
💜❤❤❤ खूप छान गाव आहे पाहून मन अगदी प्रसन्न झालं 💜❤❤❤ व्हिडिओ पाहून एवढा आनंद झाला तर प्रत्यक्ष पाहिले तर किती आनंद होईल. ❤❤❤💜 मी एवढेच बोलले तुम्ही लोकांनी मिळून कोकण वाचवा ❤❤❤💜🙏 धन्यवाद❤💜
भयानक😮
Danger aani rastya var dead body😮
दादा तुम्ही हे सगळे दाखवता पण तुम्ही स्वतः ची पण काळजी घ्या..
खूपच भयानक दृश्य आहे दादा
सतीश,आपल्या video द्वारे प्रत्यक्ष वेळास गावच्या समुद्र किनारचे हे भयानक द्रष्य बघुन फार भिती वाटली. हे सरकारने बघुन काहीतरी ठोस कारवाई करुन भिंत व समुद्र बाजूला ट्राय पाँड तरी टाकले पाहिजे. जेणेकरून पुढे लोकांना त्रास होणार नाही.
या गावचे आमदार कोण?खासदार कोण आहेत,अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित व्हायला हवा.
निसर्ग पुढं आपण हातबल आहोत. हे पहावयास मिळाले पुर्ण रस्ता उघडला गेला आहे 😮😮...डेड बॉडी वाहून आली 😢😮
वेळासचा विकास झालाच पाहिजे.
तुम्ही खूप छान काम करत आहात.
Nakkich
Khup kathin paristiti ahe Govt ne thos ase kahitari kele pahije asech video share kart chala..
Bhava vdo dakhvlis jantela tyabaddal dhanyawaad...
Pn aamdaar n khasdaranchi naave sudhha video madhye sangitli astis tr nidan pudhchyaveli matdaranna yogya akkal yeil...
Tethil rahnarya sthanikanni vyavsthit kalji ghyavi asha velis...
Dev tumch rakshan kro....
भयानक आहे परिस्थिती
दादा छान काम करता
Khup chan video
KHUP CHAHAN ❤❤❤❤
सतीश दादा तुझे व्हिडिओ भारी असतात रोहा चे पण व्हिडिओ छान होते धावीर महाराज की जय पेण चे गणपती पण दाखवा
Khup chan dada tumche video khup avdtat
lovely ek no
दरवर्षी हीच परिस्थिती असते. वेळासच्या आणि लगतच्या वेसवी कोळीवाड्याच्या रस्त्याची अवस्था काही वेगळी नाही. परंतु आमदारांना आमच्या समस्यांविषयी काही देणे घेणे नाही. त्यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला जायला वेळ आहे, परंतु आमच्या गावांसाठी वेळ नाही.
Bapre kiti bhayanak ahe condition ani ti body bapre 😱 khup vaaeit kon asel police search kartil na
शासनाने लक्ष दिल्यास वेळास, सारखा गाव नसेल महाराष्ट्रात,, ईतका सुंदर आहे माझा गाव वेळा, 🙏❤💐
सर्वानी बाणकोट, वेळास ववेसवी Sakri Killa,एकत्र येऊन दाद मागितली पाहीजे शासना,कडे,
Chan gaon aahe dada😊
चला, मोदीला मतं देउ या!!😂😅
आमच्या महाराष्ट्राची सगळीं मतं मोदीला!!! अन् विकास गुजराथचा!😂😅
❤sahi baat hai bhai 😢😢😢😢😢
Dada khup changla video
ही वस्तूस्थिती आहे 🙏याला आपला समाज कारणीभूत आहे 🙏🙏कारण आपण आपल्या साठी योग्य आमदार निवडत नाही 🙏🙏जे आपण आमदार निवडतो ते फक्त आपल्या गावच्या समाज मंदिर किंवा पाखडी यांच्या साठी कुणी आपल्या परिसर गावी येणारे रस्ता किंवा MIDC साठी विचार करत नाही 🙏🙏आता विचार करण्याची वेळ आली आहे त्यांना त्याची जागा दाखवायची आहे 🙏योग्य आमदार निवडाची आपली वेळ आली आहे 🙏 मतदार दाता जागा व्हो 🙏🙏
खूप छान एक नंबर 😊😊😊❤❤❤
Very nice Vlog. I hope local Govt takes note of the Risky Route, especially during rainy season
Good job❤
या वेळास गावात मी मागे जेव्हा तोकते वादळ आलेले तेव्हा मी मदत घेउन गेलो होतो गाव खुपच भारी आहे आणि गावकरी सुध्दा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात यायच रस्ता वादळी पावसामुळे बंद होतो
Hoy🙏🙏
Aaple Konkan vlog var aaj tumchya sasu bainna baghitla.tyanni chaan vishay ghetla sakhari gava chi samasya pan sangitli
सतिश भाऊ खुपचं भयानक आहे हे सगळं पण बाळा तु ह्वीडोओ दाखवताना स्वताची काळजी घेत जा
काळजात धडकी भरवणारे दृश्य आहे हे 🥺 वेळीच शासनाने यावर उपाय काढावा, नाहीतर धोका होऊ शकतो 👍
Hyat mala pruthvi gol disli😂❤❤😊
मृताचे वय अंदाजे किती असेल?आमच्या ठाणे खाडीतुन एक ३४वर्षाचा मुलगा शनिवारी वाहुन गेला आहे.
खुप भयानक परिस्थिती आहे
हा रस्ता खुप घभिर सद्या हा रस्ता बंद करला पाहिजे नायतर काही तरी नवीन करायला पाहिजे सतीश दादा 😂😂🙏😍❤️🌊🌧️
mi tumce vido roz bagto
mast gavce pn
त्रिशूल टाकून बांधकाम केलं पाहिजे दादा...कोकण आपलं आहे 😢
खुप भयानक प्रकार आहे पावसाळी भीती वाटते
वेळास बाणकोट आणि वेळास गाव दिघी पोर्ट road la पण आहे ...दिवेआगर borli बाजूला
मी.मुबंई... वेळास दिवटी 10 वर्षे पूर्ण केली पण आज पर्यंत ना गोवा मुंबई रस्ता नीट झाला ना मंडनगड वेळास रस्ता नीट झाला सरकार ने या कडे लक्ष दिल पाहिजे आणी वेळास बनकोट या लोकांचा त्रास कमी केला पाहीजे
Hoy jarur
Aplyala sarva avstha mahit asun suddha apan hatbal lachar ahot prashasana samor. Polician fqt ani fqt ape khise bharayla basle ahet. Konkani manus khup lachar zalay ya prashasan samor. Tumche ashech video yeudet.. Yamulech lok jagruk hotil ani pudhe kahitari badal hoil
khup bhayanak ahe he ⛈️📷
Khup danger aahey dada sarva paristhiti dada bhagunach bhiti vatatey gavchi loka kashi jivh muthit gheun pravas kartat kharach tarevarchi kasrat aahey
खुप दिवसान नंतर तुझा व्हीडीओ पहायला मिळाला
Lovely village and it’s called real coastal road⚡️
आभारी आहे🙏❤️
salute dada tumala aase problem samajle pahijet modi la
खुप छान माहिती दिली आहे.
शासनाने ईकडे लक्ष केंद्रित करावे
आपण खूप छान माहिती देता.
भाऊ आपले पुर्ण नाव काय आहे.
मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असतो.❤
खूप आभार❤️🙏😊
खरच खुप चागळ काम केलं आहेत पण तुझा मित्र निकील तयला पण साग जरा फक्त not enjoy कोकणी माणूस कसा जगतो ते पण साग
Nice
Very nice plase show the Mandangad ST Depot no development since deacade ........ Please make road on Kokan Coastal road pass nearby Velas or Harihareshwar Temple which will solve this issue ........
हिवाळा आणी उन्हाळ्यात खूप सुंदर नजारा असतो ईथे.
कोकणातील बऱ्याच समुद्रकिनाऱ्याची धूप होतेय आणि उधानाचे पाणी गावात घुसायला लागले आहे. दोष कुणाचा तेच कळत नाहीय. किनाऱ्यावरील वाळूचा उपसा कारणीभूत आहे का?
त्या जाहिरातीच काय झाल शासन आपल्या दारी त्यांना म्हणा जरा ह्या गावी जा
Thanks for updating
Khup bhayanka ahe he .... please saglyani milun support kara 🙏 dada tumhi dakhun khup Chan kele tyamule tari jage hotil he nete mandali😊dada tumhi tc raha & your family 😊 from CBD Belapur 🙏
खूप भयानक आहे 😱🥱🤭
तुम्ही खरंच ही परिस्थिती सागल्ल्याना माहिती पाहिजे.शासन कधी जागे होणार
Very good😊
👌👌👌👌❤❤❤❤❤
तुमची व दादा काळजी घ्या . आई ना नमस्कार सांगा🙏
Horrible Situation! 😞