प्रभाकरराव, ही महत्त्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. सरकार कोणाचेही असो, भ्रष्टाचार कमी जास्त प्रमाणात असतोच, आणि त्यामुळेच तुमच्यासारखे जागले फार आवश्यक आहेत. हे कार्य सुरूच ठेवा, महायुतीचे राज्य आले तर भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी होईल अशीच आशा आहे.
अगदी बरोबर १०८ रूग्ण वाहिका बंद झाली HMV चाय बिस्किटे मीडियावर कधीही बातमी दिली नाही खुपच छान👏✊👍 माहिती दिली धन्यवाद श्री प्रभाकर सुर्यवंशी जय महाराष्ट्र
फक्त विकास करून चालणार नाही धोक्याची घंटा झाली आहे,,,, कारण सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे हे लक्षात येते का,,,? विकास बरोबर बुलडोझर सुध्दा आवश्यक आहे मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे
अगदी सत्य वास्तव या व्हीडीओ मधे मांडले सूर्यवंशी सर तुम्ही . मी एक आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेला अधिकारी जवळून या १०८ सेवेच्या कामकाजाचा आणि आडचनीचा अनुभव मला आहे .राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १०८ ही एकमेव उत्कृष्ट व आत्यावश्यक अशी जनहिताची स्किम आहे व तिच्यात सुधारणा होऊन भविष्यात सतत सुरु ठेवायला पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी दूरदृष्टी दाखवावी ही विनंती 🙏
चांगली योजना प्रकल्प जनतेसाठी राबवण्यात येणार असेल तर त्या प्रकल्पाला विरोध करणे अगदी चुकीचं आहे. परंतु जस तुम्ही सांगितला फक्त आणि फक्त क्रेडिट या सरकारला मिळू नये म्हणून असे धंदे चालू करेल विरोधी पक्ष
शरद काकांनी त्यासाठीच उध्दव ठाकरे ला मुख्यमंत्री केल आणि पक्ष संपवला चिन्हं पण गेल म्हणून उध्दव ठाकरे चा उध्वस्त ठाकरे झाले हे ना उध्दव ठाकरे ना संजय राऊतला समजलं.
तो पक्ष संपवून हे संपविणे हे आजच्या घडीला नक्कीच आवश्यक आहे. ज्याप्रमाणे 1983 सालात इंदिरा गांधी हिला संपवणे आवश्यक होतं त्याचप्रमाणे आज त्या पक्षाल संपविण्याचे आवश्यकता आहे. ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांचे सरकार हवे आहेत त्या त्या ठिकाणी काय झाली या गोष्टी जाहीर असताना सुद्धा आम्हीच माणूस त्यांच्याच मतावर निवडून यायला बघतो यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं काय असेल?
कोणतेही काम जर जनतेच्या हिताचे असेल तर त्यात खोडा घालण्याचे उद्योग करणारे बाबू यांना बाजूला करून ते काम पुढे रेटायलाच हवे. जनतेने अशा लोकांची माहिती घेऊन त्यांचा दारुण पराभव करायला हवा.
खूपच छान मागिती दिलीत सर.... तुमची माहिती देण्याची पद्धती ही खूप छान आहे आणि आपल्या मराठीभाषेवर आपले प्रभुत्व खूप चांगलं आहे... आपण जाण माणसाच्या हिताचे मुद्धे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवत आहात. आपल्या कार्यास सलाम...... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
महाराष्ट्राचे माजी माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे पाच वर्ष सरकार चालविले त्याचा विचार करता त्यांच्यातील गुणवत्ता आपल्याला दिसून आलेली नाही. ची फडणवीस यांच्या सारख्याला पाच वर्षे सत्ता चालवताना किती विरोधक होते याचा विचार करा. मी भाजपा पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्यांच्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण सत्य गोष्ट लपवून ठेवणे योग्य वाटत नाही
एकेकाळी भारत विकास ग्रुप (BVG) बद्दल नितांत आदर होता, कारण एक मराठी माणुस गावपातळीवरील गरीब गरजू मराठी मुलांना रोजगारांची उत्तम संधी देतो. पण आज हा व्हीडीओ बघुन खुप वाईट वाटलं.
जोपर्यंत लोक mva ला मत देऊन निवडून देतात तोपर्यंत तुमच्या आरोपांना महत्व नाही. प्रभाकरजी एक दिवस आपल्या जाती आपला धर्म बुडवून शांती दूतांच्या पदरी बांधणार आहेत,
Chukich ahe ,Jo paryant jantela halvu jage karat nahi to paryant kahi honar nahi ,apli jantach chutiya ahe , election la shuti asli ki picnic la jatat ,yana nantar kalnar javha aplya hatun sarve janar tevha
सर्वच माणसं बुद्धिमान नाहीत. जवळपास 80 टक्के माणसं दुसऱ्यांच्या सांगण्यावरूनच मतदान करत असतात. जनतेकडे इतकी बुद्धी नाही की त्यांनी स्वतः अभ्यास करून मतदान करावं. नाहीतर काँग्रेस पक्ष सुद्धा इतकी वर्षे सत्तेवर आला नसता. सुदैवाने गेली दहा वर्ष भाजपच्या राज्य असल्यामुळे धन हिंदू धर्म तरी वाचलेला आहे. अन्यथा मागील दहा वर्षांमध्ये हिंदू धर्माला केव्हाच संपविले असते. महाराष्ट्रातील जयसिंग तयार झाल्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आलेला आहे हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे. तेव्हा प्रचार करताना हिंदू धर्माचा प्रचार करून हिंदूवादी पुण्याचा हट्ट धरला तरच हे शक्य आहे
@@ShashikantSurve-h1x सगळे मुसलमान सुध्दा बुध्दीमान नाहीत पण त्यांना त्यांच्या समाजाच हित कशात आहे ते बरोबर कळत. त्यांचे नेते सुध्दा समाजाचा च विचार करतत. आणि आपले नेते जाती - जातीत आग लावून त्या जाळावर आपल अन्न शिजवतात.
गरिबांना अजून गरिब कस ठेवता येईल हे काही राजकीय लोकांना वाटत आणि स्वतःची लाईफ स्टाईल ऐशो आरामात बसून जगायच तुम्ही फक्त बस,एसटी, रेल्वे मधुनच फिरणार आणि हे मात्र विदेशी फिरणार तुम्ही उपचार सरकारी मध्ये घ्यायचं आणि यांनी विदेशात जाऊन उपचार घ्यावेत हिच विषमता यांना दुर करायची नाही
Maharastrala Yogi pan bhet tiil pan Amit Shah sarkhe tyanna Kam karu detil ka ? Ha Prashna ahech shevti karan amit ji na pm pad pahije he je arvind kejriwal bolle te kahi khota thodi hota Upit suddha Yogiji na kami karnyasathi tya keshav prasad la amit shah ni thevlay asa asel tar kadhich bjp pudhe jau shaknar nahi agdi jp nadda sudda amit shah chich script vachto. ,organiser aso kiva Vivek saptahik tyanni kahi bolle kuthe kimmat detat😂
आदरणीय प्रभाकर दादा, मनापासून सलाम तुमच्या हिमतीला🙏 खूप हिमतीने, नघाबरता, नडगमगता तुम्ही अनेक विषय अक्षरशः पोटतिडकीने मांडत असता. असत्य, अन्याया विरुध्द बोलण्याची आणि गोरगरीब सामान्य जनतेच्या समस्या मांडण्याची परमेश्वर तुम्हाला अशीच शक्ती देवो. तुम्ही नाशिकला आलात तर नक्की तुम्हाला भेटायला आवडेल. आणि तुम्ही नाशिक जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांसाठी जे सुंदर काम करत आहात त्यामधे पण मला सहभागी व्हायला आणि माझा छोटा खारीचा वाटा उचलायला नक्की आवडेल.
अगदी बरोबर आपल्या देशाला भ्रष्टाचार व नेतागिरी च्या वर्चस्वाच्या आणि चांगल्या कामाचे श्रेय विरोधकाला जात असेल तर त्याच्यात बिब्बा कसा घालायचा या वृत्तीमुळे बरबादी कडे जातो याचे भान नाही.
@@mohan1795 खर आहे. 1) मागे एकदा लोकसभेला ऊभे राहिले असता *अविनाश धर्माधीकारींच deposit गेल होत* 2) मुंबईला एकदा LS साठी लोकांनी Ram Naik च्या against actor गोविंदाला निवडून दिल होत.
सर, सकाळी नेहमीप्रमाणे देवपुजा आटोपून, नाष्टा झाल्यावर हल्ली टिव्ही लावला की, काही क्षणांतच अंॅकर म्हणते, " हग-या गटाचे हे हगताहेत, आमचे प्रतिनिधी ते सगळे गोळा करताहेत. खांडेकरसह आम्ही सगळे तो ग्रहण करणार आहोत. सर, या विषयावर व्लाॅग करा . प्लीज. 😢😢
पुजा खेडकर विना नंबर गाडीत बसुन गेली ह्याच विडिओ मिडीया कडे आहे आणि आता ती देशात नाही मग ती कुठे कशी आणि कोणाच्या मदतीन देशा बाहेर गेली या वर विडिओ बनवुन कळू द्या...
Court should also use his right of suo moto and give the right of life to common people Let the court give direct order to State Government.You are really Great Sir
आज जर गणित मांडायचे झाले तर अजित पवारांचे मतदार महत्वाचे आहेत.प्रश्न हा पडतो कि आपल्या मित्राबरोबर अजून एक मित्र आला तर बिघडलं कुठं.आपण एकजूट होऊन एकदिलाने काम करायची गरज आहे.धुसफुस चालू राहिली तर महायुतीचे सरकार पुन्हा येईल असं वाटत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला महा युतीत समाविष्ट करण्याचे आदेश श्री अमीत शहा यांनी दिले असावेत. श्री एकनाथ जी शिंदे (मुख्यमंत्री) आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार नव्हता.
सर तुमचे व्हिडिओ मी अतिशय आदराने बघते. तुमचा परखडपणा मला आवडतो. असंच काम चालू ठेवा पण आजच्या तुमच्या व्हिडिओमध्ये मला एक शब्द खूप खटकला. "व्याभिचारी महाभारत" प्लीज महाभारताला या व्याधीचाराच्या पंक्तीत बसवू नका त्यांनी जे केलं ते ""व्याभिचारी राजकारण."" मला खात्री आहे माझ्या बोलण्याचा तुम्ही राग धरणार नाहीत. नमस्कार
सुर्यवंशी साहेब.. खरोखर सामान्य जनतेचे मायबाप आहात तुम्ही ... सुंदर अन खरोखर आपल्या मनांतील अंतर आवाजातील शब्दात तुम्ही हा व्हिडीओ केलात...🎉🎉😂❤❤ साहेब सत्तर हजार कोटी रुपये चा घोटाळा बाज कशासाठी भाजपात घेतला तेचं खूप वाईट माझ्या सारख्या असंख्य सुज्ञ मतदारांना वाटते.... लोकसभा निवडणुकीत फटका पडलाय.आता तरी विधानसभा निवडणुकीत महायुती ला पुन्हा फटका पडेल तर... देशद्रोही काँग्रेस अन मित्र परिवार कडे सता जायला नको....
आपल्यामुळे खूप साऱ्या गोष्टीची उकल होते. आपल्या निर्भीड पत्रकारितेला सलाम. मीडिया अशा गोष्टी कधीच सांगणार नाही.
तुम्ही जनतेला फारसे माहित
नसलेले विषय घेता हे तुमचं वैशिष्ठय आहे . खूप धन्यवाद
प्रभाकरराव, ही महत्त्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. सरकार कोणाचेही असो, भ्रष्टाचार कमी जास्त प्रमाणात असतोच, आणि त्यामुळेच तुमच्यासारखे जागले फार आवश्यक आहेत. हे कार्य सुरूच ठेवा, महायुतीचे राज्य आले तर भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी होईल अशीच आशा आहे.
अगदी बरोबर १०८ रूग्ण वाहिका बंद झाली HMV चाय बिस्किटे मीडियावर कधीही बातमी दिली नाही खुपच छान👏✊👍 माहिती दिली धन्यवाद श्री प्रभाकर सुर्यवंशी जय महाराष्ट्र
🙏atyant parkhad
ya suvidhahi autonomus hawyat
cartel with politisians to be overcome
नमस्कार,
आता खरोखरच या महाराष्ट्रामध्ये योगीराज येण आवश्यक झाले आहे.
अरे कोणी योगी देतो का योगी!
या महाराष्ट्राला आवश्यकता आहे.
एकट्या भाजपा चे १५० पेक्षा जास्त निवडून द्या,मग फडणवीस रुपी योगी दिसेल❤
जो पर्यंत शरद पवार आहेत तो पर्यंत महाराष्ट्राचं भलं होणार नाही
100% सत्य
म्हणजे त्याला जायला सांगता का? 😅
@@sunilk4913😬😆
👌👌Agdi barobar 👍👍
अगदी बरोबर
पवार परिवार हा `शहरी नक्षली ʼ आहे. तो संपला तरच महाराष्ट्र पुढे जाईल.
अगदी बरोबर.कधी यांच्या घाणेरड्या राजकरणातून महाराष्ट्राची सुटका होणार हे परमेश्वराला माहीत.
योगी सारखा सीएम हवा आहें. Excellent analysis
नेहमी प्रमाणे अतिशय परखड , निर्भिड विश्लेषण , सजग करणारे , जनजागृती करणारे कटूसत्य , खूप सुंदर पद्धतीने आणि मोजकया शब्दांत मांडलेत.
भारताच्या विकासासाठी फक्त श्री योगीजीच योग्य आहेत .
योग्य
फक्त विकास करून चालणार नाही
धोक्याची घंटा झाली आहे,,,,
कारण सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे हे लक्षात येते का,,,?
विकास बरोबर बुलडोझर सुध्दा आवश्यक आहे
मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे
Tya laikicha maharastrtil Hindu sanghatit nahi 🎉🎉
आपल्या देशात " लोकशाही" खऱ्या अर्थाने रुजलीच नाही.75 वर्ष झाली सामान्य लोकांचं जीणं या राजकारण्यांनी कठीण केले आहे.आता लोकांना " हुकुमशाही" चालेल.
आपली लोकशाही अपंग, पंगु,नपुसक.
😂🎉
@@shrikantayachit853 हुकूमशाही हे मानेवर बसणार भुतं आहे एकदा बसल तर उतरवण कठीण
ज्या राज्यात शरद पवार सारखे मोरचुद टाकणारे असतील तर कठीण आहे बुवा
अगदी सत्य वास्तव या व्हीडीओ मधे मांडले सूर्यवंशी सर तुम्ही . मी एक आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेला अधिकारी जवळून या १०८ सेवेच्या कामकाजाचा आणि आडचनीचा अनुभव मला आहे .राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १०८ ही एकमेव उत्कृष्ट व आत्यावश्यक अशी जनहिताची स्किम आहे व तिच्यात सुधारणा होऊन भविष्यात सतत सुरु ठेवायला पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी दूरदृष्टी दाखवावी ही विनंती 🙏
या अँब्युलन्स चा अनुभव घेतला आहे आणि चांगली सेवा होती.
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
भ्रस्टाचारात टक्केवारी पवार ठाकऱ्या नंबर एक वर आहेत. तरीही हिंदू यांना पण मते देतात, दुःखद आहे.
अजित पवारला सत्तेत घेणं परत एकदा विधानसभेच्या निवडणुकित भारी पडणार आहे
सत्ता आवश्यक असल्यामुळे अजित पवार यांना सत्तेत घेतलं गेलं. कारण सत्ता नसेल तर चांगलं काम सुद्धा करता येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या.
आपले मतदार चुकीचे आहेत कोणाला निवडून द्यावे हेच कळत नाही
देव देश आणि धर्म रक्षणासाठी
तुतारी कशी वाजली😂😂😂😂
अशिक्षित, परिवार वादी!!!😭🤦♀️
आमच्या गावाकडे पण फार्महाउसवर 108 च 10ते 15 ऍम्ब्युलन्स आज दोन वर्ष सडत आहेत,,, पण त्याच जरा समाजकार्यासाठी वापरल्या असत्या तर, किती फायदा झाला असता
अजित पवारला पहिल्यांदा हाकला महायुतीतून.
विधानसभा निवडणुकीनंतर हा नक्कीच दगाफटका करणार
चांगली योजना प्रकल्प जनतेसाठी राबवण्यात येणार असेल तर त्या प्रकल्पाला विरोध करणे अगदी चुकीचं आहे.
परंतु जस तुम्ही सांगितला फक्त आणि फक्त क्रेडिट या सरकारला मिळू नये म्हणून असे धंदे चालू करेल विरोधी पक्ष
शरद काकांनी त्यासाठीच उध्दव ठाकरे ला मुख्यमंत्री केल आणि पक्ष संपवला चिन्हं पण गेल म्हणून उध्दव ठाकरे चा उध्वस्त ठाकरे झाले हे ना उध्दव ठाकरे ना संजय राऊतला समजलं.
एकदम बरोबर
@@prabhakarpathak472🙏
Tyanchya pratyek goshtin laa master-stroke mhanu naka. Penguin swathcya karmaane hukla.
तो पक्ष संपवून हे संपविणे हे आजच्या घडीला नक्कीच आवश्यक आहे. ज्याप्रमाणे 1983 सालात इंदिरा गांधी हिला संपवणे आवश्यक होतं त्याचप्रमाणे आज त्या पक्षाल संपविण्याचे आवश्यकता आहे. ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांचे सरकार हवे आहेत त्या त्या ठिकाणी काय झाली या गोष्टी जाहीर असताना सुद्धा आम्हीच माणूस त्यांच्याच मतावर निवडून यायला बघतो यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं काय असेल?
9
कोणतेही काम जर जनतेच्या हिताचे असेल तर त्यात खोडा घालण्याचे उद्योग करणारे बाबू यांना बाजूला करून ते काम पुढे रेटायलाच हवे. जनतेने अशा लोकांची माहिती घेऊन त्यांचा दारुण पराभव करायला हवा.
भाऊ म्हणतात तेच खरं, जो पर्यंत शरद पवार व उद्धव ठाकरे आहेत तो पर्यंत महाराष्ट्राचा विकास होणे नाही.
पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सामान्य जनतेला अत्याधुनिक सेवा मिळायला हव्या...
या प्रकरणाला वाचा फोडल्या बद्दल धन्यवाद...
खूपच छान मागिती दिलीत सर.... तुमची माहिती देण्याची पद्धती ही खूप छान आहे आणि आपल्या मराठीभाषेवर आपले प्रभुत्व खूप चांगलं आहे... आपण जाण माणसाच्या हिताचे मुद्धे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवत आहात. आपल्या कार्यास सलाम...... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jay Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🇮🇳🚩
छान विश्लेषण,सुर्यवंशी साहेब.
नमस्कार सूर्यवंशी साहेब. तुम्ही स्पष्ट बोलता म्हणून आवडता.
मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरावा .
जनतेच्या भल्याचे विषय आपण मांडत आहात, धन्यवाद प्रभाकरजी !
आज महाराष्ट्राला गरज आहे योगी जी सारख्या मुख्यमंत्र्यांची बाकी न बोललेलच बर आहे
महाराष्ट्राचे माजी माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे पाच वर्ष सरकार चालविले त्याचा विचार करता त्यांच्यातील गुणवत्ता आपल्याला दिसून आलेली नाही. ची फडणवीस यांच्या सारख्याला पाच वर्षे सत्ता चालवताना किती विरोधक होते याचा विचार करा. मी भाजपा पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्यांच्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण सत्य गोष्ट लपवून ठेवणे योग्य वाटत नाही
Jai shree ram 🏹🇮🇳 यदा यदा हि धर्मस्य.
एकेकाळी भारत विकास ग्रुप (BVG) बद्दल नितांत आदर होता, कारण एक मराठी माणुस गावपातळीवरील गरीब गरजू मराठी मुलांना रोजगारांची उत्तम संधी देतो.
पण आज हा व्हीडीओ बघुन खुप वाईट वाटलं.
Thank you Prabhakarji for ur bold analysis 👌👍👍
Once again proved that politicians are never for socities upliftment 😡😡
sir लै लै भारी..बेधडक, बिनधास्त, खूप भावले... As good as usual
मला मझ्या मुलीसाठी झाला...एक रुपया पण नाही घेतला....AIMS hospital to Satara....total free
आपले विश्लेषण नेहमीच सडेतोड असते . धन्यवाद प्रभाकर जी🙏🙏
म्हणूनच कधी कधी वाटतं, की भारतात हुकूमशाही च पाहिजे...
अतिशय परखड परीक्षण आणि माहिती 🙏🙏🙏 असे नीच लोक कुठे फेडतील ही पापं
अजित शेवटी काकांच्या तालमितला गडी आहे... तॊ दगा देणार.... 👍
जोपर्यंत लोक mva ला मत देऊन निवडून देतात तोपर्यंत तुमच्या आरोपांना महत्व नाही.
प्रभाकरजी एक दिवस आपल्या जाती आपला धर्म बुडवून शांती दूतांच्या पदरी बांधणार आहेत,
Chukich ahe ,Jo paryant jantela halvu jage karat nahi to paryant kahi honar nahi ,apli jantach chutiya ahe , election la shuti asli ki picnic la jatat ,yana nantar kalnar javha aplya hatun sarve janar tevha
सर्वच माणसं बुद्धिमान नाहीत. जवळपास 80 टक्के माणसं दुसऱ्यांच्या सांगण्यावरूनच मतदान करत असतात. जनतेकडे इतकी बुद्धी नाही की त्यांनी स्वतः अभ्यास करून मतदान करावं.
नाहीतर काँग्रेस पक्ष सुद्धा इतकी वर्षे सत्तेवर आला नसता. सुदैवाने गेली दहा वर्ष भाजपच्या राज्य असल्यामुळे धन हिंदू धर्म तरी वाचलेला आहे. अन्यथा मागील दहा वर्षांमध्ये हिंदू धर्माला केव्हाच संपविले असते.
महाराष्ट्रातील जयसिंग तयार झाल्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आलेला आहे हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे. तेव्हा प्रचार करताना हिंदू धर्माचा प्रचार करून हिंदूवादी पुण्याचा हट्ट धरला तरच हे शक्य आहे
@@ShashikantSurve-h1xbarobar
Pan congress madhil hindu nete pan bagha kiti swarthi ahet swatatya swartha sathi dolyavar patti badhun thevali ahe tyana satta paisa bangala gadi videshat firne yasathi apla dharmach budavat chale
@@ShashikantSurve-h1x सगळे मुसलमान सुध्दा बुध्दीमान नाहीत पण त्यांना त्यांच्या समाजाच हित कशात आहे ते बरोबर कळत. त्यांचे नेते सुध्दा समाजाचा च विचार करतत. आणि आपले नेते जाती - जातीत आग लावून त्या जाळावर आपल अन्न शिजवतात.
48पैकी 31 खासदार निवडून आले 😂😂😂
रोहित पावrला बारामती aagro वर बंदी घातली तर बर होईल.
खूप छान माहीती.मुख्य मंत्र्या पर्यंत पोहचली पाहीजे.त्यांनी लक्ष घालावे.
गरिबांना अजून गरिब कस ठेवता येईल हे काही राजकीय लोकांना वाटत आणि स्वतःची लाईफ स्टाईल ऐशो आरामात बसून जगायच तुम्ही फक्त बस,एसटी, रेल्वे मधुनच फिरणार आणि हे मात्र विदेशी फिरणार तुम्ही उपचार सरकारी मध्ये घ्यायचं आणि यांनी विदेशात जाऊन उपचार घ्यावेत हिच विषमता यांना दुर करायची नाही
Sadunch marnar he lok pisa asel pan samadhan nasel
प्रभाकरजी जबरदस्त विश्लेषण केले आहे.
प्रभाकरजी, माहितीसाठी आभारी आहे. धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली आहे अंबज्ञ
आज महाराष्ट्राला योगीजी सारखे मुख्यमंत्र्यांची गरज आहे
शिंदे बेस्ट नाही का मग?? फडणवीस पेक्षा चांगलेच आहेत
@@Justfewminutes1काय उखडला शिंदेने सांग जरा
💯☑️
Maharastrala Yogi pan bhet tiil pan Amit Shah sarkhe tyanna Kam karu detil ka ? Ha Prashna ahech shevti karan amit ji na pm pad pahije he je arvind kejriwal bolle te kahi khota thodi hota Upit suddha Yogiji na kami karnyasathi tya keshav prasad la amit shah ni thevlay asa asel tar kadhich bjp pudhe jau shaknar nahi agdi jp nadda sudda amit shah chich script vachto. ,organiser aso kiva Vivek saptahik tyanni kahi bolle kuthe kimmat detat😂
@Raja फडणवीस चांगलेच होते,पण टेकू शिवाय हवे होते❤
उत्तम विश्लेषण
दादा तुम्ही विषय खूप महत्वाचा मांडलात....
👍👍👍chhan Sir keep it up amhala hi jas jmel tasa amhi tumhala pathimba deu
उजव्यांचें,हेच् एक वैशिष्ट्य असतें.❤🎉😊 देव जागा आहे.न्याय,मरे पर्यंत मिळत असतो.आयोध्या पहा.🎉
Single party majority is important
Namaskar Sir
Khup chan mahiti ahe...! Mala vatate hi seva 108 seva suru karne must ahe
Very nice vishaleshan, Prabhakarji
काही गोष्टी माहीत नसतात परंतु तुमच्या अचूक विश्लेषण तून कळतात .धन्यवाद.
रोहित म्हणजे दुसरे शरद पवार तयार होणार म्हणजे महाराष्ट्र राज्याची वाट लागत रहाणार
आदरणीय प्रभाकर दादा, मनापासून सलाम तुमच्या हिमतीला🙏 खूप हिमतीने, नघाबरता, नडगमगता तुम्ही अनेक विषय अक्षरशः पोटतिडकीने मांडत असता.
असत्य, अन्याया विरुध्द बोलण्याची आणि गोरगरीब सामान्य जनतेच्या समस्या मांडण्याची परमेश्वर तुम्हाला अशीच शक्ती देवो. तुम्ही नाशिकला आलात तर नक्की तुम्हाला भेटायला आवडेल. आणि तुम्ही नाशिक जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांसाठी जे सुंदर काम करत आहात त्यामधे पण मला सहभागी व्हायला आणि माझा छोटा खारीचा वाटा उचलायला नक्की आवडेल.
अगदी बरोबर आपल्या देशाला भ्रष्टाचार व नेतागिरी च्या वर्चस्वाच्या आणि चांगल्या कामाचे श्रेय विरोधकाला जात असेल तर त्याच्यात बिब्बा कसा घालायचा या वृत्तीमुळे बरबादी कडे जातो याचे भान नाही.
प्रभाकरराव... आजच एक स्टेटस पाहिले की सत्य निष्ठेने काम करताना अनेक अडथळे येतात परंतु काम करणाऱ्याला कुणी संपवू शकत नाही..
प्रभाकर जी खूप छान माहिती देऊन, विरोधकांना उघडे पाडले , स्पष्ट वक्ता सुर्यवंशी ❤
मतदारांनी एका पक्षाला स्पष्ट बहुमत द्याव
देश देव आणि धर्म रक्षणासाठी
वसुली भ्रष्टाचार करणाऱ्या पवार ठाकऱ्या च्या पक्षांना नको.
अशक्य आहे .
मतदार परिपक्व नाही त.
अशिक्षित व परिवारवादी आहेत
😭🤦♀️
@@mohan1795 खर आहे.
1) मागे एकदा लोकसभेला ऊभे राहिले असता *अविनाश धर्माधीकारींच deposit गेल होत*
2) मुंबईला एकदा LS साठी लोकांनी Ram Naik च्या against actor गोविंदाला निवडून दिल होत.
@@mohan1795 मग काय, आपला भोगवटा असाच चालू राहणार ??
खूप चांगली माहिती
काका आणी ठाकरे परिवार जवाबदार।। जय महाराष्ट्र।।
सर, सकाळी नेहमीप्रमाणे देवपुजा आटोपून, नाष्टा झाल्यावर हल्ली टिव्ही लावला की, काही क्षणांतच अंॅकर म्हणते, " हग-या गटाचे हे हगताहेत, आमचे प्रतिनिधी ते सगळे गोळा करताहेत. खांडेकरसह आम्ही सगळे तो ग्रहण करणार आहोत. सर, या विषयावर व्लाॅग करा . प्लीज. 😢😢
ओ तुम्ही आम्हाला काही चांगलं शिकवण्याच्या भानगडीत पडू नका कारण आम्ही सैतानाचे सैनिक आहोत.
*_शैतान जिंदाबाद_*
लोकना सहज काही मिळत असेल तर खो घालणे हाच उद्देश
You are great
खरं सांगितले म्हणून धन्यवाद
Khup changlyaa paddhitine elabirate kele, actually hya vishayabaddal mahiti suddha aamhala nhavti
सूर्यवंशी सर तुमच्याबद्दल आदर आहे. मात्र भ्रष्टाचार मेरूमणीना गरज नसताना पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद आणि वित्त मंत्री पद दिल्यावर आणखीन काय होणार?
पुजा खेडकर विना नंबर गाडीत बसुन गेली ह्याच विडिओ मिडीया कडे आहे आणि आता ती देशात नाही मग ती कुठे कशी आणि कोणाच्या मदतीन देशा बाहेर गेली या वर विडिओ बनवुन कळू द्या...
काकांनी जसे दाऊद ला पळवून लावले तसेच हिलाही पळायला मदत केली असेल. 😂
मुख्यमंत्री व व राज्याच्या उप मंत्र्याने याच्यामध्ये लक्ष घालने जरुरी आहे वो गरिबांसाठी ही सेवा चालू करणे जरुरीचे आहे
फोडाफोडीच्या राजकारणानंतर धडाडीने काही कार्य होईल असे वाटते का?
ही 108 ची सेवा गुजरात मध्ये फार छान चालू आहे.
You are very
Jenious person
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat shisha kiti doshina zali te saga he asech chalnar hamam me sab nage 😊😊
BVG चे सर्वेसर्वा यांचे काकांशी घानिष्ठ संबंध आहेत असे ऐकण्यात आले होते.
साताऱ्याचे आहेत ना शेवटी ते पण
एक्दम बरोबर सर.
मा. मोदींनी डिजिटल द्वारे खबुगीरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केली
सुंदर विवेचन 👍
जनहीत स्वहीता पुढें हारले आहे 😢
माझी लेक लाडकी...माझा ल्योक लाडका...या पुढं समाज व राष्ट्र गौण
बरोबर आहे साहेब..
गोव्यात ही सेवा चांगल्या प्रकारे चालू आहे.
Court should also use his right of suo moto and give the right of life to common people Let the court give direct order to State Government.You are really Great Sir
काही नराधम राजकारण्यांनी महाराष्ट्राची पुरती वाट लावली.
प्रभाकर साहेब, तुम्ही प्रश्न विचारला, कोणाची अक्कल गुरे चरायला गेली होती? उत्तर - फडणवीस. आणि हे उत्तर तुम्हीच आधीच्या वीडियो मधे दिले आहे.
आज जर गणित मांडायचे झाले तर अजित पवारांचे मतदार महत्वाचे आहेत.प्रश्न हा पडतो कि आपल्या मित्राबरोबर अजून एक मित्र आला तर बिघडलं कुठं.आपण एकजूट होऊन एकदिलाने काम करायची गरज आहे.धुसफुस चालू राहिली तर महायुतीचे सरकार पुन्हा येईल असं वाटत नाही.
राज्याला पवार नावाची लागलेली किड नष्ट झाल्या शिवाय हे बंद होणार नाही
सरकार म्हणजे घोळ व दिरंगाई.मतें विभागणीं होत नाही आणि आराम . सारख्या, दुर्दैव व दुर्लक्ष व दुर्मिळ. दुसरें काय ॽ
विरोधी पक्षाला जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची काही पडलेली नाही. फक्त फक्त...... पैसा कसा ओरबाडता येईल एव्हढाच विचार आणि कृती करतात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला महा युतीत समाविष्ट करण्याचे आदेश श्री अमीत शहा यांनी दिले असावेत.
श्री एकनाथ जी शिंदे (मुख्यमंत्री) आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार नव्हता.
त्यांना वाटत असेल पुढे आपलं सरकार बदललं की आपणच टेंडर घ्याव घ्यावं म्हणून कटकारस्थान केलं असेल
Sir you are great
सर तुमचे व्हिडिओ मी अतिशय आदराने बघते. तुमचा परखडपणा मला आवडतो. असंच काम चालू ठेवा पण आजच्या तुमच्या व्हिडिओमध्ये मला एक शब्द खूप खटकला. "व्याभिचारी महाभारत" प्लीज महाभारताला या व्याधीचाराच्या पंक्तीत बसवू नका त्यांनी जे केलं ते ""व्याभिचारी राजकारण."" मला खात्री आहे माझ्या बोलण्याचा तुम्ही राग धरणार नाहीत. नमस्कार
अप्रतिम
संपूर्णतः खरे येऊ दे, पूर्ण सत्य अजूनही लपलेले आहे.
काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला माहीत आहे
तुमचं बोलणं मला खूप आवडतं❤
सुर्यवंशी साहेब.. खरोखर सामान्य जनतेचे मायबाप आहात तुम्ही ... सुंदर अन खरोखर आपल्या मनांतील अंतर आवाजातील शब्दात तुम्ही हा व्हिडीओ केलात...🎉🎉😂❤❤
साहेब सत्तर हजार कोटी रुपये चा घोटाळा बाज कशासाठी भाजपात घेतला तेचं खूप वाईट माझ्या सारख्या असंख्य सुज्ञ मतदारांना वाटते.... लोकसभा निवडणुकीत फटका पडलाय.आता तरी विधानसभा निवडणुकीत महायुती ला पुन्हा फटका पडेल तर... देशद्रोही काँग्रेस अन मित्र परिवार कडे सता जायला नको....