जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे हि संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही
गावातील प्रत्येक तरुणाने आपल्या डोक्यातील विकासाचे स्वप्न घेऊन गावात नवीन विचार रुजवले पाहिजेत अनेक गावात निष्क्रिय ग्रामपंचायत प्रशासन व निष्क्रिय सरपंच सदस्य यामुळे गावाला कुठल्याही सोयीसुविधा मिळत नाही उलट समस्यांमध्ये भरच पडते आहे काही ग्रामपंचायती प्राथमिक सुविधा ही देण्यास सुद्धा असमर्थ आहेत गावात काहीतरी उगाच काहीतरी वेगळे व विरोध करायला नको म्हणून या लोकांचे फावते अनेक जटील समस्या प्रत्येक गावामध्ये असतात परंतु त्या सोडवण्या कोणाचा कल नसतो
नोकरी ला दुय्यम लेखून बऱ्याच पोरांचं नुकसान करताय तुम्ही जर घरची परिस्थिती सक्षम नसेल तर सुरवातीला नोकरी करून सोबत व्यवसाय चालू करणे कधी पण योग्य नोकरी आणि व्यवसाय याचा समतोल साधून प्रगती करावी नामदेव जाधव टाइप लोकां पासून सावध रहा
मी पण dragon fruit ची बाग करणार होतो शेतात... कर्ज काढणार होतो पण आई वडिलांनी support नाही केला...पुण्याला जॉब ला पाठवलं 1 वर्ष झाल Software Engineer जॉब करतोय आणि स्वप्नामागे पळतोय.
दादा मी नाशिक जिल्ह्यात राहतो पन सद्या मुंबई ला job करतोय मला Music madhi career करायचं आहे पण आई वडील Support करत नाही मी मुंबई मधी खूप वाईट दिवस काढतोय सद्या 😭😭 ही Comment मी रात्री 3:30 वाजता करतोय मला झोप लागत नाही सकाळी 6 वाजता job वर जायचं आहे.. आणि Family वाले 1 तारखेला फोन करतात पगार झालं का विचारतात पण तू कसा आहे ते विचारत नाही 💔💔 आत्ता जगायची इच्छा नाही होत
सरांनी अगोदर सांगितलं आपले फॅमिली प्रॉब्लेम आणि आपली कपॅसिटी पाहूनच सर्व स्वप्न आणि करिअरचा विचार करावा म्हणजे भविष्यात सहानभूती मिळवण्याची वेळ येणार नाही .
आतापर्यंत बघितलेला आणि ऐकलेला सर्वात सुंदर मुद्दा....सुंदर विश्लेषण...अती सूक्ष्म निरीक्षण आहे तुमचं साहेब...असेच vdo अजून येऊ देत...आज चा तरुण भरकटत चालला आहे...कोण च नाही लक्ष देणारं...बिझनेस असल्यावर लोक म्हणत्यात जॉब बघा जॉब असल्यावर बिझनेस करा म्हणतात....हा समाज च कारणीभूत आहे आणि स्वतः सुद्धा...
दादा तुमच्या या ऐकण्यामुळे माझ्या डोळ्यात दोन मिनिटे पाणी आलं. काय झालंय तरुण भरकटले आहेत. त्यात मोबाईल आणि आजूबाजूची परिस्थिती ही सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात. ह्या तरुणांना भावनिक, वैचारिक आणि आर्थिक केंद्र उघडून त्यांना आधार दिला पाहिजे. या अश्या प्रत्येक केंद्राची गरज आहे. कोणीतरी अशी केंद्रे चालू करा. प्रत्येक गावात हे सहज शक्य आहे. आणि गावातल्या प्रत्येक तरुणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण खूप सुंदर बोललात दादा.
माझं MA झालय 3 वर्ष police भरती ची तयारी केलोय यश नाई घरच्यांना 2 म्हशी घेऊन द्या म्हटलं धंद्याला लागेल अस वाटतंय. पण घरच्यांची इच्छा नाही काय करणार midc मध्ये काम करून आणि किती दिवस करणार
गाव आणि शहर असा भेदभाव करूनच पोरा काय पोरी सुध्दा लो / high स्टेटस बघतात, लायकी विचारतात आणि काहीना जाणीव असते पण मित्र म्हणतो "त्याला काय होतंय / whatz the big deal" म्हणून सुरवात करून देतो / देतो. Mr.आकाश पाटील खूप छान बोलतात ,माझा मित्र / रूममेट म्हणून पाहिलंय मी . अस्सल नाण आहे तो. गरज आहे बिग स्टेज उपलब्ध करून द्यायची त्याला. All the best !
मुलांच्या पेक्षा मुलांच्या आईवडीलांचेच प्रबोधन करणे आवश्यक आहे त्यांच्याच अपेक्षा वाजविपेक्षा वाढल्या आहेत मुलांच्या मनाचा कल लक्षात घेतला जात नाही इतरांच्या चष्म्यातून पाहिले जाते तुलना केली जाते
मला पण जॉब करायची कसिच इच्छा नाही मला शेती ची खुप आवड आहे पन वडीलानी शेतात खुप हाल पाहिले त्यामुले त्यांना वाटते शाला शिकुन् चप्राशि झाला तरी चालेल पन शेती नकु करू
सध्या गरज आहे या विचारांची खुप महत्त्वाचा विषय घेतला विसकटत चाललेला तरूण वाढती बेरोजगारी निश्चित मार्ग मिळू शकतो आपण प्रत्येक वेळी शासनाला दोष देतो आज विचार केला तर सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकत आस नाही प्रत्येक पालकांच्या मनात आसत आपल्या मुलाला नोकरीच पाहिजे कुठून देणार 1 जागा निघते हजारो फाॅर्म येतात विचार करा माझ मत आस आहे की महाराष्ट्र तील तरुणांनी व्यावसायिक बनले पाहिजे आज बाहेरुन प्रांतीय लोक येऊन ईथे व्यावसायिक होतात आणि आपण नोकरीच्या मागे लागतो
भाऊ तुम्ही खर बोलता पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर दुसऱ्या कष्याचीच गरज नाही पण सरकार मालाला भाव देत नाही दुधाला भाव नाही आमच्याकडे सगळे आहे पण भाव मिळत नाही
दादा कुणीच लोन देत नाही आपले सामान्य लोकांशी किंवा आर्थिक पाठबळ नसतात मारवाडी मारवाडी हिंदी तेच या व्यवसायात सक्सेस होऊ शकते आपल्या सामान्य लोकांची परिस्थिती नसते❤❤❤
अगदी बरोबर बाहेर राज्यातील लोक आपल्या शहरांमध्ये येऊन रोजगार करतात त्या रोजगारातून ते मोठे व्यापारी बनतो छोटा धंदा करताना ते व्यवसाय उतरतात आणि आपण आपल्या च राज्यात बाहेरून आलेले तरुण कोणताही व्यवसाय करत असतात आणि तो व्यवसाय पुढे न्यायचा अतोनात प्रयत्न करतात त्यानंतर गावाकडून भावाला आनुन ते व्यवसायामध्ये परिपक्व होतात कडधान्य पैसे कमवतात स्वतः मालक राहतात आणि आपण 10-12 हजार मध्ये केमिकल कंपन्यांमध्ये जॉब करतो ते पण टेम्परवारी कंपनी कधी घरी बसवेल सांगता येत नाही या गोष्टीला आपल्याच घरातील आपले आई-वडील आपला समाज आपल्याला परमानंद नोकरी पाहिजे असती त्यानंतर वय वाढत जाते समाज नाव ठेवतो मुलं डिप्रेशनमध्ये जातात त्याला कारणीभूत आई-वडील आणि आपला समाज म्हणून व्यवसायाकडे गोळा मुलांना व्यावसायिक बनवा अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं सर. त्यामुळे आपली मुलं व्यसनी बनतात डिप्रेशन मध्ये जातात
This Brother Has a very nice speaker👌 I Can listen this lecture Visible In Special Camp Of College . His Voice Over is Great . And Speak us real time ✌️
Sir mi business karto pan mala parvadat nahi kasa karaych vadapavchi dukan aahe khedya gava madhye majhe eka divsat 30 pavachya. Ladya vikle jatat aata eka Ladi madhye 12 pav ye tayat 30x12=360 pav aani ek pav mi 10 rupene mi ek to pan mala profits nigat nahi mala Kay karava lagel plz sir mala sampark kara
दादा मी तुझी इन्स्टाग्रामवर एक क्लिप पाहीली आणि लगेच youtube वर चैनल सर्च केला चैनल अगोदर suscribe केला आणि खरंच मला हा व्हिडिओ खूप आवडला कारण यात सगळी माहिती खरी सांगितलीस आशा करतो मी मला तुझे सगळेच व्हिडीओ आवडतील आणि मला माझ्या स्वप्नांसाठी मदत ही करतील
आपण म्हणतो की गावाकडे काही धंदा व्यवसाय करा पण आपल्या महाराष्ट्रातली शहर विशेष म्हणजे मुंबई पुणे इथे परप्रांतीयाचे लोंढे च्या लोंढे येत आहेत देशाच्या आर्थिक राजधानीत व पुण्यात जा इथे चांगली नोकरी मिळून स्वतःचा तिथे व्यवसाय सुद्धा निर्माण केला पाहिजे मराठी तरुण मुलांनी इथे मराठी लोकांची लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे आणि जिथे लोकसंख्या भरपूर आहेत अशा शहरातच व्यवसाय जास्त चालतात ग्रामीण भागात खरेदीदार कुठून भेटणार
तुझ्या सर्व गोष्टी दादा बरोबर आहेत पण आपण प्रत्येकाने ठरवलं मी गावाला रोजगार निर्माण करून गावालाच थांबेल मग मुंबई पुणे हे यूपी बिहारवाल्यांसाठी ठेवणार का आपण मुद्दा महत्त्वाचा आहे
व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा ♥️🙏
💯
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे हि संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही
Apj Abdul kalam sir
Dr BR Ambedkar
अगदी बरोबर बोललात दादा पण फक्त गावाकडच्या मुलांचीच नाही तर शहरातल्या मुलांची सुद्धा हीच अवस्था आहे... 😑
Ho
Right
Right 👍
गावाकडे भाव भावकी सुधारणा करत नाही आणि करूही देत नाही
100%खरय
एकदम बरोबर आहे..
आमच्यात तर खुप आहेत.
कायम अडचणीत आणतात .मुद्दाम
Write
@@nitinkale6678 लक्ष नाही दिलं तरी पण त्रास देतात.
काही गोष्टी वाड वडीलाकडून सामाईक राहिलेल्या असतात त्या गोष्टी मध्ये सुधारणा करूच देत नाहीत.
हो बरोबर आहे
दादा तुम्ही 100% खर बोललात ho पण आज त्याच गावात राहणार्या मुलाला व्यावसाय करणार्या मुलाला लग्नासाठी कुणी मुली नाही देत हे ही तेवढाच कटू सत्य आहे....
गावातील प्रत्येक तरुणाने आपल्या डोक्यातील विकासाचे स्वप्न घेऊन गावात नवीन विचार रुजवले पाहिजेत अनेक गावात निष्क्रिय ग्रामपंचायत प्रशासन व निष्क्रिय सरपंच सदस्य यामुळे गावाला कुठल्याही सोयीसुविधा मिळत नाही उलट समस्यांमध्ये भरच पडते आहे काही ग्रामपंचायती प्राथमिक सुविधा ही देण्यास सुद्धा असमर्थ आहेत गावात काहीतरी उगाच काहीतरी वेगळे व विरोध करायला नको म्हणून या लोकांचे फावते अनेक जटील समस्या प्रत्येक गावामध्ये असतात परंतु त्या सोडवण्या कोणाचा कल नसतो
अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही गावाकडच्या मुलांच्या भावना समजून घेतल्या तुम्ही 😳
नोकरी ला दुय्यम लेखून बऱ्याच पोरांचं नुकसान करताय तुम्ही
जर घरची परिस्थिती सक्षम नसेल तर सुरवातीला नोकरी करून सोबत व्यवसाय चालू करणे कधी पण योग्य
नोकरी आणि व्यवसाय याचा समतोल साधून प्रगती करावी
नामदेव जाधव टाइप लोकां पासून सावध रहा
Right
@@rahuljadhav7181100% barobar aahe
मी पण dragon fruit ची बाग करणार होतो शेतात... कर्ज काढणार होतो पण आई वडिलांनी support नाही केला...पुण्याला जॉब ला पाठवलं 1 वर्ष झाल Software Engineer जॉब करतोय आणि स्वप्नामागे पळतोय.
दादा मी नाशिक जिल्ह्यात राहतो पन सद्या मुंबई ला job करतोय मला Music madhi career करायचं आहे पण आई वडील Support करत नाही मी मुंबई मधी खूप वाईट दिवस काढतोय सद्या 😭😭 ही Comment मी रात्री 3:30 वाजता करतोय मला झोप लागत नाही सकाळी 6 वाजता job वर जायचं आहे.. आणि Family वाले 1 तारखेला फोन करतात पगार झालं का विचारतात पण तू कसा आहे ते विचारत नाही 💔💔 आत्ता जगायची इच्छा नाही होत
येवढ करायचे काय गरज नाही mitra काही दिवस असतात आपल्या आयुष्यामदे कष्टाचे नंतर आपले स्टार जेव्हा चमकतील ना मग लोकांना samjel
सरांनी अगोदर सांगितलं आपले फॅमिली प्रॉब्लेम आणि आपली कपॅसिटी पाहूनच सर्व स्वप्न आणि करिअरचा विचार करावा म्हणजे भविष्यात सहानभूती मिळवण्याची वेळ येणार नाही .
भावा तू निराश नको होऊ तुला music industries madhye जॉब कर
निराश होऊ नका. कष्ट करत रहा. वेळ नक्की बदलेल ❤
Phone uchlu nko
आतापर्यंत बघितलेला आणि ऐकलेला सर्वात सुंदर मुद्दा....सुंदर विश्लेषण...अती सूक्ष्म निरीक्षण आहे तुमचं साहेब...असेच vdo अजून येऊ देत...आज चा तरुण भरकटत चालला आहे...कोण च नाही लक्ष देणारं...बिझनेस असल्यावर लोक म्हणत्यात जॉब बघा जॉब असल्यावर बिझनेस करा म्हणतात....हा समाज च कारणीभूत आहे आणि स्वतः सुद्धा...
दादा तुमच्या या ऐकण्यामुळे माझ्या डोळ्यात दोन मिनिटे पाणी आलं. काय झालंय तरुण भरकटले आहेत. त्यात मोबाईल आणि आजूबाजूची परिस्थिती ही सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात. ह्या तरुणांना भावनिक, वैचारिक आणि आर्थिक केंद्र उघडून त्यांना आधार दिला पाहिजे. या अश्या प्रत्येक केंद्राची गरज आहे. कोणीतरी अशी केंद्रे चालू करा. प्रत्येक गावात हे सहज शक्य आहे. आणि गावातल्या प्रत्येक तरुणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण खूप सुंदर बोललात दादा.
आकाश दादा तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द नि शब्द काळजाला भिडतो.💯❤️
खूप छान दादा 100%वस्तुस्थिती आहे ही
♥️🙌
माझं MA झालय 3 वर्ष police भरती ची तयारी केलोय यश नाई घरच्यांना 2 म्हशी घेऊन द्या म्हटलं धंद्याला लागेल अस वाटतंय. पण घरच्यांची इच्छा नाही काय करणार midc मध्ये काम करून आणि किती दिवस करणार
Age kiti ahe aata
गाव आणि शहर असा भेदभाव करूनच पोरा काय पोरी सुध्दा लो / high स्टेटस बघतात, लायकी विचारतात आणि काहीना जाणीव असते पण मित्र म्हणतो "त्याला काय होतंय / whatz the big deal" म्हणून सुरवात करून देतो / देतो. Mr.आकाश पाटील खूप छान बोलतात ,माझा मित्र / रूममेट म्हणून पाहिलंय मी . अस्सल नाण आहे तो. गरज आहे बिग स्टेज उपलब्ध करून द्यायची त्याला. All the best !
महाराष्ट्रात जन्माला आलेल प्रत्येक पोरग हे मराठी आहे या वाक्यान तु मन जिंकलस रे भावा👍
फार छान माहिती , भारताची लोकसंख्या 200 cr ahe eka company मध्ये ते बसू शकत नाहीत ...भले पाहिले job kara pan side by side buisness सुरू केला पाहिजे
बोलणं सोपय दादा करणं खुप आवघडय
मी एक इंजिनिअरिंग चा विध्यर्थी आहे
बिझनेस साठी कोणीच लोण देत नाही.
😢😢
Bank aahe na bhau
Bank badal baltoy dada 1 lakh loan sudha nahi bhetat ahe@@Sidhya_gawai_008
@@Sidhya_gawai_008नाही देत भाऊ
एक नंबर विचार भावा, गावाकडच्या मुलांची खरी परिस्थिती व्यवस्थितरित्या व्यक्त केली आहेस. तुझ्या विचार मांडण्याच्या कार्याला माझा सलाम
मुलांच्या पेक्षा मुलांच्या आईवडीलांचेच प्रबोधन करणे आवश्यक आहे त्यांच्याच अपेक्षा वाजविपेक्षा वाढल्या आहेत मुलांच्या मनाचा कल लक्षात घेतला जात नाही इतरांच्या चष्म्यातून पाहिले जाते तुलना केली जाते
भारतात एक समाज असा आहे की जो आपल्या मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दुसऱ्या गावाला पाठवतो
मला पण जॉब करायची कसिच इच्छा नाही मला शेती ची खुप आवड आहे पन वडीलानी
शेतात खुप हाल पाहिले त्यामुले त्यांना वाटते
शाला शिकुन् चप्राशि झाला तरी चालेल पन शेती नकु करू
सध्या गरज आहे या विचारांची खुप महत्त्वाचा विषय घेतला विसकटत चाललेला तरूण वाढती बेरोजगारी निश्चित मार्ग मिळू शकतो आपण प्रत्येक वेळी शासनाला दोष देतो आज विचार केला तर सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकत आस नाही प्रत्येक पालकांच्या मनात आसत आपल्या मुलाला नोकरीच पाहिजे कुठून देणार 1 जागा निघते हजारो फाॅर्म येतात विचार करा माझ मत आस आहे की महाराष्ट्र तील तरुणांनी व्यावसायिक बनले पाहिजे आज बाहेरुन प्रांतीय लोक येऊन ईथे व्यावसायिक होतात आणि आपण नोकरीच्या मागे लागतो
Khup chan margdarshan saheb
Lakha molache bol
👏👏🌺🌺❤️❤️❤️❤️❤️
आजच्या काळातील खरे सत्य 100% बरोबर
दादांनी परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. सगळ्या तरुणांची आताच्या स्टेजला वाईट परिस्थिती आहे.
♥️🙌
भाऊ तुम्ही खर बोलता पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर दुसऱ्या कष्याचीच गरज नाही पण सरकार मालाला भाव देत नाही दुधाला भाव नाही आमच्याकडे सगळे आहे पण भाव मिळत नाही
रुपेश माझा मामा आहे माला गर्व आहे त्याच्या वर 👆👍
बोलणे आणि करणे यात लई मोठा फरक आहे
दादा कुणीच लोन देत नाही आपले सामान्य लोकांशी किंवा आर्थिक पाठबळ नसतात मारवाडी मारवाडी हिंदी तेच या व्यवसायात सक्सेस होऊ शकते आपल्या सामान्य लोकांची परिस्थिती नसते❤❤❤
तुमची मानसिकता बडका आधी आम्ही पण धंदा च करतो
खूप छान दादा समजाऊन सांगितले तू हे खरी परिस्थिती आहे.
मी ही शेती लिज वर घेऊन व्यवसाय करतोय शेळीपालन
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विडियो आई वडील बघतील का?
खूपच छान असेच विचार खूप हिंमत देतात.मला साहेब
तुमचे खूप आभार
काळजाला हात घातलास भावा....👍👌
♥️🙌
तुम्ही जे बोलला ते सर्व खरी परिस्थिति आहे
अगदी बरोबर बाहेर राज्यातील लोक आपल्या शहरांमध्ये येऊन रोजगार करतात त्या रोजगारातून ते मोठे व्यापारी बनतो छोटा धंदा करताना ते व्यवसाय उतरतात आणि आपण आपल्या च राज्यात बाहेरून आलेले तरुण कोणताही व्यवसाय करत असतात आणि तो व्यवसाय पुढे न्यायचा अतोनात प्रयत्न करतात त्यानंतर गावाकडून भावाला आनुन ते व्यवसायामध्ये परिपक्व होतात कडधान्य पैसे कमवतात स्वतः मालक राहतात आणि आपण 10-12 हजार मध्ये केमिकल कंपन्यांमध्ये जॉब करतो ते पण टेम्परवारी कंपनी कधी घरी बसवेल सांगता येत नाही
या गोष्टीला आपल्याच घरातील आपले आई-वडील आपला समाज आपल्याला परमानंद नोकरी पाहिजे असती त्यानंतर वय वाढत जाते समाज नाव ठेवतो मुलं डिप्रेशनमध्ये जातात त्याला कारणीभूत आई-वडील आणि आपला समाज म्हणून व्यवसायाकडे गोळा मुलांना व्यावसायिक बनवा अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं सर.
त्यामुळे आपली मुलं व्यसनी बनतात डिप्रेशन मध्ये जातात
खूपच छान मार्गदर्शन सर
So wonderful video lecture.. Thank you so much Dada
Good description of village Life that is real facts about youth.
दादा तुम्ही एक एक छान अनुभव तुमचे शेर केले बदल धन्यवाद
अपेक्षा वाढल्या आहेत त्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
एकदम खरी गोष्ट आहे भाऊ 🥺🥺
खूप छान बोलला bhavu 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 हे अनुभवाचे बोल आहेत.❤️❤️❤️👌🏻
सर गावाकडच्या मुलांना चांगल मार्गदर्शन करत आहात तुमचे आभार मानतो.... Dattaram bhuwad,,,,,, ratnagiri. 71 years old
गावाकडेचे काही भिकरचोट लोक फक्त पगार विचारतात
बरोबर आहे.😊खुप मनाला भावला वीडीओ
दादा, मनातली गोष्ट सांगतली दादा आजकाल तरुण पिढीच तुम्ही परिस्थिती ओळखली
Khup clear khup chhan vishay mandla aahe.. 👏👏👏👏👏👏
सर तुमच्या विषया ची सहमत आहे.❤
खुप छान माहिती 👌
♥️🙌
🙏Kharr aahe Sir 👌
This Brother Has a very nice speaker👌 I Can listen this lecture Visible In Special Camp Of College . His Voice Over is Great . And Speak us real time ✌️
परमेश्वर बिघडत चाललाय... लगेच नाही खरं वाटायचे...
Best and practical thoughts Akash dada
ekach no... bhau.......aawdl aaplyala manapasun
Kharach khupch Chaan 👌
मार्मिक.... अगदी सत्य परीस्तिथी मांडलात...
योग्य मार्गदर्शन करीत आहे
Thanks good guidance dhanyad
Asle video fakte aikyla chaan vatat.....but real life madhe job or business karnya saathi fakte Paisa lagto.....
सर तुम्ही आमच्या भावना अगदी बरोबर ओलखलत🙏🙏🙏🙏🙏
♥️🙌
खूप छान सांगितले आहे.
दादा तुम्ही बरोबर बोलतोय आपल्या ग्रामीण गावातील आमचे सारखे तरुण पोर व्यावसय् केलच् पाहिजेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
♥️🙌
Sir mi business karto pan mala parvadat nahi kasa karaych vadapavchi dukan aahe khedya gava madhye majhe eka divsat 30 pavachya. Ladya vikle jatat aata eka Ladi madhye 12 pav ye tayat 30x12=360 pav aani ek pav mi 10 rupene mi ek to pan mala profits nigat nahi mala Kay karava lagel plz sir mala sampark kara
Kup chan
Bhau khup chhan..... 👌👌👌
Salute Sirji
Ekdam barobar bolas dada 🙏
आज आपण पाहतो बहुतेक मुलांना कोणीही लगना साठी मुली देत नाही म्हणून काम करायला पुणे मुंबई मध्ये येतात हे कुठे तरी बंद झाले पाहिजे
Lets be friends?
Barobar ahe Dada
दादा मी तुझी इन्स्टाग्रामवर एक क्लिप पाहीली आणि लगेच youtube वर चैनल सर्च केला चैनल अगोदर suscribe केला आणि खरंच मला हा व्हिडिओ खूप आवडला कारण यात सगळी माहिती खरी सांगितलीस आशा करतो मी मला तुझे सगळेच व्हिडीओ आवडतील आणि मला माझ्या स्वप्नांसाठी मदत ही करतील
Same bro
अशाच व्हिडिओ आणण्याचा आम्ही प्रयत्न करू♥️🙏
Mi pan
सर खुप छान माहिती दिली खरंच तुम्ही फार ग्रेट आहात
अगदीच बरोबर
व्यावसायिक शिक्षणाची कॉलेज गावोगावी होणे गरजेचे आहेत
आपण म्हणतो की गावाकडे काही धंदा व्यवसाय करा पण आपल्या महाराष्ट्रातली शहर विशेष म्हणजे मुंबई पुणे इथे परप्रांतीयाचे लोंढे च्या लोंढे येत आहेत देशाच्या आर्थिक राजधानीत व पुण्यात जा इथे चांगली नोकरी मिळून स्वतःचा तिथे व्यवसाय सुद्धा निर्माण केला पाहिजे मराठी तरुण मुलांनी इथे मराठी लोकांची लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे आणि जिथे लोकसंख्या भरपूर आहेत अशा शहरातच व्यवसाय जास्त चालतात ग्रामीण भागात खरेदीदार कुठून भेटणार
तुझ्या सर्व गोष्टी दादा बरोबर आहेत पण आपण प्रत्येकाने ठरवलं मी गावाला रोजगार निर्माण करून गावालाच थांबेल मग मुंबई पुणे हे यूपी बिहारवाल्यांसाठी ठेवणार का आपण मुद्दा महत्त्वाचा आहे
Khup chan Dada 💯
एकदम छान सर
एक नंबर साहेब❤❤🎉
दादा मी व्यवसायाकडे 😊 आहे पण कधी कधी वाटते नोकरी बरी
Reality in Life.....🙏🙏🙏
♥️🙌
That's real fakt dada👍👍
♥️🙌
Ekdm khar bollat sir💯
खुप छान माहिती दिली
बरोबर आहे भाऊ,👍👍👍
♥️🙌
एक्कदम खरे आहे
खरंच खूप छान माहिती दिली सर.
अहो वेगळं काय नाही पोरांची लग्न होत नाहीत नोकरी असल्याशिवाय म्हणून त्यांना शहरात जावं लागतंय
Khupach mast sangitl sir
आगदी बरोबर
khup compiteshn zal bhau
Reality ❤💯
सध्या मलाही अस वाटतंय वाट चुकलो भाऊ मी
खूप छान दादा ❤
दादा माझ्याकडे 10 म्हशी हे दूध व्यवसाय आहे पण मला कोणी मुलगी देत नाही आहे
no dya
ह्रदयस्पर्शी ❤
♥️🙌
छान बोललात दादा.....
सरकारने शेतीची अवस्था अतिशय वाईट करून ठेवली आहे
बरोबर आहे भाऊ 🧡🙏🏻💯