महाराष्ट्र मध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी कामाचा जो धडाका लावला आहे,..त्याची दखल महाराष्ट्रची जनता घेईलच,.आणि महाराष्ट्रात हिंदू कार्ड चलने ही काळाची गरज आहे..🙏
Ground Reality khoop vegli aahe. Sorry to say... पण सगळे सत्ताधारी नेते मोठ्या गप्पा मारतात - उद्घाटन करतात. परंतु X/Twitter वर ५० वेळा टाकलेलं एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत. का अशा लोकांना निवडून द्यायचं ?
दुर्गा माता दौड महाराष्ट्रात सर्वत्र सूरु आहे आणि त्या दौडीतून सर्व हिंदू जागे व्हा जागे व्हा असा संदेश रोज देत आहेत हिंदू असल्याचा गर्व होतो आणि खरोखर महाराष्ट्रात पण भगवाच फडकवायचा आपण सर्व हिंदू मिळून.
राहुल गांधी देशविरोधी काम करत आहे. डोळ्यांनी बघून जर काँग्रेस ला मतदान करणार असतील तर मेंदू काम करत नही हे निश्चित. इतरांनी सावध राहून मतदान करा. प्रथम आपला देश व धर्म
महाराष्ट्रात अवघड आहे राव, येथील बहुसंख्य जनता पायाखाली बघणारी आहे, त्यातच जरांगे सारख्या अतिशाहण्या बांडगुळाला वाकडोबाने पेरून ठेवले आहे. हा पण फक्त ७५% जनतेने पण स्वतः च्या स्वार्थाला लांब ठेवून राज्याचा व स्वधर्मचा विचार केला तरी महाराष्ट्राचा प.बंगाल किंवा केरळ होणार नाही हे नक्की.
हरीयाणातसुध्दा जाट काॕग्रेसच्या बाजूने आहे आणि लोकसभेत ०जागा असलेल्या काॕग्रेसला ५जागा जिंकल्या विधानसभेतही असाच कल असेल असा अंदाज होता पण मोदीचे योगीचे बठोगे तो कटोगे हे वाक्य चालले आणि हिंदूनी भाजपाला मतदान केले महाराष्ट्रातही तसेच होणार
प्रभाकर साहेब, ईपीएस पेन्शन धारकाची काँग्रेसने पूर्ण वाटोळे केलेले आहे. देशामध्ये एकूण 75 लाख च्या आसपास ईपीएस पेन्शन धारक आहेत त्या लोकांचा पेन्शन चा प्रश्न निकाले निघाल्यास एक गठ्ठा मतदान भाजपला होईल. आणि हरियाणा पेक्षा मोठ्या प्रमाणाच्या फरकाने जागा जिंकता येतील.
@@SushmaShahasane स्मृती इराणीनी बीजेपी कार्यकर्त्यांना नोकराची वागणूक दिल्या मुळे त्या हरल्या,त्या कार्यकर्त्यांना काडीची ही किंमत देत नव्हत्या..तेव्हाच वाटत होते की ह्या आता पडणार.
तुमच खंरच आहे सर भा ज पा चे जे लोक प्रतिनिधि आहेत ते आपल्या वार्ड मध्ये लोकांचे प्रश्न सोडवतात का फक्त मोदी च्या नावा वर च निवडणूक लढविणार आहेत हे पण संशोधनाचा विषय आहे. आमचा मालाड कुभांरवाडा चा नगर सेवक योगिता कोळी आहेत पण भागात काम काही नाही आहे मग भाजप ला ह्या भागात किती मत मिळणार.
हिंदू कार्ड वगैरे नाही पण किसान आंदोलन चे परिणाम भोगले आहे त्या साठी मतदान केलेले आहे त्या साठी तेथील जनतेला अराजकता नको म्हणून केलेल्या मतदाना साठी खूप खूप धन्यवाद.
Be positive....विकास , काम होतच रहातात. पण ५ वर्षे जे सरकार येईल त्याची योग्यता आणि योगदान बघायला हवं. तुम्ही असं बोलताना भाजपने पू्र्ण सत्तेत असताना महाराष्ट्रात केलेला विकास विसरताय....एकदम बदल होणार नाही पण जो झालाय तो दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
अगदी बरोबर मुरली अण्णा यांनी त्या आई बहीण यांचे काम कसे ही असो कुठलेही असो आणि किती ही कठीण असो काम हे करावेच लागेल,नाहीतर हीच जनता अशी घरी पाठवते की परत येण्याची वासना होत नाही मुरली आणा काम करा
एकनाथ जी शिन्दे साहेबा न सारखा धडाके बाज मुख्यमंत्री मी साठ वर्षा च्या आयुष्यात बघीतला नाही स्वर्गीय बाळा साहेब ठाकरे चा खरा वारस दार स्वप्न पुरती करनारा सच्या शिव सैनिक ❤🙏🚩🚩🚩🚩🙏
कोरोना काळात महाराष्ट्रातूनच १५० हजार कोटी रुपये लुटण्यात आले त्याचा मोठ्या प्रमाणात वापर निवडणूकित केला जाणार. ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी दरोडा टाकून ती रक्कम लुटावी.
भारतीय जनता पक्षाने बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला पाहिजे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या जलदुर्ग संवर्धन करुन पर्यटन स्थळे प्रेक्षणीय स्थळे हा एक उत्तम उपाय आहे म्हणजे कित्येक रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
ताईं चे अगदी बरोबर आहे. मध्यम वर्गीयां साठी काय केलय. म्हणुनच मध्यम वर्गीयभाजत पासुन ब गेला आहे. आणि या विधान सभे च्या वेळेला हे दिसुन येईल. कायम गृहित धरताहेत मध्यम वर्गीयांना ओळख असेल तर सांगा भाजप वाल्यांना चिडलाय मध्यमवर्ग
माझं इंस्टा, फेसबुक, ट्विटर अस काही नाही पण मी BJP च्या यू ट्यूब अकाउंट ला आणि फडणवीस साहेबांच्या अकाउंट ला लोकसभेचा निकालानंतर हीच कॉमेंट केली होती.. धन्यवाद साहेब..
साहेब हे खूप मोठी गंभीर गोष्ट आहे BJP ने याची वेळीच दखल घ्यावी.. आणि माझ्या तमाम मराठी बांधवांनो एक व्हा आणि महायुती ला मत द्या, राष्ट्रप्रथम आणि धर्मप्रथम हे ध्यानात घ्या
योग्य मुद्दा मांडलात. माझे देखील काही हिंदू, मोदी भक्त व्यावसायिक मित्र आता मात्र बिजेपी ला शिव्या घालायला लागले आहेत. लोकांची अगदी योग्य कामे देखील होत नाहीत.
सूर्यवंशी सर ही समस्या फक्त पुण्याचीच नाही तर बहुतांशी भागातील आहे तुम्ही हा विडियो बनवला ते चांगलाच झालं..आमच्या छत्रपती संभाजीनगर मधील पूर्व चे आमदार श्री अतुल सावे (गृह निर्माण मंत्री बीजेपी) यांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला असाच अनुभव आला आहे आम्ही संभाजीनगर कर म्हाडाच्या भाडे करार विरोधात सावे साहेबाना मागील मार्च मध्ये निवेदन दिले व पाठपुरावा सुद्धा करत आहोत परंतु आमचे गाऱ्हाणे ऐकायला त्यांना वेळ नाही.. आता आम्ही कायदेशीर मार्गाने जाण्याच्या तयारीत आहोत,,,, ते कस आहे आम्ही हिदुत्व सोडत नाही आणि हे लोक म्हणजे नेते मंडळी आपल्याला taken as granted घेतात त्यांना माहीत आहे ह्या लोकाना आपण कितीही लाता घातल्या किंवा काहीही केलं तरीही हे आपल्यालाच मत देणार जाणार कुठे आणि जे मुसलमान यांना मत देत नाही त्यांना हे चुचकारन्यात धन्यता मानतात.. ते ह्याच्या टीम्ब टीम्ब वर लाठा घालून कामे करून घेतात
महाराष्ट्र मध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी कामाचा जो धडाका लावला आहे,..त्याची दखल महाराष्ट्रची जनता घेईलच,.आणि महाराष्ट्रात हिंदू कार्ड चलने ही काळाची गरज आहे..🙏
काकांनी जातीवाद पसरवून ठेवलाय त्याच काय सर?
🔥नक्कीच चालेल हिंदू कार्ड, पण रक्तात गद्दारी असलेले काही हिंदू विरोधात जातीलच🔥पण विजय शेवटी महायुतीचाच होईल 🔥
Ground Reality khoop vegli aahe. Sorry to say... पण सगळे सत्ताधारी नेते मोठ्या गप्पा मारतात - उद्घाटन करतात.
परंतु X/Twitter वर ५० वेळा टाकलेलं एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत.
का अशा लोकांना निवडून द्यायचं ?
विजय मिळवणारच ✌️✌️
हिंदू नी आपली एकता अशी ठेवली तर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही...
हिंदुत्व+ विकास = महायुती विजयी
दुर्गा माता दौड महाराष्ट्रात सर्वत्र सूरु आहे आणि त्या दौडीतून सर्व हिंदू जागे व्हा जागे व्हा असा संदेश रोज देत आहेत हिंदू असल्याचा गर्व होतो आणि खरोखर महाराष्ट्रात पण भगवाच फडकवायचा आपण सर्व हिंदू मिळून.
सर्व दुर्गा माता उत्सव मंडळानी हिंदू जागृती करावयास पाहिजे. लोकांच प्रबोधन करून राष्ट्रप्रेमी लोकांना/उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले पाहिजे.
@@dhairyasing57957एकदम बरोबर.👍🙏👍🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रात पण कट्टर हिंदू कार्ड चालेल . हिंदुत्वाची बुलंद तोफ आणि मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 🚩
100% खरे 👍🏻👍🏻 तुमचा आवाज सर्व समान्यांचा विचार आहे 👍🏻👍🏻
मोहोळ व फडणीसां ना call करून त्यांच काम मार्गी लावा pl. आपले कार्य सुर्यवंशी साहेब. खूप धन्यवाद. खरी पत्रकारिता तुमची आहे याचा अभिमान वाटतो
राहुल गांधी देशविरोधी काम करत आहे. डोळ्यांनी बघून जर काँग्रेस ला मतदान करणार असतील तर मेंदू काम करत नही हे निश्चित. इतरांनी सावध राहून मतदान करा. प्रथम आपला देश व धर्म
हरियाणा मधे on ग्राउंड RSS होती...... 3 महिने 1600 सभा...... खाऊ च काम नाही.....म्हणून स्टॅलिन, connunist rss ला संपविण्याchya मार्गावर आहे....
सर्व हिंदू समाज एक झाला तर महाराष्ट्रात शक्य आहे.
!! जय श्रीराम !! 👏👏
आपल्या इथ आरक्षणा चा किडा डोक्यात टाकलाय..
आणी ज्यान तो टाकलाय तो परफेक्ट आहे अजून एक किडा स्वतः गुण घेतलंय ..शांतीदूत आरक्षण.
मी कोथरूड मध्येच राहणार आहे, आपण दिलेले सूचना मी नक्की अण्णांना देईन. वास्तविक अन्न तसे वागणार नाहीत पण उत्साही कार्यकर्त्यांचे सांगता येत नाही.
महाराष्ट्राचा इतिहास चांगला नाही ज्यांनी शिवाजी महाराज यांनाही सहकार्य न करता औंरग्याला मदत केली तेही हिंदूच होते
अनाजी पंत च्या औलादी बदल तर विचारु नका
आपण फार चांगले सांगितले आहे असेच आमदार खासदार यांना सुचित करत रहा जय श्रीराम
अनेक लाडक्या भगिनी योजनेचा लाभ घेत आहेत,पण अनेक भगिनी कडे मतदार कार्ड नाही ही शोकांतिका आहे.
मतदान कार्ड असण्याची काहीही आवश्यकता नाही, भाऊ!☺️😊☺️मतदार यादीत नाव असले पाहिजे, मतदान करण्यासाठी कुठलेही ओळखपत्र चालते.
मिळायलाच हवा ..... मिळणारच!!!!!!
जो हिन्दू हित की बात करेगा, वो ही हमारा नेता 🚩🚩🚩
Sir, tumche mhanane barobar ahe.pan tya tainche kay bicharya tya tainna kon madat karnar? suryavanshi siranni sangitalya pramane.bjp+shindenchi shivsenene hindunchya jivanishi khelu naye mhanje jhale.
महाराष्ट्रात अवघड आहे राव, येथील बहुसंख्य जनता पायाखाली बघणारी आहे, त्यातच जरांगे सारख्या अतिशाहण्या बांडगुळाला वाकडोबाने पेरून ठेवले आहे. हा पण फक्त ७५% जनतेने पण स्वतः च्या स्वार्थाला लांब ठेवून राज्याचा व स्वधर्मचा विचार केला तरी महाराष्ट्राचा प.बंगाल किंवा केरळ होणार नाही हे नक्की.
हरीयाणातसुध्दा जाट काॕग्रेसच्या बाजूने आहे आणि लोकसभेत ०जागा असलेल्या काॕग्रेसला ५जागा जिंकल्या विधानसभेतही असाच कल असेल असा अंदाज होता पण मोदीचे योगीचे बठोगे तो कटोगे हे वाक्य चालले आणि हिंदूनी भाजपाला मतदान केले महाराष्ट्रातही तसेच होणार
अगदी बरोबर !!!
स्पष्ट, परखड व्हीडिओ 👍🏻आपले विचार व सूचना माननीय मोहोळ ह्यांच्या पुणे कार्यालयाने त्वरित अमलात आणल्या तर इतरांच्या नवटनंकीला उत्तर मिळेल
प्रभाकर साहेब, ईपीएस पेन्शन धारकाची काँग्रेसने पूर्ण वाटोळे केलेले आहे. देशामध्ये एकूण 75 लाख च्या आसपास ईपीएस पेन्शन धारक आहेत त्या लोकांचा पेन्शन चा प्रश्न निकाले निघाल्यास एक गठ्ठा मतदान भाजपला होईल. आणि हरियाणा पेक्षा मोठ्या प्रमाणाच्या फरकाने जागा जिंकता येतील.
सरकारी बाबु बदलले नाहीत. महापालिका, तहसीलदार आँफिस येथील भ्रष्टाचार चालू आहे.
देवाभाऊला विनाकारण बदनाम केलें गेले याची किंमत या विधानसभेला चुकवावी लागेल.
महायुती भखास आघाडी पेक्षा नक्कीच चांगली आहे
अगदी बरोबर
💯✅ सहमत आहे 👍 👍
महाराष्ट्रात शिंदे साहेब 👍
सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही जाहीर वाच्यता केलीत धन्यवाद
व्यक्तिगत काम पाठपुरावा केल्याने होतच.अपेक्षा मतदान केले म्हणुन काम ताबडतोब व्हावे हे चूक आहे.
वैयक्तिक फायद्यावर लक्ष केंद्रित करून मतदान करायच की राष्ट्र, राज्य समाज हितावर लक्ष केंद्रित करुन मतदान करायच हा वैयक्तिक तसेच चर्चेचा विषय होऊ शकतो.
राजापूर लांजा सखरपा विधानसभेमध्ये पण असेच प्रकार आहेत....😢😢Bjp कार्य कर्त्यांकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत.
राजकारणी सगळे सारखेच.
कुणी कुणाचा नाही
अन् राजकारणी तर निवडून आल्यावर कुणाचाच नसतो
हिंदू कार्ड चालायलाच हवं नाहीतर बटेंगे तो कटेंगे हे नक्कीच
प्रभाकर जी ,. अगदी योग्य विषय आपण घेतला हे फार गरजेचं आणि महत्वाचे होते .
या विश्लेशणातुन नेते काही बोध घेतिल अशी आपण आशा बाळगु . धन्यवाद 🙏
नारा एकच असला पाहिजे
' बटेंगे तो कटेंगे '....
स्मृती इराणी चे उदाहरणं मोहोळ यांनी डोळ्यासमोर ठेवावे,..मिळालेले मंत्री पद जनतेच्या कामासाठी वापरले तर भविष्यात विजय निश्चित आहे..
म्हणूनच स्मृती इराणी पडल्या!
स्मृती इराणी यांनी त्यांच्या मतदार संघात मागील पंचवीस वर्ष झालं नाही एवढं काम केलंय. पण याना युवराज च पाहिजे त्याला काय करणार?
स्मृती ईराणींनी अमेठीत खुप काम केले पण मुस्लीम कार्ड आणि संविधान बचाव या मुद्दयामुळे त्या हरल्या.
@@SushmaShahasane स्मृती इराणीनी बीजेपी कार्यकर्त्यांना नोकराची वागणूक दिल्या मुळे त्या हरल्या,त्या कार्यकर्त्यांना काडीची ही किंमत देत नव्हत्या..तेव्हाच वाटत होते की ह्या आता पडणार.
तुमच खंरच आहे सर भा ज पा चे जे लोक प्रतिनिधि आहेत ते आपल्या वार्ड मध्ये लोकांचे प्रश्न सोडवतात का फक्त मोदी च्या नावा वर च निवडणूक लढविणार आहेत हे पण संशोधनाचा विषय आहे. आमचा मालाड कुभांरवाडा चा नगर सेवक योगिता कोळी आहेत पण भागात काम काही नाही आहे मग भाजप ला ह्या भागात किती मत मिळणार.
जय श्री राम प्रभाकर सर 🙏🚩🚩
Uddav Thakre ko Muslim Neta ghoshit karo❤❤😂😂😂😂
प्रभाकरजी मीपण या ताई सारखा त्रासलेला आहे मला पण तुमच्या बरोबर बोलायच आहे.मी काय करू. तुमच्या कडून मला मदत झाली तर तुमचे खुप उपकार होतील.
बटोगे... तो..... कटोगे.....🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 भारतात सुध्दा गंभीर परिस्थिती तयार झालीय.......एक व्हा....
सर्व हिंदूंनी जातपात विसरून सर्वप्रथम राष्ट्र मानून एकत्र यावे,जय श्री राम,🙏🙏🌹🌹🚩🚩
अतिशय स्पष्ट व परखड मार्गदर्शन केले धन्यवाद.असेच भविष्यात सुध्दा करावे हि अपेक्षा.
आपले विचार शंभर टक्के खरं आहे आसेच कान टोचावे हि विनंती
प्रभाकरजी याबाबत आपण पुढे होऊन मदत करा. 🙏🏻
Jai shriram and Jai Hindustan, go ahead.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष नुसते हिंदूविरोधी नाहीत तर देशविरोधी सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना मत देताना नक्की विचार करा मराठी बांधवांनो..
कामे करून ही लोकं मतदान करतातच आहे काही नाही सध्या जातीवरच मतदान होत आहे कामे केली तरी शिंदे फडणवीस काय घरचे पैसे देत आहेत काय आहे म्हणतात
आपण दिलेली सूचना अण्णा पर्यंत जाण्यासाठीच त्यांनी अर्ज मागितला असेल पण यात समजते की आपलीवच माणसे आपले पाय कसे खेचतात मराठी माणूस म्हणुन मागे आहे 🙏🏻
महाराष्ट्रात कट्टर देश भक्त हिंदू किती आहेत? राजकीय षंढाच प्रमाण खुप असल्याने इथे हरियाणाची पुनरावृत्ती होणार का?
Great 👍✅🌺🌹
All the best for महाराष्ट्र.. let's hope for the best 👍 ❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
आपल्या राज्यात over Confident होऊ नये !!!
प्रभकरजी, तुमचा हा प्लॅटफॉर्म आणि काम आमच्यासाठी मोठा आधार वाटतो. धन्यवाद !
तुमचं विवेचन 100% पटलं आणि मोहोळ ही काम करतील
Your approach is correct. We play our part. Rest is .....
जर मनशेने येणारया विधानसभेत महाराष्ट्रात हिंदूची भुमिका जोरदार पणे मांडली तर मनशेल नक्कीच फायदा होउ शकतो आसे मला वाटते बरंका जय श्री राम
No Sabaka Vikas Sirf Hindu ka Vikas Dhoran Awalamba 🚩🙏🚩🙏 Jaytu Hindirashtram 🚩🙏
हिंदू कार्ड वगैरे नाही पण किसान आंदोलन चे परिणाम भोगले आहे त्या साठी मतदान केलेले आहे त्या साठी तेथील जनतेला अराजकता नको म्हणून केलेल्या मतदाना साठी खूप खूप धन्यवाद.
हिंदू कार्ड च माहिती नाही पण OBC कार्ड 100% चालणार.. ❤️❤️🌹🌹
मराठा + मुस्लिम भाजप ला मतदान नाही करणार.... आपल्या इथे हिंदू विभागला गेला आहे
मी तर करणार भाजपला मतदान , सांगली मधून ,एक मराठा लाख मराठा
उपदेशाचे डोस जास्त झाले नाहीत तुम्ही जे बोललात ते ताईंच्या बाबतीत तेही योग्य आहे
अत्यंत महत्वाचा व्हिडिओ या ताईंनी योग्य विषय मांडला
Prabhakarji, I appreciate your concerned & sincerity
Jai shree ram 🏹🔱🇮🇳
तुमचं बरोबर आहे
अतिशय योग्य बोललात. भाजप खाल्ल्या मताला जागले पाहिजे. काहीतरी आस्था दाखवा आपल्या मतदारांच्या वेदनेशी.
प्रभाकर भाऊ या महीलाही "उच्चभ्रू"चं असणार कारण ज्याची "पोहोचं" खासदारापर्यंत आहे तो "सर्वसामान्य" असच शकतं नाही. आमच्या सारख्या सामांन्यांचे काय?😢😢
Be positive....विकास , काम होतच रहातात. पण ५ वर्षे जे सरकार येईल त्याची योग्यता आणि योगदान बघायला हवं. तुम्ही असं बोलताना भाजपने पू्र्ण सत्तेत असताना महाराष्ट्रात केलेला विकास विसरताय....एकदम बदल होणार नाही पण जो झालाय तो दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
अगदी बरोबर
ना. मोहोळ यांनी त्या भगिनीची जी काही अडचण असेल ती त्वरीत मार्गी लावायला हवीय. ती एक भगिनी नसून, मतदार जनता आहे. हे विसरू नये.
अगदी बरोबर
मुरली अण्णा यांनी त्या आई बहीण यांचे काम कसे ही असो कुठलेही असो आणि किती ही कठीण असो काम हे करावेच लागेल,नाहीतर हीच जनता अशी घरी पाठवते की परत येण्याची वासना होत नाही
मुरली आणा काम करा
पवार गांधी नेहरू ठाकरे नबाब मुशरीप औरंगजेब झेवियर सत्तार.... यांचा महाराष्ट्र
Sir khar hai any ekdum clear message. Khup mast.
You have spoken absolute truth.
खरे आहे
Excellent
एकनाथ जी शिन्दे साहेबा न सारखा धडाके बाज मुख्यमंत्री मी साठ वर्षा च्या आयुष्यात बघीतला नाही स्वर्गीय बाळा साहेब ठाकरे चा खरा वारस दार स्वप्न पुरती करनारा सच्या शिव सैनिक ❤🙏🚩🚩🚩🚩🙏
हिंदू म्हणून जगायचे असेल तर आपली काम बाजूला ठेऊन हिंदूत्वाला मतदान करायलाच हव नाहि तर आपली जमीन वक्फला द्यायची तयारी ठेवा जय श्री राम
कोरोना काळात महाराष्ट्रातूनच १५० हजार कोटी रुपये लुटण्यात आले त्याचा मोठ्या प्रमाणात वापर निवडणूकित केला जाणार. ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी दरोडा टाकून ती रक्कम लुटावी.
Nakki Chalel
🙏👍👌🙏💯%✅️
भारतीय जनता पक्षाने बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला पाहिजे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या जलदुर्ग संवर्धन करुन पर्यटन स्थळे प्रेक्षणीय स्थळे हा एक उत्तम उपाय आहे म्हणजे कित्येक रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
उत्तम कान टोचलेत. चालू ठेवा.
ताईं चे अगदी बरोबर आहे. मध्यम वर्गीयां साठी काय केलय.
म्हणुनच मध्यम वर्गीयभाजत पासुन ब गेला आहे. आणि या विधान सभे च्या वेळेला हे दिसुन येईल.
कायम गृहित धरताहेत मध्यम वर्गीयांना
ओळख असेल तर सांगा भाजप वाल्यांना चिडलाय मध्यमवर्ग
जनतेसाठी toll free क्रमांक पब्लिश केला पाहिजे कंप्लेंट करण्यासाठी
SATYA AANI PARAKHAD VISHLESHAN . DHANYAWAD PRABHAKAJI.
सर, अगदी बरोबर
माझं इंस्टा, फेसबुक, ट्विटर अस काही नाही पण मी BJP च्या यू ट्यूब अकाउंट ला आणि फडणवीस साहेबांच्या अकाउंट ला लोकसभेचा निकालानंतर हीच कॉमेंट केली होती.. धन्यवाद साहेब..
माझा देखील असाच विदीर्ण अनुभव आहेच. मी कोथरूड पुणे इथच राहतो आणि मुरली अण्णा मोहोळ यांचा माझ्याबाबतीत असाच अनुभव आहे. मी तर संघ स्वयंसेवक आहे. 9:04
महायुती सरकार आलेच पाहिजे . आणि हे सरकार १०० येणार👍🙏🙏🙏
सोळा हजार सभा संघा ने घेतले आहे प्रभाकर जी
100% खरे आहे
साहेब हे खूप मोठी गंभीर गोष्ट आहे BJP ने याची वेळीच दखल घ्यावी.. आणि माझ्या तमाम मराठी बांधवांनो एक व्हा आणि महायुती ला मत द्या, राष्ट्रप्रथम आणि धर्मप्रथम हे ध्यानात घ्या
We सपोर्ट हिंदू..❤
हिंदू सरकार
ज्याला ऑफिस जॉब पाहिजे होता त्याला गॅरेज मध्ये घातला.. वा मुख्यमंत्री
🎉🎉🎉
योग्य मुद्दा मांडलात. माझे देखील काही हिंदू, मोदी भक्त व्यावसायिक मित्र आता मात्र बिजेपी ला शिव्या घालायला लागले आहेत. लोकांची अगदी योग्य कामे देखील होत नाहीत.
Khup Khup abhari ahe Prabhakar Saheb apple kaam asech chalu raho hi vinnati
सूर्यवंशी सर ही समस्या फक्त पुण्याचीच नाही तर बहुतांशी भागातील आहे तुम्ही हा विडियो बनवला ते चांगलाच झालं..आमच्या छत्रपती संभाजीनगर मधील पूर्व चे आमदार श्री अतुल सावे (गृह निर्माण मंत्री बीजेपी) यांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला असाच अनुभव आला आहे आम्ही संभाजीनगर कर म्हाडाच्या भाडे करार विरोधात सावे साहेबाना मागील मार्च मध्ये निवेदन दिले व पाठपुरावा सुद्धा करत आहोत परंतु आमचे गाऱ्हाणे ऐकायला त्यांना वेळ नाही.. आता आम्ही कायदेशीर मार्गाने जाण्याच्या तयारीत आहोत,,,, ते कस आहे आम्ही हिदुत्व सोडत नाही आणि हे लोक म्हणजे नेते मंडळी आपल्याला taken as granted घेतात त्यांना माहीत आहे ह्या लोकाना आपण कितीही लाता घातल्या किंवा काहीही केलं तरीही हे आपल्यालाच मत देणार जाणार कुठे आणि जे मुसलमान यांना मत देत नाही त्यांना हे चुचकारन्यात धन्यता मानतात.. ते ह्याच्या टीम्ब टीम्ब वर लाठा घालून कामे करून घेतात
नक्कीच आता गरज आहे
Yes
Point to be noted 😊