पाणी जिरवण्यासाठी मी माझ्या शेतात जेसीबीने ३-४ फुट रुंद व ३-४ फुट खोल चांगला मुरुम लागे पर्यत व लांबीला ५० ते १०० फुट लांब असे चर केले आहेत.या चरांमधुन प्रंचड पाणी जमिनीत मुरते व माझ्या शेतातील बोअरवेल ला पाणी मे व जून महिन्यापर्यंत पुरते.या बोअरवेल च्या पाण्याचा वापर ठिबक पद्धतीने करुन आंबा ,नारळ, काजू अशी झाडे लावली आहेत व अशा प्रकारे पाण्याचे व्यवस्थापन केले आहे.पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे हे आता शेतकरी बांधवांनी ओळखले आहे. चर करण्याचा जेसीबी चा खर्च १०००/- रुपये तासाने असा आला.
कोकणात पाऊस भरपूर असूनही पाणी साठत नाही Good initiative in that direction. खडी दगड टाकण्यापेक्षा नुसता मोठा खड्डा हि same purpose करेल, खडी टाकल्याने जमिनीची रुजवण कमी होते आणि खडी टाकण्याला लिमिटेशस आहेत,
मी 2005प्रयोग केला होता उत्तम पर्याय आहे. खडी पेक्षा मोकळा ठेवला पाऊस संपण्याच्या वेळी प्लास्टिक टाकून शेवटचे पाणी वर स्टॉक साठी राहते का बघा.पुढे 3महिने तरी पाणी पाणी देता येईल. 2खड्यात जमले तर नारळ सुगडी kathya टाकला तर बाजूचा झाडांना पाणी 4/5महिने पुरेल विटा नारळ katya बाकी उत्तम काम❤
चांगला प्रयत्न. कमी खोलीचे खूप खडे मोकळ्या जागेत तयार करता येतील. त्यामुळे भरपूर पाणी झिरपू शकेल.खडे मोकळे ठेवले तर खर्च कमी येईल. गाळ साचल्यास झाडे लावता येतील.
माझा स्वानुभव सांगतो मी आमच्या पडीक जमिनीमध्ये 40× 150 फुट चे शेततळे 10 फुट खोल तयार केले त्या मुळे माझा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला तसेच शेजारी असलेल्या विहिरींची पाणी पातळी वाढली सदर तळ्यात ली माती नारळ सुपारी ला वापरली त्यामुळे वाडी बहरली उत्पन्नात दुप्पट वाढ झाली
बरेच वेळा जोरदार पावसामध्ये बराचसा गाळ वाहून येतो, खडी, दगड यामुळे तो तळाशी न साठता वरच्या वर राहून पाणी मात्र तेवढे तळाशी जाते आणि प्रमाणात मुरायला मदत होते.. वरती साचलेला गाळ नंतर खत म्हणून ही वापरू शकतो..
@@ank4330 खडी,दगड टाकलेले बरे कारण पाण्याबरोबर येणारा गाळ, पालापाचोळा तळाशी न साचता वरच्या वर राहतो आणि पाणीच तेवढे तळाशी जाऊन मुरायला मदत होते, तो तळाशी गेला तर कालांतराने खड्डा गाळानेच भरून जाईल. आमच्या जागेवरच असलेले काही दगड, धोंडे मी वापरले. खडीला कमी खर्चीक पर्याय असू शकतो, मी एक दोन ठिकाणी फुटकी कौलंही वापरलेली पाहिली. RUclips वर बऱ्याच तज्ञ लोकांनी यावर video केले आहेत, त्यावर पण माहिती मिळू शकते.
पाणी जिरवण्यासाठी मी माझ्या शेतात जेसीबीने ३-४ फुट रुंद व ३-४ फुट खोल चांगला मुरुम लागे पर्यत व लांबीला ५० ते १०० फुट लांब असे चर केले आहेत.या चरांमधुन प्रंचड पाणी जमिनीत मुरते व माझ्या शेतातील बोअरवेल ला पाणी मे व जून महिन्यापर्यंत पुरते.या बोअरवेल च्या पाण्याचा वापर ठिबक पद्धतीने करुन आंबा ,नारळ, काजू अशी झाडे लावली आहेत व अशा प्रकारे पाण्याचे व्यवस्थापन केले आहे.पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे हे आता शेतकरी बांधवांनी ओळखले आहे. चर करण्याचा जेसीबी चा खर्च १०००/- रुपये तासाने असा आला.
उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद दादा🙏🏻
मी सुद्धा याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी केले ते गाळाने भरल्यानंतर यावर्षी पुन्हा खोदून काढले
एवढा लांब खड्डा चर करायला जेसीबी ला किती तास लागले
@@aniljadhav703काढून बघा हो आडण्या सारखे प्रश्न विचारू नका,
निसर्गाच्या सेवेला जो हजर त्याची चाकरी करायला निसर्गाला आवडत
खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐
तुमच्या या कामाला मानाचा मुजरा, 💦पाणी अडवा पाणी 💦जीरवा🌺✌🌺🌼👑🌼
खूप छान प्रयत्न, पाऊस संपल्यानंतर परत एक व्हिडिओ बनवा व त्यात काय रिझल्ट मिळालं ते कळवा 🙏🙏🙏
नक्कीच 🙏🏻
मित्रा , सारंग , तुझ्या उपक्रमाला अनंत शुभेच्छा, जिद्दीने निरंतर प्रयत्नशील रहा .
जलतारा प्रकल्पा बद्दल माहिती घ्या.
बरोबर आहे असं पाणी अडवा पाणी जिरवा तरच पाण्याची पातळी जमीन त वाढेल व वर्ष भर पिण्यास पाणी मिळेल.
मस्तच भाऊ,
भाऊ कौतुकास्पद उपक्रम आहे, आज काळाची गरज आहे.
Chan sundar
Khup छान आयडिया
खूप छान....
Very nice work done ,keep the good work, all the best 👍👍
good initiative , this will definitely help your land ground water , keep it up
Khup chaan
मस्त उपक्रम आहे 👍
खूप छान प्रयोग.
छान माहिती
खुपखुप आभार!
राजा, फारच छान प्रयोग आहे
खूप चांगला प्रयोग
भाऊ खुप छान उपक्रम आहे अगदी माझ्या मनासारख काम आहे 👌👌🙏
Good work
very very nice think so konkan become swarge
Good farm 😊 nice
खूप छान उपक्रम!
Best solution for water... Need to implement same in farmers lands too...
मी माझ्या शेतात तीन वर्षांपूर्वी असेच जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेल जवळ खड्डे खोदले.
दादा खूप छान
आपण करित असलेला प्रकल्प अगदी योग्य आहे. या मध्ये फायदा नक्की होणार
👍🏻
कोकणात पाऊस भरपूर असूनही पाणी साठत नाही Good initiative in that direction.
खडी दगड टाकण्यापेक्षा नुसता मोठा खड्डा हि same purpose करेल, खडी टाकल्याने जमिनीची रुजवण कमी होते आणि खडी टाकण्याला लिमिटेशस आहेत,
जनावर माणसं पडतील.. दगड टाकणे गरजेचं आहे
शोष खड्डे
Fayda hotocho hoto
❤❤❤❤
ह्याला शोषखड्डा म्हणतात
खूप छान
मी 2005प्रयोग केला होता उत्तम पर्याय आहे.
खडी पेक्षा मोकळा ठेवला पाऊस संपण्याच्या वेळी प्लास्टिक टाकून शेवटचे पाणी वर स्टॉक साठी राहते का बघा.पुढे 3महिने तरी पाणी पाणी देता येईल.
2खड्यात जमले तर नारळ सुगडी kathya टाकला तर बाजूचा झाडांना पाणी 4/5महिने पुरेल विटा नारळ katya
बाकी उत्तम काम❤
जागोजागी खड्डे करुन ठेवले तर पाणी छान जिरेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you Sarang. Gaav konte?
चांगला प्रयत्न. कमी खोलीचे खूप खडे मोकळ्या जागेत तयार करता येतील.
त्यामुळे भरपूर पाणी झिरपू शकेल.खडे मोकळे ठेवले तर खर्च कमी येईल. गाळ साचल्यास झाडे लावता येतील.
छान प्रयत्न आहे मनापासून शुभेच्छा माझा
माझा स्वानुभव सांगतो मी आमच्या पडीक जमिनीमध्ये 40× 150 फुट चे शेततळे 10 फुट खोल तयार केले त्या मुळे माझा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला तसेच शेजारी असलेल्या विहिरींची पाणी पातळी वाढली सदर तळ्यात ली माती नारळ सुपारी ला वापरली त्यामुळे वाडी बहरली उत्पन्नात दुप्पट वाढ झाली
@@vijaymhatre2609 धन्यवाद दादा 🙏🏻😊
बहुतेक याला शोषण खड्डा अस म्हणतात कोकणात आमच्याकडे असा खड्डा बर्याच जणांनी केला आहे
भाई jcb लावा 4by 4 ft khdda
संकल्पना चांगली आहे... व्हिडिओ क्वालिटी आणि सादरीकरण पण छान जमलय... सुरुवातीला आवाज थोडा जास्त चालला असता... खुप खुप शुभेच्छा 🎉
Thank you🙏🏻 😊
"पाणी आडवा- पाणी जिरवा."
हाॅर्नबिल कामाची देखरेख करतायत😊
हे माहीत आहे, पण खर्च किती ? माणसं मिळत नाहीत. त्या मानाने उत्पन्न किती?
Vidio बनवण्यासाठी ठीक आहे.
Jaltara padhat ni result bhetato,youtube vr ahet video
चौकोनी च्या ऐवजी अर्ध गोल करा
डोंगर उतारावर Contour bunding आडवे बांध घालून त्यावर झाडे लावली तर कमी खर्चात जास्त फायदा होऊ शकतो.
Khup chan
डोंगर भाग आहे शिवाय टेकडी पण आहे, तुम्ही जिरवलेले पाणी टिकणार नाही..... काही झाडे पाणी जास्त दिवस टिकवून शकतात
खड्डयाची साईज?
3 फूट खोल, जागेप्रमाणे कमी जास्त करू शकतो
Contours ka Nahin bandhat tumhi
खडी का टाकतात
बरेच वेळा जोरदार पावसामध्ये बराचसा गाळ वाहून येतो, खडी, दगड यामुळे तो तळाशी न साठता वरच्या वर राहून पाणी मात्र तेवढे तळाशी जाते आणि प्रमाणात मुरायला मदत होते.. वरती साचलेला गाळ नंतर खत म्हणून ही वापरू शकतो..
एवढी खडी टाकण्यापेक्षा मोकळा असता तर बरं झालं असतं.
खड्डा मोकळा ठेवला तर तो गाळ साठून कालांतराने मातीने भरून जाईल.
@@medhaapte2926 चांगलं आहैय की मग माती वाहून जाणारी थांबेल.
गाव कोणते आहे
आरवली
घड्डे मातीने भरू नये म्हणून जियो फाब्रिकाचा वापर करा.त्यांचे आयुष्य वाढेल.खरा फायदा याचा कोकणात पावूस संपताना होईल.
@@jayvantkalyankar2289 मातीनं भरले खड्डे म्हणून बिघडलं काय?
@@abhaykhare5930 खड्डे भरले गेले तर पाडायचे कशाला?
खड्ड्याची जागा ठरवण्याचे निकष काय असतात?
शक्यतो टेकडीचा उतार असल्याने पाण्याचा प्रवाहाचा मार्ग बघून केले आहेत.
@@sarangathavale ok
@@ketansahasrabudhe9अशा विषयात रस घेत असल्याबद्दल अभिनंदन
फक्त खड्डे खणून ठेवले खडी भरली नाही तर काय होईल. कारण खडी दगड टाकला तर खर्च वाढतो. कृपया निरसन करा.
@@ank4330 खडी,दगड टाकलेले बरे कारण पाण्याबरोबर येणारा गाळ, पालापाचोळा तळाशी न साचता वरच्या वर राहतो आणि पाणीच तेवढे तळाशी जाऊन मुरायला मदत होते, तो तळाशी गेला तर कालांतराने खड्डा गाळानेच भरून जाईल. आमच्या जागेवरच असलेले काही दगड, धोंडे मी वापरले.
खडीला कमी खर्चीक पर्याय असू शकतो, मी एक दोन ठिकाणी फुटकी कौलंही वापरलेली पाहिली. RUclips वर बऱ्याच तज्ञ लोकांनी यावर video केले आहेत, त्यावर पण माहिती मिळू शकते.
खडीला पर्याय विटांचे बारीक बारीक तुकडे आणि रेती चे जाडसर खडे