कलाकारांना समाजात सर्वोच्च मान असायला हवा असे जेष्ठ पत्रकार कमलेशजी सुतार म्हणतात. जे कलाकारांचे चाहते आहेत ते या कलाकारांना खूप मान, सन्मान आणि प्रेम देत असतातच, जे सर्व सामान्य माणसाला मिळत नाही. समाजातील रसिक प्रेक्षकांन कडून जे प्रेम मिळते तेच आपले सर्वस्व असे खरं तर कलाकारांनी मानायला हवं आणि समाधानी रहायला हवं. पैसा, धन दौलत येत असते जात असते. अनेकांना धनदौलत मिळते पण त्यांचे कोणी चाहते नसतात.परंतु तमाशा कलावंतांचे महाराष्ट्रभर चाहते असतात.
Zचेवीस तास यांनाही विनंती आहे तुम्ही राष्ट्रपती यांना भेटून वगनाट्य दाखवता येईल असा फुल टाईम वाढवून देण्याची मागणी केली पाहिजे त्यामुळे लोककलावंत जिवंत राहिला एवढीच विनंती आहे
कलाकारांना समाजात सर्वोच्च मान असायला हवा
असे जेष्ठ पत्रकार कमलेशजी सुतार म्हणतात. जे कलाकारांचे चाहते आहेत ते या कलाकारांना खूप मान, सन्मान आणि प्रेम देत असतातच, जे सर्व सामान्य माणसाला मिळत नाही. समाजातील रसिक प्रेक्षकांन कडून जे प्रेम मिळते तेच आपले सर्वस्व असे खरं तर कलाकारांनी मानायला हवं आणि समाधानी रहायला हवं. पैसा, धन दौलत येत असते जात असते. अनेकांना धनदौलत मिळते पण त्यांचे कोणी चाहते नसतात.परंतु तमाशा कलावंतांचे महाराष्ट्रभर चाहते असतात.
एक चांगले कलाकार तमाशामधे असताअ
अमोल कोल्हे ❤❤❤❤खरच चांगला माणूस आहे
👍👍
तमाशा ही जिवंत कला आहे तिचा आदर केला पाहिजे, यातील कलाकार जीव ओतून काम करतात त्यांना सलाम.
🙏🙏🙏☝👌
🙏❤👏👌
🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷
Zचेवीस तास यांनाही विनंती आहे तुम्ही राष्ट्रपती यांना भेटून वगनाट्य दाखवता येईल असा फुल टाईम वाढवून देण्याची मागणी केली पाहिजे त्यामुळे लोककलावंत जिवंत राहिला एवढीच विनंती आहे
जून ते. सोन आहे
तमाशा क्षेत्राला राजमान्यता मिळायला हवी