Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?
HTML-код
- Опубликовано: 30 мар 2024
- #BolBhidu #JayantPatilVsVishalPatil # #VasantDadaPatilVsRajaramBapuPatil
सांगलीतून विशाल पाटलांच तिकीट कट झालं, कशामुळं झालं ? याची चर्चा रंगली तेव्हा एक कारण दादा-बापूंचा संघर्ष हेच सांगितलं गेलं. वसंतदादा पाटील विरुद्ध राजारामबापू पाटील, फक्त सांगलीतच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला संघर्ष. गेल्या 50 वर्षात अनेक संघर्षाचा दाखला देणारी माणसं संपली, पुढच्या पिढ्या आल्या. जशा या दोन्ही नेत्यांच्या आल्या तशा त्या गावगाड्यातल्या माणसांच्या देखील आल्या. पण उभी रेष मारल्यासारखा हा संघर्ष आजही चालूच असतो.
पण नेमकं असं या संघर्षात आहे काय ? की कित्येक वर्ष झाली तरी हा संघर्ष थांबलेला नाही…संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा हा संघर्ष होता कशासाठी आणि का? आणि पुढच्या पिढीतही हा संघर्ष कसा टिकला… पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मी आज २४ वर्ष ऐकतोय व बघतोय की " सांगलीचं राजकारण,सांगलीचं राजकारण" पण आज तुमच्यामुळे ह्या राजकारणाचा इतिहास समजला .
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
🙏😊
खूप छान मुद्दे सांगितले
राजकारण हे असच चालत आलेले आहे
म्हणून अतचे चालू राजकारण पूर्वीच्या नेत्यांची देणं आहे हे असच असत...
यातच महाराष्ट्र संपलाय.. तिकडं बाजूचा गुजरात अमूल पुर्ण देशात पोचला.... त्यांचा 2 टर्म पंतप्रधान पण झालाय आणि अजुन आपण राजे, पाटीलकी आणि मी मोठा का तु आरक्षण यातच संपत चालला आहे 😢
आपण त्यांची माप काढण्यात busy
@@omkar23549 काढायला पाहिजे ह्या असल्या नेत्यामुळे तर माती झालीय... कोण तर शेण घातलं पाहिजे ना
Tuza rokh Maratha samajakade ahe , saral bol ki
@@VitoGodfather1945 ते विचार करा की तुम्ही जरा , सांगायची गरज आहे का....तुमच्या मुळे सहकारी संस्था, शाळा, कारखाने मातीत गेलीय...
Aapan matra marathyanchi mapach kadhayachi .
फार सुंदर विश्लेषण.❤ अचूक माहिती . जयंत पाटील साहेब शरद पवारांसारखं कोणाला वरती येऊ देणार नाही सांगलीत. पण त्यांच्यावर पण वेळ येणार आहे
😮😮😮😮😮dii.
Right
आम्ही खुजगाव जवळचे...आज धरणं असतं तर आम्ही धरणग्रस्त जाहलो असतो😢. वसंतदादा ना कधीच विसरता येणार नाही
फार सुंदर विश्लेषण केले आहे नवीन पिढीला हा इतिहास माहीत पडेल!
पिक्चर संपला पण मुख्य पात्र असलेल्या शालिनीताई कुठेच दिसल्या नाहीत😊
Mhanje kay maanayach ahe tumala
ज्याला कळलं त्याला कळलं 😂
😅😅😅😅😅
अगदी बरोबर 😂
Agadi perfect question ❓
या संघर्षाला कारण फक्त घराणेशाही..
घराणेशाही हटवा .सगळेनीट होतील 😊
वेळ कुणाला चुकत नाही....
आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ......
जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........
त्यांचा मुलगा राजकारणात येईलच की मग काय
कट्टर दादाप्रेमी
दादा महाराष्र्टाचे खरच दादा होते .शेतकर्यांचा खरा नेता
😊😅
प्रस्थापित घराणेशाही ला खतपाणी घालणारा पहिला राजकारणी
ज्यानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख केला नाही
ते पण 1942 ते 1976 या काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व राजकारणात होते.
इथ गोष्ट दूसरी सुरू आहे. तुम कहां से कहां जा रहे हो मेरे भैया
त्यांना बीड जिल्ह्याने संसदेत पाठवलं.
कारण एकच अखंड सौभाग्यवती शालिनीताई
jara video mdhi explain kraa 😂
राजाराम बापूंच्या निधानानंतर जयंत पाटिलांची राजकीय घडी स्व.वसंतदादानी बसवलेली हे तितकच खरं आहे. विडिओ मध्ये अजुन बरंच काही सांगायच राहीलेला आहे.
खोट आहे हे. दादांनी नेहमी बापूना छळले
दादानी यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध राजकारण करून घात केला
दादा आणि बापू हा वाद होताच पण बापू गेल्यावर दादांनी जयंत पाटलांची राजकीय दृष्ट्या सक्षम करून मदत केली असे जुने जाणते लोक सांगतात@@ashoksawashe6348
Dada mule Aaj jayant patil ahe
उद्धवसाहेब व जयंत पाटीलाच्या हेकेखोर पणामुळे आज सामान्य जनतेला काँग्रेस बद्दल सहनभुती वाटत आहे.. खरा चेहरा समोर येत आहे...
बापूनी घर मोठ केल तर दादांनी शेतकऱ्याची घर मोठी केलीत...
Tumcha kela asel amchy ikde je pani pito te bapu ni anly, karkhana shala, college, udog sagla tyni anlay
पुतणे,मुलगा, बायको, नातू यांना मोठ केलं दादांनी... आज खुजगाव धरण झालं असत तर जत आटपाडी या दुष्कानिवारणासाठी आणि शेतकऱ्यांचा साठी पाणी मिळालं असत...आले शेतकऱ्यांची घर मोठी करणारे
एकाने घर मोठं केलं दुसर्यांने जनतेच्या उरावर घराणेशाही मोठी केली दोघे सारखेच
@@gjwhgaunagh आपले विचार खूप महान आहेत 😂😂 चांदोली धरणग्रस्त आणि कोयना धरणग्रस्त त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजुन आंदोलन करत आहेत😢😢.. ते खुजगाव पर्यंत वाढ वल असत तर अजुन कीती गावं आली असती विचार करत चला😊😊 दादा बरोबर होते ❤❤
@@user-ph6fx2pp7s दादा बरोबर होते की चुकीचे होते हे गेल्या कित्येक वर्षात लोकांनी मतदानाद्वारे दाखवून दिले आहेच. ज्या लोकांना आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं आज त्याच लोकांनी घर सगळ सत्तेपासून वंचित ठेवलंय. 😂😂😂
विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाची राजकीय सोय करणं अवघड होईल म्हणून जयंत पाटलांनी असं केलं असावं 🙏
बरोबर...
त्यांच्या मुलाची राजकीय सोय कधीच होणार नाही. कशितर इस्लामपूर मधे अजून 10 वर्षांनी होईल. खासदार होण्याची स्वप्नं इस्लामपूर वाल्यानी पाहू नये.
100%
@@gaurav56789इस्लामपूर वाल्यांना अधिकार नाही का खासदारकीचे स्वप्न पाहण्याचा😢
जयंत पाटील यांच्या मुलाची कुवत नाही..
यात एक मुद्दा राहिला राजाराम बापूच्या निधना वेळी जयंत पाटील हे अमेरिकेत उच्चशिक्षण घेत होते .....
ते आल्या नंतर विधी उरकून जाणार होते पण वसंतदादा नी त्यांना थांबवलं .....
आणि राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला ....
वसंतदादांनी जयंत पाटलांना थांबण्याचा सल्ला दिला पण त्यांनी जयंतरावानी बहुतेक "शरद पवारांच्या उच्च शिक्षणाच्या शाळेत सर्व घातपाताच शिक्षण पुर्ण केल होत वाटत ?? 😱😳😱😠
@@ddt4921 होय कदाचित
😊@@ddt4921
@@ddt4921घातपात फक्त बटू करतात रे,
म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण सांगली ,सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यवर अवलंबून आहे✌️💥
पण बापूंना नडणाऱ्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करून ताटाखालील मांजर बनवलंय याला म्हणतात बापावरील कर्जाची व्याजासकट परतफेड
पहीले होत आता ते नागपुर,मुंबई, पुणे(बारामती) या जिल्ह्यांवर अवलंबून आहे
शरद पवारांनी पुण्याचा विकास करून बाकी जिल्हे मागास ठेवले आहे 😂😂😂
@@user-qw1ht9eg8u ते पण थोडे दिवस च राहिलंय😂
आता तो इतिहास झालाय भावा .स्वप्नातून बाहेर या ..व केंद्रबिंदू कुठे आहे तपासा 😂
सुदंर विश्लेषण ❤ आणि सांगायची पद्धत आणि आवाजाचा पोत खूप मस्त होता हॅट्स ऑफ @बोल भिडू टीम
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
असाच एक एपिसोड वसंत दादा व शालीनी ताई पाटील यांच्या वरती पण बनवा.
अतिशय सुंदर विश्लेषण !! इतकी माहिती प्रत्यक्ष त्या दोन्ही घराण्यातील लोकांना सुद्धा आठवत नसेल , माहीत नसेल !! छान आरती ताई ...छान !!
या सगळ्यांनी फक्त पाटीलकी केली जिल्ह्याला काहीच मिळाली नाही.
आता फक्त पुण्यात कामाला पाठविणारा जिल्हा झालाय फक्त.
Kharch bhau
Barobar bolat tumi
Kay job ahet baga na young pidhisathi
अप्रतिम सादरीकरण, धन्यवाद या माहितीपूर्ण विडियो साठी. आरती मोर यांचे विशेष कौतुक
दादा आणि बापू यांची ताकत फक शालिनी ताईना माहीत आहे
खरा वाद शालिनीताई साठी झाला ..हे पण सांगा की ...बाईसाठी सगळं राजकारन झाल
बरोबर आहे आहे ह्या गोष्टीची जाणीव आहे ह्या वीडियो त मेण कारणं तेचं आहे वादाच
Nakki kay te prakaran
अगदी बरोबर दोघेही लाइन मारायचे शेवटी दादांनी पटवली.. बाई मुळे वैर आले
N😮l👍ip ew aw aSett😜😍u see ue rq
हा व्हिडीओ त्या दोघांनी पहिला की संपलच, दोघांचा किडा उठणार, जस की साऊथ इंडियन फिल्म सारक "मेरे बाप दादा का बदला😂😂😂😂" आम्ही सांगाली कर मात्र बघ्याच्या भूमिकेत....... पण एक गिष्ट आत्ता कळली मिरजेची २००९ ची दंगल ही सांगली आणि मिरज मधून दादा घराण्याचे आमदार पाडण्या साठी झाली होती..... तरीच म्हटलं जयंत पाटील यांचं नाव यायचं समोर पण आम्हाला प्रश्न पडायचं की ते का असं करतील, त्याच उत्तर आत्ता मिळालं जयंत रावांच मोह महापालिका नव्हती त्यांना दादा घराण्याचे पंख कापायचे होते😂😂😂😂😂 आरे रे सॉलिड फिल्मी कहाणी आहे ही तर
एक मराठी चित्रपट होईल यावर
Jjp
मस्त कमेंट केली रे भाऊ
मला तेव्हाच माहिती होत. दंगल जयंतच केली. दंगलीत सापडलेला नगरसेवक मैनुद्दीन बागवान जयंत चाच माणूस. मी पण ती दंगल विसरलो नाही. कामावरून येताना माझा वडिलांना दंगलीवेळी पकडून झेल मध्ये 1 दिवस ठेवले.
@@apnaadda680 मग आता विशाल दादाना मत द्या
यांच्या भांडणांमध्ये मात्र आमच्या जत तालुक्याची वाट लावली या कारखानदाराने
हो अगदी खर आहे मॅडम या जयंत पाटील आणि या वसंतदादा पाटील घराण्याने आपलं स्वतःची स्वार्थ आणि स्वतःच राजकीय वर्चस्व आबादीत राखण्यासाठी भांडण केली एकमेकांमध्ये ह्या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये पूर्ण जिल्ह्याची वाट लावली त्याच्यामध्ये जत तालुका असेल कवठेमंकाळ तालुका असेल आटपाडी खानापूर असेल हा कायमस्वरूपी मागासच ठेवला या लोकांनी
राजकारणात कित्येक मोठी घरांनी संपून गेली.... वेळ आली आहे सामान्य माणसांनी या पासुन दुर राहण्याची... स्वतः ची प्रगती करायची
Raight
Right ✅ Totally agree with you 👍
मॅडम
अतिशय सखोल आणि योग्य असं राजकीय विश्लेषण आपण केले आणि बापू आणि दादा घराण्याचा राजकीय आलेख आपण मांडला.....
खूप छान वाटले....
सारांश
बापू हे जनता पक्ष ( सध्याचा भाजपा ) प्रवेश केला आणि त्याच पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांचं निधनही झालं म्हणजे एक लक्षात घ्या की हे जयंत पाटील सांगलीच्या चौका चौकात जाऊन सांगतात की भारतीय जनता पक्ष हा धर्मांध आहे जातीयवादी आहे परंतु त्याच पक्षाचं बलाढ्य राजकीय नेते म्हणून त्यांचे वडील होते हे मात्र ते विसरतात आणि ते किती दुटप्पी राजकारण करतात स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे राजकीय घराणं आबादीत ठेवण्यासाठी आणि त्यामुळे या सांगली जिल्ह्याचा एकंदरीत विकास या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये या जयंत पाटलांमुळेच खुंटला गेलाय. विशाल पाटील आणि दादा घराण्यातल्या लोकांनी सुद्धा एकसंघ होऊन या जयंत पाटील चा पाडाव कसा होईल हे बघा....
त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जनतेला आणि मतदारांना आणि विशेषतः इस्लामपूर आणि वाळव्यातील जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की तुम्ही या जयंत पाटील ला विधानसभेत पाठवू नका......
तर आणि तरच या सांगली जिल्ह्याचा विकास होईल नाहीतर या सांगली जिल्ह्याचाच नाही तर इस्लामपूर वाळवा सुद्धा या अलीकडच्या वीस वर्षात बॅक फुट वरती गेलाय एवढे लक्षात घ्या
वादाचा मुळ मुद्दा यात कुठेच नाही,
शालिनीताई पाटील
बरोबर
बरोबर
जयंत पाटलांच सध्या असं आहे की.. नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे.. स्वतःची तेवढी संपत्ती वाढवली
😅😂
😝👍👍😆😂
अगदी बरोबर
विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाच काय होईल असा प्रश्न जयंत पाटील याना पडला असावा . म्हणून त्यानी असला राजकारण केला असावा . जयंत पाटीलच पडणार आहेत इथे. जनता जाणून आहे सगळं.
शरद पवारांनी घर जाळली घर फोडली यांना संपवा महाराष्ट्र मधून यांचं 4जिल्ह्या च राजकारण ही या election मध्ये संपवून टाकायचं
वसंतराव दादाची बरोबरी कुणी करू शकत नाही
सांगली जिल्हा फ्कत वसंतदादा पाटील यांचाच
लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळेच ताकारी म्हैसाळ योजना अस्तित्वात आली. आज लाखो शेतकर्यांचे कल्याण झालाय.
जंत पाटील कुजका राजकारणी बिनकामाचे
Kay ahe he Takari mhaisal Yojana nemaki..? Sangu shakal ka ?
परी पूर्ण माहिती,बोलण्याची लकब या गोष्टी मुळे कोणताही विषय अप्रतिम पणे मांडता ,
छान
👌👌🌺🌺
Vishal Patil won Sangli 2024 Loksabha
मदन भाऊ ने next महानगरपालिकेत जंत ठेचून काढला होता
हेनच्य राजकारनान धरण बांधण्यात आल आणि आमची धरणग्रस्तांची वाट लावली 💯
यालाच राजकारण म्हणून ओळखले जाते . मी जवळून पाहिले आहे.
दादांनी च जयंत पाटील यांचे राजकारण चे बारशे घातले होते . त्यांना आमदार करण्यात दादांचा खूप मोठा वाटा होता
कुठे वसंतदादा आणि कुठे जंत पाटील
नमोनिशान मिटवला जयंत पाटलांनी 😂
वेळ कुणाला चुकत नाही....
आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ......
जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........
त्यांचा मुलगा राजकारणात येईलच मग काय
कट्टर दादाप्रेमी @@umeshjagtap5056
बापाच्या कर्जाची व्याजासकट परतफेड विलासराव शिंदे सकट सगळ्यांचा टप्यात घेऊन कार्यक्रम महाराष्ट्रात एक पण गाव नाय जिथं जयंत पाटील नाव ठावं नाय
@@babapatil6120 brobr ahi bhau
@@umeshjagtap5056मिरज दंगल विसरला का ?? सांगू का कोणाचा माणूस होता ?
इतिहास काय ते सर्वांना माहीत करून दिल्या बद्दल धन्य वाद, दादाचा गेम पवार साहेबांनी केला म्हणून जयंत राव पवारांना सोडत नाहीत
विश्लेषण खूप सुंदर पद्धतीने केला आहे सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच गोष्टी अगदी निरपेक्ष भावनेने सांगितले आहेत. खूप धन्यवाद!
1982 मध्ये दादा धुळे येथे आले होते. तेव्हा तेथे त्यांचे भाषण ऐकायचा योग आला होता.
खूप छान माहिती, धन्यवाद
शालिनीताईं शिवाय दादा-बापु संघर्ष म्हणजे मराठ्यांशिवायचा महाराष्र्टाचा ईतिहास!
सगळ खर पण तुम्ही सांगताना हाव भाव ईतका परफेक्ट करताय कि अस वाटतय स्टोरी आपल्या समोर घडतेय
खरं आहे..😂
चांदोली धरण अजुन थोडे पुढे झाले असते तर आज जतपर्यंत नक्की पाणी गेले असते..
खूपच सुंदर माहिती दिलीत..धन्यवाद 🙏
सातारा पासून सांगली तयार झाला, इतिहास आजून बाकी आहे, पुन्हा येतोय, माने सरकार
अतिशय उत्तम व सुंदर माहिती दिली मॅडम यांनी आभारी आहोत
जबरदस्त स्टोरी टेलिंग... 🙏🤞🙌🙌🙌.. म्हणतात ना.. वेळ सगळ्यावरचं औषध आहे..
Comprehensive and interesting analysis! And, of course, as usual, a great presentation style.
ना कमळ ना मशाल, सांगली मधे फक्त विशाल ✋🏼🇮🇳
Islampurat parvangi ghetali ahe kay😂
Adhi tikit tari ghya
मशाल मत म्हणजे विकासाला मत विशाल मत म्हणजे पुन्हा मागास
Kon vicharat islampur la
मॅडम, आपण खूपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत, धन्यवाद!
थोडक्यात काय तर जयंत पाटील शरद पवार नी दादा घराणे संपवले....विष्णू अण्णा सारखा फुटणारा प्रत्येक घरात असतो..म्हणून घर मजबूत पाहिजे आणि त्यासाठी एक च बायको पाहिजे...
खर आहे हे जर खुजगाव धरण बांधले गेले असते तर बरीच गावे पाण्याखाली गेले असती
राजकारण व सत्ता या दोन्ही मध्ये गरीब लोक मरण यातना सोसत आहेत
बाईचा नाद लई वाईट त्याच्यासाठी एवढा संघर्ष 🤣🤣🤣(खर कारण)
आता कसं. नेमकं कारण 😂🙏
नीट खुलासा करून सांगा की बाई कोण?
@@suhasdalvi4414शालीनी ताई पाटील
खूप ऊत्कृष्ठ माहिती धन्यवाद
2024 दादा घराणं पुन्हा जिल्हा च राजकारण करनार..
विशाल दादा पाटील खासदार होणार 🔥💥✌️
खूप छान विश्लेषण ताई
अती शहाणे आहेत. असल्या लोकांमुळे महाराष्ट्रात इतर लोकांचं फावलं आहे.ते रयतेसाठी झगडत नाहीत.
अतिशय सुंदर विश्लेषण करून सांगितले 👍👍
ताई अतिशय सुंदर विश्लेषण दिलेले आहे मनापासून आपले आभार
Khatrnak...ase watale ek film ch hoel ya wr what a story
70 वर्ष सत्तेची खुर्ची उपभोगत असताना फक्त स्वार्थ... शरद पवार साहेब यांनी पूर्ण वाट लाऊन टाकली आहे की...... आज लाज वाटली पाहिजे..
सहमत
Tuj ky madhech 😂
अदानी ला देश विकून दलाल ने कोणती देश भक्ती केली?? लाचार भक्त अजून ही बाल बुद्धी सारखच वागत आहेत
खुप छान माहिती दिलीय
माहिती फारच सुंदर आहे.
हेच वाईट आहे आमच्या इस्लामपुरात 😢
खरं कारण शालीनताई पाटीलच लफडं आहे
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
या मुळेच सांगली च महाराष्ट्रात असलेलं वर्चस्व संपल आहे. त्यामुळे सांगलीची पूर्ण वाट लागली आहे. ह्याच सांगलीच्या शेजारी असलेले सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रगती झाली पण सांगली आहे तिथंच राहिली लाज वाटते सांगलीची अवस्था बघून. म्हणून तर सांगलीत असलेले काँग्रेस ची जागा जाणून बुजून संपविण्यात आले बाकीच्या छोट्या मोठ्या पक्षाला धरून जस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आत्ता शिवसेना आत्ता तरी काँग्रेस च्या नेत्यांनी धमक दाखवावी बंडखोरी करून.
अचूक अभ्यास. अगदी बरोबर
जबरदस्त विश्लेषण धन्यवाद
नीलम संजीवा रेड्डी या उभ्या राहिल्या नाही तर उभे राहिले.😌बाकी फार सुंदर माहिती आणि विश्लेषण🙌
🥴 संघर्ष कोणाचाही असो..
आपला फायदा वाकडोजी करून घेतोच!
sampla tyo pn ya nivadnukit
@@jyeshthah1?
Nivedak madam khup chan itihas mandla 👍👍
खरं सांगू आभार आहे बोल भिडू चे आम्हाला माहित च नव्हतं विशाल पाटील का तिकट मिळत नाही ते
Akha sangli जिल्हा la mahit aahe
प्रतिक पाटील एकदा जिकंले एकदा हरले विशाल पाटील पण हरलेत मग कसे मिळेल
वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार यांनी ऐतिहासिक खेळी केली ______ वा रे बोल भिडू
Obc bhidu 😂😂
अतिशय उत्कृष्ट शब्दांत मांडल्याबद्दल अभिनंदन ❤
One of the best storytelling. खूपच छान
Madam tumhi kelel vishleshan khup sundar ahe.
अतिशय सुंदर विश्लेषण
Ek no kay vishleshan kele ahe
बापाच्या पराभवाचा बदला पोराने घेतला
खूप छान सांगितलं आहे
खूप छान विश्लेषण
अतिशय छान माहिती.
आज ना उद्या दादा घराणं गरुड1झेप घेणार, वसंतदादांचे महाराष्ट्रावर लई उपकार आहेत
आता मदन भाऊ असते तर काका मामा दाजी कोण दिसला नसता ..सगळी बिळात जाऊन बसली असती.
bhau premi❤
सुरेख माहिती
उत्तम विश्लेषण
महाराष्ट्राचा खरा वाघ वसंत दादा...
बोल भिड़ु लद्दाख वर वीडियो बनवा, अत्ताची खरी गरज ती आहे 🙏🏻
खुप छान महिती गोळा करून सांगितली आहे
ज्यावेळी बापूंचे पुतळ्याचा अनावरण दादांच्या हस्ते झालं त्यावेळी ते राजस्थानचे राज्यपाल होते.
विशाल दादा ❤
खुप छान सांगितली माहिती...
खूप छान विश्लेषण ताई 👌🏻👌🏻💐
कशाला आमच्या जिल्ह्यातील राजकारणात आगीत तेल ओतत आहात.