Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 мар 2024
  • #BolBhidu #JayantPatilVsVishalPatil # #VasantDadaPatilVsRajaramBapuPatil
    सांगलीतून विशाल पाटलांच तिकीट कट झालं, कशामुळं झालं ? याची चर्चा रंगली तेव्हा एक कारण दादा-बापूंचा संघर्ष हेच सांगितलं गेलं. वसंतदादा पाटील विरुद्ध राजारामबापू पाटील, फक्त सांगलीतच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला संघर्ष. गेल्या 50 वर्षात अनेक संघर्षाचा दाखला देणारी माणसं संपली, पुढच्या पिढ्या आल्या. जशा या दोन्ही नेत्यांच्या आल्या तशा त्या गावगाड्यातल्या माणसांच्या देखील आल्या. पण उभी रेष मारल्यासारखा हा संघर्ष आजही चालूच असतो.
    पण नेमकं असं या संघर्षात आहे काय ? की कित्येक वर्ष झाली तरी हा संघर्ष थांबलेला नाही…संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा हा संघर्ष होता कशासाठी आणि का? आणि पुढच्या पिढीतही हा संघर्ष कसा टिकला… पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 534

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 Месяц назад +78

    मी आज २४ वर्ष ऐकतोय व बघतोय की " सांगलीचं राजकारण,सांगलीचं राजकारण" पण आज तुमच्यामुळे ह्या राजकारणाचा इतिहास समजला .
    खुप छान पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
    🙏😊

    • @shampandurangbavale1004
      @shampandurangbavale1004 Месяц назад +3

      खूप छान मुद्दे सांगितले
      राजकारण हे असच चालत आलेले आहे
      म्हणून अतचे चालू राजकारण पूर्वीच्या नेत्यांची देणं आहे हे असच असत...

  • @Analysis565
    @Analysis565 2 месяца назад +664

    यातच महाराष्ट्र संपलाय.. तिकडं बाजूचा गुजरात अमूल पुर्ण देशात पोचला.... त्यांचा 2 टर्म पंतप्रधान पण झालाय आणि अजुन आपण राजे, पाटीलकी आणि मी मोठा का तु आरक्षण यातच संपत चालला आहे 😢

    • @omkar23549
      @omkar23549 2 месяца назад +36

      आपण त्यांची माप काढण्यात busy

    • @Analysis565
      @Analysis565 2 месяца назад

      @@omkar23549 काढायला पाहिजे ह्या असल्या नेत्यामुळे तर माती झालीय... कोण तर शेण घातलं पाहिजे ना

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 2 месяца назад +24

      Tuza rokh Maratha samajakade ahe , saral bol ki

    • @Analysis565
      @Analysis565 2 месяца назад +27

      @@VitoGodfather1945 ते विचार करा की तुम्ही जरा , सांगायची गरज आहे का....तुमच्या मुळे सहकारी संस्था, शाळा, कारखाने मातीत गेलीय...

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +12

      Aapan matra marathyanchi mapach kadhayachi .

  • @skylinetraveller
    @skylinetraveller 2 месяца назад +157

    फार सुंदर विश्लेषण.❤ अचूक माहिती . जयंत पाटील साहेब शरद पवारांसारखं कोणाला वरती येऊ देणार नाही सांगलीत. पण त्यांच्यावर पण वेळ येणार आहे

  • @vijaynangarepatil8638
    @vijaynangarepatil8638 2 месяца назад +23

    आम्ही खुजगाव जवळचे...आज धरणं असतं तर आम्ही धरणग्रस्त जाहलो असतो😢. वसंतदादा ना कधीच विसरता येणार नाही

  • @purshottamkirdat3007
    @purshottamkirdat3007 2 месяца назад +78

    फार सुंदर विश्लेषण केले आहे नवीन पिढीला हा इतिहास माहीत पडेल!

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 месяца назад +162

    पिक्चर संपला पण मुख्य पात्र असलेल्या शालिनीताई कुठेच दिसल्या नाहीत😊

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 месяца назад +38

    या संघर्षाला कारण फक्त घराणेशाही.‌.
    घराणेशाही हटवा .सगळेनीट होतील 😊

  • @aniketak1053
    @aniketak1053 2 месяца назад +76

    वेळ कुणाला चुकत नाही....
    आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ......
    जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........
    त्यांचा मुलगा राजकारणात येईलच की मग काय
    कट्टर दादाप्रेमी

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 2 месяца назад +167

    दादा महाराष्र्टाचे खरच दादा होते .शेतकर्‍यांचा खरा नेता

    • @vaibhavkathane6263
      @vaibhavkathane6263 2 месяца назад +2

      😊😅

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 месяца назад +3

      प्रस्थापित घराणेशाही ला खतपाणी घालणारा पहिला राजकारणी

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 месяца назад +64

    ज्यानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख केला नाही
    ते पण 1942 ते 1976 या काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व राजकारणात होते.

    • @noname3587
      @noname3587 Месяц назад

      इथ गोष्ट दूसरी सुरू आहे. तुम कहां से कहां जा रहे हो मेरे भैया

    • @jaykhade4346
      @jaykhade4346 Месяц назад

      त्यांना बीड जिल्ह्याने संसदेत पाठवलं.

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 2 месяца назад +66

    कारण एकच अखंड सौभाग्यवती शालिनीताई

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 2 месяца назад

      jara video mdhi explain kraa 😂

  • @cartoonist_rk
    @cartoonist_rk 2 месяца назад +68

    राजाराम बापूंच्या निधानानंतर जयंत पाटिलांची राजकीय घडी स्व.वसंतदादानी बसवलेली हे तितकच खरं आहे. विडिओ मध्ये अजुन बरंच काही सांगायच राहीलेला आहे.

    • @ashoksawashe6348
      @ashoksawashe6348 2 месяца назад +1

      खोट आहे हे. दादांनी नेहमी बापूना छळले

    • @ashoksawashe6348
      @ashoksawashe6348 2 месяца назад

      दादानी यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध राजकारण करून घात केला

    • @aniketak1053
      @aniketak1053 23 дня назад

      दादा आणि बापू हा वाद होताच पण बापू गेल्यावर दादांनी जयंत पाटलांची राजकीय दृष्ट्या सक्षम करून मदत केली असे जुने जाणते लोक सांगतात​@@ashoksawashe6348

    • @dhirajkoli5113
      @dhirajkoli5113 22 дня назад +1

      Dada mule Aaj jayant patil ahe

  • @PrashantPatil-sr7zb
    @PrashantPatil-sr7zb 2 месяца назад +82

    उद्धवसाहेब व जयंत पाटीलाच्या हेकेखोर पणामुळे आज सामान्य जनतेला काँग्रेस बद्दल सहनभुती वाटत आहे.. खरा चेहरा समोर येत आहे...

  • @amolmethe30
    @amolmethe30 2 месяца назад +231

    बापूनी घर मोठ केल तर दादांनी शेतकऱ्याची घर मोठी केलीत...

    • @_shubhamsawant
      @_shubhamsawant 2 месяца назад +10

      Tumcha kela asel amchy ikde je pani pito te bapu ni anly, karkhana shala, college, udog sagla tyni anlay

    • @gjwhgaunagh
      @gjwhgaunagh 2 месяца назад +15

      पुतणे,मुलगा, बायको, नातू यांना मोठ केलं दादांनी... आज खुजगाव धरण झालं असत तर जत आटपाडी या दुष्कानिवारणासाठी आणि शेतकऱ्यांचा साठी पाणी मिळालं असत...आले शेतकऱ्यांची घर मोठी करणारे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 месяца назад +7

      एकाने घर मोठं केलं दुसर्यांने जनतेच्या उरावर घराणेशाही मोठी केली दोघे सारखेच

    • @user-ph6fx2pp7s
      @user-ph6fx2pp7s 2 месяца назад +8

      ​@@gjwhgaunagh आपले विचार खूप महान आहेत 😂😂 चांदोली धरणग्रस्त आणि कोयना धरणग्रस्त त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजुन आंदोलन करत आहेत😢😢.. ते खुजगाव पर्यंत वाढ वल असत तर अजुन कीती गावं आली असती विचार करत चला😊😊 दादा बरोबर होते ❤❤

    • @gjwhgaunagh
      @gjwhgaunagh 2 месяца назад +5

      @@user-ph6fx2pp7s दादा बरोबर होते की चुकीचे होते हे गेल्या कित्येक वर्षात लोकांनी मतदानाद्वारे दाखवून दिले आहेच. ज्या लोकांना आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं आज त्याच लोकांनी घर सगळ सत्तेपासून वंचित ठेवलंय. 😂😂😂

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 2 месяца назад +89

    विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाची राजकीय सोय करणं अवघड होईल म्हणून जयंत पाटलांनी असं केलं असावं 🙏

    • @gaurav56789
      @gaurav56789 2 месяца назад +10

      बरोबर...
      त्यांच्या मुलाची राजकीय सोय कधीच होणार नाही. कशितर इस्लामपूर मधे अजून 10 वर्षांनी होईल. खासदार होण्याची स्वप्नं इस्लामपूर वाल्यानी पाहू नये.

    • @jaykhade4346
      @jaykhade4346 Месяц назад

      100%

    • @udaymali7368
      @udaymali7368 Месяц назад

      ​@@gaurav56789इस्लामपूर वाल्यांना अधिकार नाही का खासदारकीचे स्वप्न पाहण्याचा😢

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 9 дней назад

      जयंत पाटील यांच्या मुलाची कुवत नाही..

  • @aniketak1053
    @aniketak1053 2 месяца назад +48

    यात एक मुद्दा राहिला राजाराम बापूच्या निधना वेळी जयंत पाटील हे अमेरिकेत उच्चशिक्षण घेत होते .....
    ते आल्या नंतर विधी उरकून जाणार होते पण वसंतदादा नी त्यांना थांबवलं .....
    आणि राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला ....

    • @ddt4921
      @ddt4921 2 месяца назад +14

      वसंतदादांनी जयंत पाटलांना थांबण्याचा सल्ला दिला पण त्यांनी जयंतरावानी बहुतेक "शरद पवारांच्या उच्च शिक्षणाच्या शाळेत सर्व घातपाताच शिक्षण पुर्ण केल होत वाटत ?? 😱😳😱😠

    • @aniketak1053
      @aniketak1053 2 месяца назад

      @@ddt4921 होय कदाचित

    • @sandipsomade3892
      @sandipsomade3892 2 месяца назад

      😊​@@ddt4921

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 22 дня назад

      ​@@ddt4921घातपात फक्त बटू करतात रे,

  • @reactionboy6172
    @reactionboy6172 2 месяца назад +80

    म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण सांगली ,सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यवर अवलंबून आहे✌️💥

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 месяца назад +10

      पण बापूंना नडणाऱ्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करून ताटाखालील मांजर बनवलंय याला म्हणतात बापावरील कर्जाची व्याजासकट परतफेड

    • @user-qw1ht9eg8u
      @user-qw1ht9eg8u 2 месяца назад +14

      पहीले होत आता ते नागपुर,मुंबई, पुणे(बारामती) या जिल्ह्यांवर अवलंबून आहे

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 месяца назад +11

      शरद पवारांनी पुण्याचा विकास करून बाकी जिल्हे मागास ठेवले आहे 😂😂😂

    • @reactionboy6172
      @reactionboy6172 2 месяца назад +3

      @@user-qw1ht9eg8u ते पण थोडे दिवस च राहिलंय😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 месяца назад +3

      आता तो इतिहास झालाय भावा .स्वप्नातून बाहेर या ..व केंद्रबिंदू कुठे आहे तपासा 😂

  • @Rahul_gadge
    @Rahul_gadge 2 месяца назад +24

    सुदंर विश्लेषण ❤ आणि सांगायची पद्धत आणि आवाजाचा पोत खूप मस्त होता हॅट्स ऑफ @बोल भिडू टीम

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 2 месяца назад +16

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    असाच एक एपिसोड वसंत दादा व शालीनी ताई पाटील यांच्या वरती पण बनवा.

  • @dattatraybhosale9371
    @dattatraybhosale9371 2 месяца назад +13

    अतिशय सुंदर विश्लेषण !! इतकी माहिती प्रत्यक्ष त्या दोन्ही घराण्यातील लोकांना सुद्धा आठवत नसेल , माहीत नसेल !! छान आरती ताई ...छान !!

  • @rahulshinde9833
    @rahulshinde9833 2 месяца назад +23

    या सगळ्यांनी फक्त पाटीलकी केली जिल्ह्याला काहीच मिळाली नाही.
    आता फक्त पुण्यात कामाला पाठविणारा जिल्हा झालाय फक्त.

    • @shantanukumbhar9039
      @shantanukumbhar9039 Месяц назад

      Kharch bhau
      Barobar bolat tumi
      Kay job ahet baga na young pidhisathi

  • @PrajwalZure
    @PrajwalZure 2 месяца назад +20

    अप्रतिम सादरीकरण, धन्यवाद या माहितीपूर्ण विडियो साठी. आरती मोर यांचे विशेष कौतुक

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 2 месяца назад +15

    दादा आणि बापू यांची ताकत फक शालिनी ताईना माहीत आहे

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 2 месяца назад +27

    खरा वाद शालिनीताई साठी झाला ..हे पण सांगा की ...बाईसाठी सगळं राजकारन झाल

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 Месяц назад +1

      बरोबर आहे आहे ह्या गोष्टीची जाणीव आहे ह्या वीडियो त मेण कारणं तेचं आहे वादाच

    • @AkashYadav-ii9kg
      @AkashYadav-ii9kg Месяц назад

      Nakki kay te prakaran

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 9 дней назад +1

      अगदी बरोबर दोघेही लाइन मारायचे शेवटी दादांनी पटवली.. बाई मुळे वैर आले

    • @aniketkanthale7486
      @aniketkanthale7486 4 дня назад

      N😮l👍ip ew aw aSett😜😍u see ue rq

  • @lavlamdade3650
    @lavlamdade3650 2 месяца назад +86

    हा व्हिडीओ त्या दोघांनी पहिला की संपलच, दोघांचा किडा उठणार, जस की साऊथ इंडियन फिल्म सारक "मेरे बाप दादा का बदला😂😂😂😂" आम्ही सांगाली कर मात्र बघ्याच्या भूमिकेत....... पण एक गिष्ट आत्ता कळली मिरजेची २००९ ची दंगल ही सांगली आणि मिरज मधून दादा घराण्याचे आमदार पाडण्या साठी झाली होती..... तरीच म्हटलं जयंत पाटील यांचं नाव यायचं समोर पण आम्हाला प्रश्न पडायचं की ते का असं करतील, त्याच उत्तर आत्ता मिळालं जयंत रावांच मोह महापालिका नव्हती त्यांना दादा घराण्याचे पंख कापायचे होते😂😂😂😂😂 आरे रे सॉलिड फिल्मी कहाणी आहे ही तर

    • @skylinetraveller
      @skylinetraveller 2 месяца назад +4

      एक मराठी चित्रपट होईल यावर

    • @omkarvaze6045
      @omkarvaze6045 2 месяца назад +2

      Jjp

    • @SUKHOI30MKIINDIA
      @SUKHOI30MKIINDIA 2 месяца назад

      मस्त कमेंट केली रे भाऊ

    • @apnaadda680
      @apnaadda680 2 месяца назад +8

      मला तेव्हाच माहिती होत. दंगल जयंतच केली. दंगलीत सापडलेला नगरसेवक मैनुद्दीन बागवान जयंत चाच माणूस. मी पण ती दंगल विसरलो नाही. कामावरून येताना माझा वडिलांना दंगलीवेळी पकडून झेल मध्ये 1 दिवस ठेवले.

    • @skylinetraveller
      @skylinetraveller 2 месяца назад +3

      @@apnaadda680 मग आता विशाल दादाना मत द्या

  • @Revatipokharkardb8714
    @Revatipokharkardb8714 2 месяца назад +25

    यांच्या भांडणांमध्ये मात्र आमच्या जत तालुक्याची वाट लावली या कारखानदाराने

    • @swamisouthmovies6637
      @swamisouthmovies6637 25 дней назад

      हो अगदी खर आहे मॅडम या जयंत पाटील आणि या वसंतदादा पाटील घराण्याने आपलं स्वतःची स्वार्थ आणि स्वतःच राजकीय वर्चस्व आबादीत राखण्यासाठी भांडण केली एकमेकांमध्ये ह्या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये पूर्ण जिल्ह्याची वाट लावली त्याच्यामध्ये जत तालुका असेल कवठेमंकाळ तालुका असेल आटपाडी खानापूर असेल हा कायमस्वरूपी मागासच ठेवला या लोकांनी

  • @aniketm456
    @aniketm456 Месяц назад +13

    राजकारणात कित्येक मोठी घरांनी संपून गेली.... वेळ आली आहे सामान्य माणसांनी या पासुन दुर राहण्याची... स्वतः ची प्रगती करायची

  • @swamisouthmovies6637
    @swamisouthmovies6637 25 дней назад +3

    मॅडम
    अतिशय सखोल आणि योग्य असं राजकीय विश्लेषण आपण केले आणि बापू आणि दादा घराण्याचा राजकीय आलेख आपण मांडला.....
    खूप छान वाटले....
    सारांश
    बापू हे जनता पक्ष ( सध्याचा भाजपा ) प्रवेश केला आणि त्याच पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांचं निधनही झालं म्हणजे एक लक्षात घ्या की हे जयंत पाटील सांगलीच्या चौका चौकात जाऊन सांगतात की भारतीय जनता पक्ष हा धर्मांध आहे जातीयवादी आहे परंतु त्याच पक्षाचं बलाढ्य राजकीय नेते म्हणून त्यांचे वडील होते हे मात्र ते विसरतात आणि ते किती दुटप्पी राजकारण करतात स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे राजकीय घराणं आबादीत ठेवण्यासाठी आणि त्यामुळे या सांगली जिल्ह्याचा एकंदरीत विकास या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये या जयंत पाटलांमुळेच खुंटला गेलाय. विशाल पाटील आणि दादा घराण्यातल्या लोकांनी सुद्धा एकसंघ होऊन या जयंत पाटील चा पाडाव कसा होईल हे बघा....
    त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जनतेला आणि मतदारांना आणि विशेषतः इस्लामपूर आणि वाळव्यातील जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की तुम्ही या जयंत पाटील ला विधानसभेत पाठवू नका......
    तर आणि तरच या सांगली जिल्ह्याचा विकास होईल नाहीतर या सांगली जिल्ह्याचाच नाही तर इस्लामपूर वाळवा सुद्धा या अलीकडच्या वीस वर्षात बॅक फुट वरती गेलाय एवढे लक्षात घ्या

  • @mayurrajmane7139
    @mayurrajmane7139 2 месяца назад +67

    वादाचा मुळ मुद्दा यात कुठेच नाही,
    शालिनीताई पाटील

  • @Patil6176
    @Patil6176 2 месяца назад +39

    जयंत पाटलांच सध्या असं आहे की.. नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे.. स्वतःची तेवढी संपत्ती वाढवली

  • @skylinetraveller
    @skylinetraveller 2 месяца назад +64

    विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाच काय होईल असा प्रश्न जयंत पाटील याना पडला असावा . म्हणून त्यानी असला राजकारण केला असावा . जयंत पाटीलच पडणार आहेत इथे. जनता जाणून आहे सगळं.

  • @dineshanilpardeshisnakemas5407
    @dineshanilpardeshisnakemas5407 2 месяца назад +19

    शरद पवारांनी घर जाळली घर फोडली यांना संपवा महाराष्ट्र मधून यांचं 4जिल्ह्या च राजकारण ही या election मध्ये संपवून टाकायचं

  • @user-sn6cl8xj1f
    @user-sn6cl8xj1f 2 месяца назад +15

    वसंतराव दादाची बरोबरी कुणी करू शकत नाही

  • @ShreeyashPatil-je5gx
    @ShreeyashPatil-je5gx 2 месяца назад +45

    सांगली जिल्हा फ्कत वसंतदादा पाटील यांचाच

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Месяц назад +5

    लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळेच ताकारी म्हैसाळ योजना अस्तित्वात आली. आज लाखो शेतकर्‍यांचे कल्याण झालाय.
    जंत पाटील कुजका राजकारणी बिनकामाचे

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Месяц назад

      Kay ahe he Takari mhaisal Yojana nemaki..? Sangu shakal ka ?

  • @anildoke6757
    @anildoke6757 2 месяца назад +3

    परी पूर्ण माहिती,बोलण्याची लकब या गोष्टी मुळे कोणताही विषय अप्रतिम पणे मांडता ,
    छान
    👌👌🌺🌺

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 11 дней назад +4

    Vishal Patil won Sangli 2024 Loksabha

  • @omkar23549
    @omkar23549 2 месяца назад +33

    मदन भाऊ ने next महानगरपालिकेत जंत ठेचून काढला होता

  • @omkarkumbhar5126
    @omkarkumbhar5126 2 месяца назад +8

    हेनच्य राजकारनान धरण बांधण्यात आल आणि आमची धरणग्रस्तांची वाट लावली 💯

  • @ashoksawashe6348
    @ashoksawashe6348 2 месяца назад +6

    यालाच राजकारण म्हणून ओळखले जाते . मी जवळून पाहिले आहे.

  • @vishnupatil9105
    @vishnupatil9105 2 месяца назад +7

    दादांनी च जयंत पाटील यांचे राजकारण चे बारशे घातले होते . त्यांना आमदार करण्यात दादांचा खूप मोठा वाटा होता

  • @jitendrawagh8364
    @jitendrawagh8364 2 месяца назад +55

    कुठे वसंतदादा आणि कुठे जंत पाटील

    • @umeshjagtap5056
      @umeshjagtap5056 2 месяца назад +9

      नमोनिशान मिटवला जयंत पाटलांनी 😂

    • @aniketak1053
      @aniketak1053 2 месяца назад

      वेळ कुणाला चुकत नाही....
      आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ......
      जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........​
      त्यांचा मुलगा राजकारणात येईलच मग काय
      कट्टर दादाप्रेमी @@umeshjagtap5056

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 месяца назад +4

      बापाच्या कर्जाची व्याजासकट परतफेड विलासराव शिंदे सकट सगळ्यांचा टप्यात घेऊन कार्यक्रम महाराष्ट्रात एक पण गाव नाय जिथं जयंत पाटील नाव ठावं नाय

    • @sanketmali168
      @sanketmali168 2 месяца назад

      ​@@babapatil6120 brobr ahi bhau

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 месяца назад

      ​@@umeshjagtap5056मिरज दंगल विसरला का ?? सांगू का कोणाचा माणूस होता ?

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 месяца назад +19

    इतिहास काय ते सर्वांना माहीत करून दिल्या बद्दल धन्य वाद, दादाचा गेम पवार साहेबांनी केला म्हणून जयंत राव पवारांना सोडत नाहीत

  • @suhasnikam903
    @suhasnikam903 Месяц назад

    विश्लेषण खूप सुंदर पद्धतीने केला आहे सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच गोष्टी अगदी निरपेक्ष भावनेने सांगितले आहेत. खूप धन्यवाद!

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 2 месяца назад +2

    1982 मध्ये दादा धुळे येथे आले होते. तेव्हा तेथे त्यांचे भाषण ऐकायचा योग आला होता.

  • @deelipbachhav5009
    @deelipbachhav5009 2 месяца назад +1

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @Prasadk2009
    @Prasadk2009 Месяц назад +4

    शालिनीताईं शिवाय दादा-बापु संघर्ष म्हणजे मराठ्यांशिवायचा महाराष्र्टाचा ईतिहास!

  • @Hindutvvadi123
    @Hindutvvadi123 2 месяца назад +9

    सगळ खर पण तुम्ही सांगताना हाव भाव ईतका परफेक्ट करताय कि अस वाटतय स्टोरी आपल्या समोर घडतेय

  • @YoutubeStars-sb8cn
    @YoutubeStars-sb8cn 2 месяца назад +5

    चांदोली धरण अजुन थोडे पुढे झाले असते तर आज जतपर्यंत नक्की पाणी गेले असते..

  • @ssg2703
    @ssg2703 2 месяца назад +2

    खूपच सुंदर माहिती दिलीत..धन्यवाद 🙏

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 месяца назад +13

    सातारा पासून सांगली तयार झाला, इतिहास आजून बाकी आहे, पुन्हा येतोय, माने सरकार

  • @rajendrachougale8851
    @rajendrachougale8851 2 месяца назад +1

    अतिशय उत्तम व सुंदर माहिती दिली मॅडम यांनी आभारी आहोत

  • @Ganeshpatil-tt2nc
    @Ganeshpatil-tt2nc 2 месяца назад +2

    जबरदस्त स्टोरी टेलिंग... 🙏🤞🙌🙌🙌.. म्हणतात ना.. वेळ सगळ्यावरचं औषध आहे..

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 2 месяца назад +4

    Comprehensive and interesting analysis! And, of course, as usual, a great presentation style.

  • @vishwavijaysawant4018
    @vishwavijaysawant4018 2 месяца назад +37

    ना कमळ ना मशाल, सांगली मधे फक्त विशाल ✋🏼🇮🇳

    • @itscrystals9747
      @itscrystals9747 2 месяца назад +3

      Islampurat parvangi ghetali ahe kay😂

    • @OmkarMahadik-lv2xg
      @OmkarMahadik-lv2xg 2 месяца назад +3

      Adhi tikit tari ghya

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 месяца назад +1

      मशाल मत म्हणजे विकासाला मत विशाल मत म्हणजे पुन्हा मागास

    • @dhanajihubale1358
      @dhanajihubale1358 2 месяца назад

      Kon vicharat islampur la

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 2 месяца назад +1

    मॅडम, आपण खूपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत, धन्यवाद!

  • @rahulmane1850
    @rahulmane1850 Месяц назад +10

    थोडक्यात काय तर जयंत पाटील शरद पवार नी दादा घराणे संपवले....विष्णू अण्णा सारखा फुटणारा प्रत्येक घरात असतो..म्हणून घर मजबूत पाहिजे आणि त्यासाठी एक च बायको पाहिजे...

  • @ganpatipatil8820
    @ganpatipatil8820 2 месяца назад +4

    खर आहे हे जर खुजगाव धरण बांधले गेले असते तर बरीच गावे पाण्याखाली गेले असती
    राजकारण व सत्ता या दोन्ही मध्ये गरीब लोक मरण यातना सोसत आहेत

  • @rajeshmisal2242
    @rajeshmisal2242 2 месяца назад +20

    बाईचा नाद लई वाईट त्याच्यासाठी एवढा संघर्ष 🤣🤣🤣(खर कारण)

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 2 месяца назад +4

      आता कसं. नेमकं कारण 😂🙏

    • @suhasdalvi4414
      @suhasdalvi4414 2 месяца назад +1

      नीट खुलासा करून सांगा की बाई कोण?

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 Месяц назад +2

      ​@@suhasdalvi4414शालीनी ताई पाटील

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 26 дней назад

    खूप ऊत्कृष्ठ माहिती धन्यवाद

  • @chavansumit-xe8pr
    @chavansumit-xe8pr 20 дней назад +1

    2024 दादा घराणं पुन्हा जिल्हा च राजकारण करनार..
    विशाल दादा पाटील खासदार होणार 🔥💥✌️

  • @vilasshinde5595
    @vilasshinde5595 11 дней назад +1

    खूप छान विश्लेषण ताई

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 2 месяца назад +3

    अती शहाणे आहेत. असल्या लोकांमुळे महाराष्ट्रात इतर लोकांचं फावलं आहे.ते रयतेसाठी झगडत नाहीत.

  • @nikhilgaikwad5698
    @nikhilgaikwad5698 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर विश्लेषण करून सांगितले 👍👍

  • @siddheshwarpatil4177
    @siddheshwarpatil4177 2 месяца назад

    ताई अतिशय सुंदर विश्लेषण दिलेले आहे मनापासून आपले आभार

  • @balramjadhav6717
    @balramjadhav6717 2 месяца назад +5

    Khatrnak...ase watale ek film ch hoel ya wr what a story

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 2 месяца назад +29

    70 वर्ष सत्तेची खुर्ची उपभोगत असताना फक्त स्वार्थ... शरद पवार साहेब यांनी पूर्ण वाट लाऊन टाकली आहे की...... आज लाज वाटली पाहिजे..

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 месяца назад

      सहमत

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 2 месяца назад

      Tuj ky madhech 😂

    • @nsawant7467
      @nsawant7467 2 месяца назад +1

      अदानी ला देश विकून दलाल ने कोणती देश भक्ती केली?? लाचार भक्त अजून ही बाल बुद्धी सारखच वागत आहेत

  • @prashantkharde9781
    @prashantkharde9781 2 месяца назад +3

    खुप छान माहिती दिलीय

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 2 месяца назад +1

    माहिती फारच सुंदर आहे.

  • @indras..4577
    @indras..4577 2 месяца назад +6

    हेच वाईट आहे आमच्या इस्लामपुरात 😢

  • @sureshkadam4895
    @sureshkadam4895 2 месяца назад +6

    खरं कारण शालीनताई पाटीलच लफडं आहे

  • @SunilPatil-ur4so
    @SunilPatil-ur4so Месяц назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @jitendratambade7861
    @jitendratambade7861 2 месяца назад +4

    या मुळेच सांगली च महाराष्ट्रात असलेलं वर्चस्व संपल आहे. त्यामुळे सांगलीची पूर्ण वाट लागली आहे. ह्याच सांगलीच्या शेजारी असलेले सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रगती झाली पण सांगली आहे तिथंच राहिली लाज वाटते सांगलीची अवस्था बघून. म्हणून तर सांगलीत असलेले काँग्रेस ची जागा जाणून बुजून संपविण्यात आले बाकीच्या छोट्या मोठ्या पक्षाला धरून जस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आत्ता शिवसेना आत्ता तरी काँग्रेस च्या नेत्यांनी धमक दाखवावी बंडखोरी करून.

  • @hiteshonkar9767
    @hiteshonkar9767 2 месяца назад +7

    अचूक अभ्यास. अगदी बरोबर

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 2 месяца назад +1

    जबरदस्त विश्लेषण धन्यवाद

  • @vishwajeetghorpade3115
    @vishwajeetghorpade3115 Месяц назад +1

    नीलम संजीवा रेड्डी या उभ्या राहिल्या नाही तर उभे राहिले.😌बाकी फार सुंदर माहिती आणि विश्लेषण🙌

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 месяца назад +46

    🥴 संघर्ष कोणाचाही असो..
    आपला फायदा वाकडोजी करून घेतोच!

  • @rahuljagtap5310
    @rahuljagtap5310 2 месяца назад +7

    Nivedak madam khup chan itihas mandla 👍👍

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 2 месяца назад +26

    खरं सांगू आभार आहे बोल भिडू चे आम्हाला माहित च नव्हतं विशाल पाटील का तिकट मिळत नाही ते

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 2 месяца назад +3

      Akha sangli जिल्हा la mahit aahe

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 месяца назад +2

      प्रतिक पाटील एकदा जिकंले एकदा हरले विशाल पाटील पण हरलेत मग कसे मिळेल

  • @rushikeshsonawane7758
    @rushikeshsonawane7758 2 месяца назад +23

    वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार यांनी ऐतिहासिक खेळी केली ______ वा रे बोल भिडू

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +4

      Obc bhidu 😂😂

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 2 месяца назад +2

    अतिशय उत्कृष्ट शब्दांत मांडल्याबद्दल अभिनंदन ❤

  • @sachingaikwad7281
    @sachingaikwad7281 Месяц назад

    One of the best storytelling. खूपच छान

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 2 месяца назад +4

    Madam tumhi kelel vishleshan khup sundar ahe.

  • @satishkhade1469
    @satishkhade1469 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @suyogkamble5597
    @suyogkamble5597 2 месяца назад +2

    Ek no kay vishleshan kele ahe
    बापाच्या पराभवाचा बदला पोराने घेतला

  • @sushant_kharat
    @sushant_kharat 2 месяца назад +3

    खूप छान सांगितलं आहे

  • @malharibhajanavle9028
    @malharibhajanavle9028 2 месяца назад +1

    खूप छान विश्लेषण

  • @avinashpawar6517
    @avinashpawar6517 2 месяца назад +1

    अतिशय छान माहिती.

  • @shivspeaks21
    @shivspeaks21 2 месяца назад +3

    आज ना उद्या दादा घराणं गरुड1झेप घेणार, वसंतदादांचे महाराष्ट्रावर लई उपकार आहेत

  • @gaurav56789
    @gaurav56789 2 месяца назад +9

    आता मदन भाऊ असते तर काका मामा दाजी कोण दिसला नसता ..सगळी बिळात जाऊन बसली असती.

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 2 месяца назад +1

    सुरेख माहिती

  • @deshmukhrajveer287
    @deshmukhrajveer287 2 месяца назад +2

    उत्तम विश्लेषण

  • @rohitbandgar8812
    @rohitbandgar8812 2 месяца назад +5

    महाराष्ट्राचा खरा वाघ वसंत दादा...

  • @ENJOYB990
    @ENJOYB990 2 месяца назад +7

    बोल भिड़ु लद्दाख वर वीडियो बनवा, अत्ताची खरी गरज ती आहे 🙏🏻

  • @Sudhirshete1987
    @Sudhirshete1987 2 месяца назад +1

    खुप छान महिती गोळा करून सांगितली आहे

  • @vijaysutar5701
    @vijaysutar5701 Месяц назад +3

    ज्यावेळी बापूंचे पुतळ्याचा अनावरण दादांच्या हस्ते झालं त्यावेळी ते राजस्थानचे राज्यपाल होते.

  • @prakashbedage9379
    @prakashbedage9379 2 месяца назад +11

    विशाल दादा ❤

  • @atulpatil7080
    @atulpatil7080 Месяц назад

    खुप छान सांगितली माहिती...

  • @surajchalke4825
    @surajchalke4825 2 месяца назад +2

    खूप छान विश्लेषण ताई 👌🏻👌🏻💐

  • @digvijaypatil9036
    @digvijaypatil9036 2 месяца назад +17

    कशाला आमच्या जिल्ह्यातील राजकारणात आगीत तेल ओतत आहात.