अहो ओळखा आतातरी, गरीबांचे खरे कैवारी कोण, आणि सत्ता व खुर्ची साठी भांडणारे कोण...! यालाच म्हणावं पर्याई....., "वंचीत बहुजन आघाडी" जे वंचीतांचे खरे कैवारी...! जयभिम, जय VBA, जय महाराष्ट्र...🙏.
प्रकाशजी तुमच्या मताशी 101 टक्का सहमत आहोत दहा टक्के श्रीमंत मराठे आणि 90 मराठे जोपर्यंत वेगळे होणार नाहीत तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही पण आपल्या मते मराठा समाजामध्ये प्रस्थापित (श्रीमंत)मराठे आणि विस्थापित (गरीब)मराठे दरी निर्माण झाली आहे खरे आहे पण एससी एसटी ओबीसी यामध्येसुद्धा प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी व विस्थापित (गरीब) एससी एसटी ओबीसी आहेतच की कायम विस्थापित गरिबावर अन्यायच होतो आपल्यासारख्या प्रकाश आंबेडकर रामदास आठवले अजून जे प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी एनटी यांनी एकदा लाभ घेतल्यावर अशा लोकांनी आरक्षण सोडावे. किंवा यांना डबल लाभ मिळणार नाही याची तरतूद करावी कोणत्याही समाज जातीतून असेल तरी लाभ मिळणार नाही म्हणजे विस्थापिताना लाभ घेता येईल.
😂mitra ata udya tu shrimant jalas m kay karshil. Ani garib ani shrimant he class side la theva ani aplya pragati kde lalsha dya. Je Prakash Amberdkar saheb bol ta yet te swata shrimant ahet tyach kay ?? Fakt aplya jatin madhe bhandna lavtat rajkarni lok. Hindu mahnoon ek vha. Jat paat visrun pidhe gele la barach.
बाळासाहेबांनी गरीब मराठ्यांचे नेतृत्व करावे आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचा वारसा पुढे चालवून शोषित वर्गाला न्याय द्यावा. ही ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून घडो.
हे आहे आमच्या साहेबाचे विचार ,,, मग विचार करा त्या वेळेस बाबासाहेब अंबेडकर यांचा ईतर समाजा बद्दल कधीच जातीय द्वेष नवता खास करूण मराठा समाजा बद्दल,,गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे हीच आमची पण भूमिका राहील 🙏
प्रकाश आंबेडकर हे मुत्सद्दी राजकारणी तसेच वकील आहेत..अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे..संपूर्ण व्हिडिओ बघा..गरीब मराठा समाजाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन तेच देऊ शकतात तेही अगदी निस्वार्थपणे!!
कायदा आभ्यासक म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश साहेब यांनी चांगल विश्लेषण केले.त्याबद्दल साहेबांचे खूपच आभार मानतो. जयभीम नमोबूद्धाय जयभारत जय संविधान
सर् आपले विचार आवडले पटले। असे आपन इतर smajaasti साठी करावे 1947 नन्तर इतर आधुनिक म्हनवणाऱ्या समाजात सुधा कितीतरी गरीब आहेत त्यांच्ग साठी आपन बोलाल याचा विश्ववास वाटतो।
बाळासाहेब ग्रेट आहेत . वास्तव आणि सत्य विश्लेषण केले आहे . कदाचित तुमचं मत चार मोठ्या पक्षांना पटणार नाही . पण गरीब मराठ्यांना तुमच्या विचारांचे महत्त्व आणि मोल समजणार आहे हे निश्चित आहे .
धन्यवाद, म्हणून म्हणावं वाटतय की, आठवले गट, कवाडे गट, हा... गट, तो... गट, करण्यापेक्षा सगळे एकत्र आले ना की एक हाती सत्ता येईल व महाराष्ट्रात एक दिवस ( RSS ) नष्ट होईल...!
साहेब आपण वारंवार मराठा समाजाला संकेत देत होता व आता ही देत आहात परंतु मराठा बांधवांनी आपल्या आपल्या अभ्यासु विचारांकडे दुर्लक्ष केल, किमान भविष्यात तरी ते आपल्या सुचनेवर योग्य विचार करतील हीच अपेक्षा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम
@@Ravikantlokhande123 ithe ekach Manus aaplya hitakadun boltoy aani tu tyanach shivya ghaltoy ... Dalit samajane magche 4000 varsh julum anyay sahan kela ithe 100 varsh pn Purna jhali nhit tyanna nyay bhetun aani tu sanvvidhana lach sshivyya detooy .... Layki aahe ka tujhi Aadhi bagh nav thevnya agodar ...aaplech aamdar khasdar rajkaran kartayet aarakshanachya navavr sanvidhanala nav theun khi honar nhi .. aani evdhach nav thevaych asal tr MLA aani Mp la thev ... I am a law student and I know what constitution said so please I request you don't say anything about constitution 🙏
बाळासाहेब आपण जर पुढाकार घेत असाल तर नक्कीच आम्ही अपणाच्या पाठीशी खंबीर उभे आहोत.. न्याय हक्काच्या लढ्यासाठी आपणच आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकता...
घ्या ज्ञान ते ही नी स्वार्थपणे आंबेडकर साहेब कधीही एका समाजासाठी विच्यार नाही करत ते सर्व समाज जनतेचा विच्यार करतात त्यांच्या ज्ञानाचा सर्वांनी आदर करावा एक भारतीय ।।जय भारत।।
हो भावा खर आहे माझे किती तरी मराठा मित्रांना जमीन नाही जे गरीब मराठा आहेत त्यांना खरचं आरक्षण पाहिजे मी बौद्ध आहे पण खरच काही भावानं आ आरक्षण ची गरज आहे बेकार आहे परिस्थिती काही ची भेटलं पाहिजे राव इथ कमेंट करून जातीय तेढ निर्माण करतात उगाच मित्रा मित्रात एक मेका कडे बागण्याचा दृष्टिकोन बदलतो support maratha bhava na ♥️
प्रकाश साहेब तुम्ही १००% बरोबर बोललात. जो पर्यंत बहुजन मराठा हा प्रस्थापित मराठा ला राजकीय नेता मानतील तो पर्यंत हे सहकार सम्राट बहुजन शेतकरी मराठ्यांना नाडणार.
मला एक सामान्य भिमकार्यकरताला आसे वाटते कि जे श्रीमंत मराठा समाजाला गरज नाही तर गरीब मराठा समाज्याच्या आडुन श्रीमंत मराठा आपली पोळी भाजुन खाण्याचा प्रयोग करत आहे तो थांबवला पाहिजे तर संपूर्ण मराठा समाज सूखी होईल जय भिम जय शिवराय
पूर्ण महाराष्टाृने सर्व जातीधर्माने वंचित बहूजन आघाडीला पांठीबां दया अॅड बाळासाहेब आंबेडकरच भारताला महाराष्टाृला वाचवू शकतील . बाकीचे पक्ष व राजकारणी भारत देशाला गरीबांना लूटतच आहेत . खरया अर्थाने महाराष्टाृत छञपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य येईल. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाची कडक अमलबजावणी होईल. सर्व बहूजन जातीच्या कल्याण प्रगती विकास होईल. खाजगीकरण बंद करणे . जातीव्यवस्था संपवणे. लोकसंख्या वाढ थांबवणे . आरक्षणाची कडक अमलबजावणी करणे मराठा तरूणासहित सर्व जातीधर्माच्या तरूणासहीत प्रत्येक खात्यात सरकारी नौकरभरती करणे शिक्षणव्यवस्था बळकट करून सर्वजातीधर्माच्या मूलांना शिक्षण मोफत देणे. खाजगी शाळाचे अनूदान बंद करून जिल्हापातळीवर तालूकापातळीवर कायम शिक्षकांची भरती करून सरकारी शिक्षणव्यवस्था बळकट करणे. आरोग्यव्यवस्था दर्जेदार करणे कायमस्वरूपी आरोग्यसेवक डाॅक्टरामार्फत सर्वानां मोफत देणे. महागाईवर नियञंण शक्य आहे . भष्टाृचार करणारयाची संपत्ती जप्त करून फाशीची शिक्षा देणे . पोलीसांवरील राजकीय हस्तक्षेप बंद करणे . दारूबंदी नशाबंदी गूटखा तंबाखू पूर्ण बंद करणे बघू कसा भारत देश महासत्ता होत नाही ते
What are you say is very very right 100% 🙏🏻🙏🏻🙏🏻 Honerbale, Advocate And VBA Suprimo, President Prakash / Balasaheb Yashwant / Bhaiyasaheb Ambedkar 🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब
संपुर्ण गरीब मराठा हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर शरद पवार आणि सगळे मराठा नेते कसे कामाला लागतील संपूर्ण महाराष्ट्रा बगेल हा शब्द आहे माझा
अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मराठा आणि धनगर समाजला आरक्षण मिळून देऊ शकत.दुसरे कोणत्याही नेते व पक्ष आरक्षण विषय मार्गकडू शकत नाही..ग्रेट बाळासाहेब आंबेडकर
सत्तांतर झालं पाहिजे , वर्षोन वर्षे मराठा आणि ब्रह्मन् मुख्यमंत्री, झाले काय झालं स्वतः चा जातीसाठी हे काय करू शकले नाहीत, आंबेडकर साहेब तुमचा सारखी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही तो पर्यन्त समाजAच भला होणार नाही,
खरंच बोला तुम्ही पण होतो आपला पक्ष सोडून खऱ्या नेत्याचा मागे उभे राहिले पाहिजे नाही तर सगळ्यांनी मिळून मराठा बांधवांनी ऐक मराठा लाख मराठा गरीब उमेदवार उभा केला पाहिजे सगळ्यांनी ऐक मतानी निवडून दिला पाहिजे
Bhava hya 10% samajakd khup smpti aahe aani jenvha maratha samudayachi aarthik paristhiti tapasli jate tenvha he 10% vale sglyanchi brobri krtat... Mhnun tr prakash Ambedkar saheb अनेकवेळा गरीब मराठा अशी वेगळी ओळख निर्माण करा म्हणत आहेत
साहेब तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचे विचार तुमच्या डोक्यात ठेवून प्रत्येक गरिबांना मदत केली पाहिजे मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त मराठ्यांना मदत करा पण प्रत्येक गरीब व्यक्तीला तुम्ही मदत करा तो कोणीही असो मुस्लिम असो हिंदू असो बहुजन असो ... सत्तेसाठी सगळेजणच आपल्या समाजाचा वापर करतात आणि नंतर त्या समाजाला विसरून जातात
सर आपने जो बात कही है वो बात जो गरीब मराठा को समझ जायेगा तब १००%उनको आरक्षण मिलेगा सब पक्ष अपने स्वार्थ के लिये कर रहे हो आप ही ऐसा नेता है गरिबो को support कर रहे कर रहे हो 🙏🙏
पण सिस्टम तितकी पारदर्शक आहे का आपल्या देशात? इथे कागदपत्रे दाखवून मेलेल्या माणसाच्या मड्यावरसुद्धा लोणी खाणारी सिस्टम आहे आपल्या देशात राव!! हे सधन आणि मागास फक्त बोलायच्याचं गोष्ठी राहतील बाकी घंटा काय देश सुधारतोय!!!! पैसा फेकला की सधनचं मागास व्यवस्थित होतयं!
@@omkarmore1416 jhala ka jatiwadi .. amhala dr. babasaheb ambedkar ney arakshan dila ahe.. ani layki chi gosta karu pan nako tumchi kay layki ahe tey distach ahe ata bhik magta arakshan sathi..
प्रत्येक नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरसारखा एकवचनी आणि खरा मानवता प्रेमी नसतो.. आणि नाही कधी होणार.. आज मराठाच मराठाल्या मारतोय.. स्वताचे खिसे भरतोय 😂 काय परिस्तिथी आलीये
अरे तू काळजी करू नको मराठ्यांची..लढवय्ये आहोत आम्ही....फुकट नाही खाल्ले कोणाचे...इतके वर्ष अन्याय सहन करून सुधा पुढेच आहोत..आणि मिळवायचे ते मिलवूच आरक्षण मिळो या ना मिळो
@@vishdgr8 मी नाही म्हणत तुम्ही कोणाचे खाल्ले.. पण तुमचेच लोक तुमचेच खाताय हे बोलायच आहे मला.. राहिला प्रश्न अन्यायाचा.. अन्याय काय असतो ते एका दलिताला जाऊन विचार.. तुम्हाला फक्त कॉलेज मध्ये अॅडमिशन मिळत नाही म्हणुन अन्याय झाला असे वाटते..मग त्याचा विचार करा ज्याच्यावर उठाता बसता अन्याय होत होता.. मराठा आरक्षण रद्द झाल म्हणुन खुश नाहिये आम्ही.. आम्ही ते स्वताच्या हक्कासाठी किती वर्षे झटलो आणि किती गुलामी केली आरक्षण तर दूरची गोष्ट आहे..
@@vishdgr8 तुमचीच लोकं तुमची मारायलेत की भावा आनखी पण विश्वास बसत नाही का? जातीने मराठा आहे म्हनुन तुम्ही त्यांना निवडुन दिलं आणि आता त्यांनी काय केलं तुमच्यासाठी ??,,
असा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा नेता समाज कोणताही असो न्याय मात्र बरोबर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव आहे 2024 ला प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाला पाहिजे मी मराठा असून सुद्धा चांगल्या नेत्याला मानतो समाज कोणता असो
आता तरी लक्ष असू द्या मराठी बांधवांनो बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात ते खरं बोलतात खूप गरज आहे मराठी समाजाला आरक्षणाची बांधवांनो बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या विचार तुमचा केला होता मराठी समाजाचा त्यातल्या काही लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला
आपण एक खूप अभ्यासू आणि प्रतिभाशाली नेते आहात म्हणूनच आर्थिक निकशावर आरक्षण असायला हवा आहे असं जर आपण करू शकलात तर पुढील शेकडो वर्ष देश तुमची आठवण करतील
श्रध्येय वंचितांचा प्रकाशपर्व खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही '.जय शिवराय जय भिमराय '
अरे काही लोक तर असे आहेत की काहीपण झालं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करतात आणि संविधान विरोधी भाषा बोलतात अश्या लोकांना एकच सांगणं आहे की संविधान हे फक्त sc समाजच नाही सर्वांचं आहे जय भिम जय शिवराय💙💛🇪🇺🚩
सविधानाला विरोध नाही आरक्षण पद्धतीला विरोध आहे .. आज देश स्वातंत्र होऊण 50हून अधिक होऊण गेली ....आता आरक्षणाच बिराड थांबवूण योग्यतेवर संधी ऊपलब्ध व्हाव्यात . किंवा मागास वर्गाला ती योग्यता प्राप्त होण्यासाठी मदत करावी .....!!पण संधी शेवटी योग्यतेवरच ठरावी ....!!
येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील चार कोटी मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना या कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही एक मराठा चार कोटी जय शिवराय
मि नाना राजपूत माननीय प्रकाश साहेबांनी दिलेल्याप्रतिक्रियेचे आभार मानतो धंनयवाद साहेब
101%तुमच्याशी सहमत प्रकाशजी हीच भुमिका सर्व समाजाची आहे 🚩🚩🚩🚩
अहो ओळखा आतातरी, गरीबांचे खरे कैवारी कोण, आणि सत्ता व खुर्ची साठी भांडणारे कोण...!
यालाच म्हणावं पर्याई.....,
"वंचीत बहुजन आघाडी" जे वंचीतांचे खरे कैवारी...!
जयभिम, जय VBA, जय महाराष्ट्र...🙏.
प्रकाशजी तुमच्या मताशी 101 टक्का सहमत आहोत
दहा टक्के श्रीमंत मराठे आणि 90 मराठे जोपर्यंत वेगळे होणार नाहीत तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही पण आपल्या मते मराठा समाजामध्ये प्रस्थापित (श्रीमंत)मराठे आणि विस्थापित (गरीब)मराठे दरी निर्माण झाली आहे खरे आहे पण एससी एसटी ओबीसी यामध्येसुद्धा प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी व विस्थापित (गरीब) एससी एसटी ओबीसी आहेतच की कायम विस्थापित गरिबावर अन्यायच होतो आपल्यासारख्या प्रकाश आंबेडकर रामदास आठवले अजून जे प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी एनटी यांनी एकदा लाभ घेतल्यावर अशा लोकांनी आरक्षण सोडावे. किंवा यांना डबल लाभ मिळणार नाही याची तरतूद करावी कोणत्याही समाज जातीतून असेल तरी लाभ मिळणार नाही म्हणजे विस्थापिताना लाभ घेता येईल.
गरीब मराठा उच्च शिक्षित झाला पाहिजे.
🙏🙏🙏🙏🙏
@@annachoudhari2854 barobar ahe
साहेब तुमचं अगदी बरोबर आहे जोपर्यंत गरीब मराठा मोठ्या मराठा लोकांच्या सतरंज्या उचलायाच बंद करणार नाही तोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही
😂mitra ata udya tu shrimant jalas m kay karshil. Ani garib ani shrimant he class side la theva ani aplya pragati kde lalsha dya. Je Prakash Amberdkar saheb bol ta yet te swata shrimant ahet tyach kay ?? Fakt aplya jatin madhe bhandna lavtat rajkarni lok. Hindu mahnoon ek vha. Jat paat visrun pidhe gele la barach.
@@omkarjadhav4429IhaveaaaaaaIaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaofofthethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethetheth😊😊😊
बाळासाहेबांनी गरीब मराठ्यांचे नेतृत्व करावे आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचा वारसा पुढे चालवून शोषित वर्गाला न्याय द्यावा. ही ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून घडो.
Ho
Barobar ahe tumch
पण मराठा समाज नेतां मानावयास तयार नाही भावा
भाऊ एक लोक पण किती मतलबी आहेत
बाळासाहेब जेव्हा खुलताबाद ला गेले तेव्हा सर्वांनी त्यांच्या कडे बोट दाखवले. आणि आता बघा...........🙏
जय भीम जय शिवराय
काल पण गरज आंबेडकरांची होती आणि आज पण गरज आंबेडकरांची असणार शब्द आहे आपला
बदाबदा पडतय ते
🙏🙏🙏🙏 100% piraji 🙏🙏✌️✌️✌️
हे आहे आमच्या साहेबाचे विचार ,,,
मग विचार करा त्या वेळेस बाबासाहेब अंबेडकर यांचा ईतर समाजा बद्दल कधीच जातीय द्वेष नवता खास करूण मराठा समाजा बद्दल,,गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे हीच आमची पण भूमिका राहील 🙏
Thanks so much. जय शिवराय जय भिमराय
बाळासाहेब हे अभ्यासू व्यक्ती मत्व आहे. संविधानाचे अभ्यासू आहेत.साहेब योग्य विश्लेशण केले आहे.
BabaSaheb
Abhyasu 😂😂😂😂
अगदी सोपी आणि योग्य भूमिका मांडली आहे बाळासाहेब तुम्ही.... 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब तुम्ही तुम्ही तरी मराठ्यांच्या भावना समजून
घेतल्या पन आमचे १८२ आमदार फक्त शेन खायच्या कामाचे आहेत
Aplya la jo prynt sharad pawar toh prynt tri arkshan nhi bhetnr aply ch chngly nhi bhawa
@@TusharMore0508 बरोबर आहे भावा जय शिवराय
@@khushalpatil1792 जय शिवराय भावा
प्रकाश आंबेडकर हे मुत्सद्दी राजकारणी तसेच वकील आहेत..अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे..संपूर्ण व्हिडिओ बघा..गरीब मराठा समाजाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन तेच देऊ शकतात तेही अगदी निस्वार्थपणे!!
What are you say is very very right 🙏🏻🙏🏻🙏🏻 SIR🙏
yed kuthal
@@akashjogdand4972 aisech mara
@Akash Jogdand tuza address dena
कायदा आभ्यासक म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश साहेब यांनी चांगल विश्लेषण केले.त्याबद्दल साहेबांचे खूपच आभार मानतो.
जयभीम नमोबूद्धाय जयभारत जय संविधान
संविधान अभ्यासू महावंदनिय डॉ.बाबासाहेबांचे वंशज यांनी आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाची योग्य ती बाजू मांडली धन्यवाद साहेब 🙏 एक गरीब मराठा 🚩
साहेब तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे पण लोक तुमच्याकडे जातीच्या चास्म्यातून बागतात हे फार घातक आहे
सर् आपले विचार आवडले पटले। असे आपन इतर smajaasti साठी करावे 1947 नन्तर इतर आधुनिक म्हनवणाऱ्या समाजात सुधा कितीतरी गरीब आहेत त्यांच्ग साठी आपन बोलाल याचा
विश्ववास वाटतो।
पक्षाध्यक्ष...प्रकाशजी आंबेडकर यांच्या पाठिंब्यासाठी माझ्याकडून 🙏🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र 👍👍👍👍👍
बाळासाहेब ग्रेट आहेत . वास्तव आणि सत्य विश्लेषण केले आहे . कदाचित तुमचं मत चार मोठ्या पक्षांना पटणार नाही . पण गरीब मराठ्यांना तुमच्या विचारांचे महत्त्व आणि मोल समजणार आहे हे निश्चित आहे .
धन्यवाद, म्हणून म्हणावं वाटतय की, आठवले गट, कवाडे गट, हा... गट, तो... गट, करण्यापेक्षा सगळे एकत्र आले ना की एक हाती सत्ता येईल व महाराष्ट्रात एक दिवस ( RSS ) नष्ट होईल...!
साहेब आपण वारंवार मराठा समाजाला संकेत देत होता व आता ही देत आहात परंतु मराठा बांधवांनी आपल्या आपल्या अभ्यासु विचारांकडे दुर्लक्ष केल, किमान भविष्यात तरी ते आपल्या सुचनेवर योग्य विचार करतील हीच अपेक्षा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम
मराठा समाज बांधवानो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबां सोबत उभे राहून आरक्षणाची एक लढाई लढा.... 100% विजय हा मराठा समाजाचाच होईल 👉🏻 2024 ✌🏻💯💙 ❤️
आरक्षण नाहि मिळाले तरी चालेल पण हा समाज कधीच बा आंबेडकर साहेब बरोबर येणार नाहीं
@@sureshkhandizod9233 ka nhi yenar bhau.
Amhi Kay goo chattnari aulaad vatlo KY kelya ambedkar yachya savidan var thoo marto amhi
@@Ravikantlokhande123 ithe ekach Manus aaplya hitakadun boltoy aani tu tyanach shivya ghaltoy ... Dalit samajane magche 4000 varsh julum anyay sahan kela ithe 100 varsh pn Purna jhali nhit tyanna nyay bhetun aani tu sanvvidhana lach sshivyya detooy .... Layki aahe ka tujhi Aadhi bagh nav thevnya agodar ...aaplech aamdar khasdar rajkaran kartayet aarakshanachya navavr sanvidhanala nav theun khi honar nhi .. aani evdhach nav thevaych asal tr MLA aani Mp la thev ... I am a law student and I know what constitution said so please I request you don't say anything about constitution 🙏
बरोबर
तुम्ही हा मुद्दा हातात घ्या साहेब, महाराष्ट्र साक्षी असेल आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू, जर हे असं झालं तर मराठा तुम्हाला तुमचा खरा मान मिळवुन देऊ
अरे एक नंबर भावा
बाळासाहेब आपण जर पुढाकार घेत असाल तर नक्कीच आम्ही अपणाच्या पाठीशी खंबीर उभे आहोत..
न्याय हक्काच्या लढ्यासाठी आपणच आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकता...
सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना एकच वेळेस संधी द्यावी.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आज जर बाबासाहेब असते तर, बाबासाहेबनी मराठा समाजाला न्याय नक्कीच दिला असता
ग्रेट मित्रा
घ्या ज्ञान ते ही नी स्वार्थपणे आंबेडकर साहेब कधीही एका समाजासाठी विच्यार नाही करत ते सर्व समाज जनतेचा विच्यार करतात त्यांच्या ज्ञानाचा सर्वांनी आदर करावा एक भारतीय ।।जय भारत।।
एव्हडे होऊन हि एकही मराठा आमदाराने राजीनामा दिला नाही
मराठा नेते समाजासाठी जगत नाही राजकरनासाठी जगतात
आरक्षण मिळवणं काय खायची गोष्ट आहे का?😂
कोर्टाला आणि राज्य सरकारला सपोर्ट!!!👍
@@NK-ly3cp तुझ्या पोटात का दुखतंय ?😅
Maha kal mhanje baman
@@plk.c हसून हसून तुमच्या वर
@@manishpatil3480 येस बामण मराठा...
तुटून पडा एकमेकावर 😂
अतिशय हुशार आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व, महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री वंचितच ठरवणार.
खरे आहे साहेब ना आम्हाला जमिन ही नाही नोकरी ही नाही.... 😭😔
Support kara bhai
हो भावा खर आहे माझे किती तरी मराठा मित्रांना जमीन नाही जे गरीब मराठा आहेत त्यांना खरचं आरक्षण पाहिजे मी बौद्ध आहे पण खरच काही भावानं आ आरक्षण ची गरज आहे बेकार आहे परिस्थिती काही ची भेटलं पाहिजे राव इथ कमेंट करून जातीय तेढ निर्माण करतात उगाच मित्रा मित्रात एक मेका कडे बागण्याचा दृष्टिकोन बदलतो support maratha bhava na ♥️
😰
❤
Baman lokanna pan jameen nahi pan tyanchi awastha changli ahe....kasa kai tyacha vichar karava.
डाॕ.बाबासाहेबांशिवाय दुसरं न्यायवादी नेता न्यायाधीश ह्या जगात नाही.
प्रकाची आंबेडकर एकदम बरोबर बोलतात श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा फक्त वापर केला आजपर्यंत
आपन तरी न्याय द्या साहेब आम्हला 🙏🙏
भाऊ सता द्या ना तरच न्याय मिळेल
तुम्ही सता ज्यांच्याकडे दिली त्याच्या बोलण्याच्या शब्दात आणी प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याच्या शब्दात जमीन आसमानचा फरक आहे.
Aapan ekacha nanyacha 2 baju ahe bhawa ....mahar @ maratha ❤️❤️❤️❤️
भारतीयांना चांगली प्रगती करायची असेल तर मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांना संविधानिक पदावर कार्यरत करण्याची जबाबदारी आपली आहे. 👍🙏🙏👍❤️
प्रकाश साहेब तुम्ही १००% बरोबर बोललात.
जो पर्यंत बहुजन मराठा हा प्रस्थापित मराठा ला राजकीय नेता मानतील तो पर्यंत हे सहकार सम्राट बहुजन शेतकरी मराठ्यांना नाडणार.
मला एक सामान्य भिमकार्यकरताला आसे वाटते कि जे श्रीमंत मराठा समाजाला गरज नाही तर गरीब मराठा समाज्याच्या आडुन श्रीमंत मराठा आपली पोळी भाजुन खाण्याचा प्रयोग करत आहे तो
थांबवला पाहिजे तर संपूर्ण मराठा समाज सूखी होईल जय भिम जय शिवराय
खरंय साहेब अतिशय सत्य गोष्ट सांगितली
ज्याला आपण माझ्या जातीचा म्हणून मतदान करतो तो खरच आपल्यासाठी लढला का??
"गरीब मराठा समाजाने विचार करावा"
Sahi bole
Jaticha v4 Karun mat dile ch kashala
@@anandravpawar2114 मराठे आगोदर च सावध आहे
प्रस्थापीत श्रंमत मराठेयाना सत्तेत ठेवन्यासाठी
कारन त्या पेक्षा दुसर काही करू शकत नाही
@@sureshsawant9000 amachyat konach prasthapit ani vanchit asa prakar nahi.sagala maratha samaj prasthapit ahe.rajya kel hot marathyanni bhartavar.ani ho jo pragati karato to shrimant hoto yat bhedbhav kasala .pratyek vyakti kadhitari shrimant honarach asato.tyamul samorach shrimant ahe mhanun amhi jalat nahi.sagale maratha amachech bandhav ahet.
@@sureshsawant9000 ani mi tumhala ek vicharto maratha arakshan amhi marathe ani sarkar baghun gheu tu ka comment kartoy madhi
श्रीमंत मराठे खरच गरीब मराठेचा वापर करतात हेच खरे आहे साहेब
खूप खूप धन्यवाद आंबेडकर साहेब, या माहिती बद्दल.
मराठा समाजाची मदत करा तो गरीब आहे म्हणून त्याला जास्त शिकता येत नाही नोकरीत संधी नाही म्हणून जात धर्म सोडून त्याला मदतीचा हात द्या
देशातील अभ्यासू व्यक्तिमत्व Adv. प्रकाश आंबेडकर..!
What are you say is very very right 🙏🏻🙏🏻🙏🏻Sir
साहेब,एकदम बरोबर,तूमच्या कडे मराठा समाजाचा बघण्याचा द्रष्टिकोन बदलेन.एक दिवस तूमचीपण सत्ता असेल. गरीब मराठा
Great job Vanchit Bhujan Agadi Adv Balasabeb Ambedkar
आता तरी स्वतःला मराठा म्हणारे आमदारांनी राजीनामा द्यावा.
Mi ka rajinama devu mi kay kel tumhala
@@NITV9 tondat ghe ata
@@aadeshbachute8285 tuzya aaicha ka
@@NITV9 nahi re mazha 😀😀😀😂
गरीब मावळे गरीबच राहिले ,वाकून मुजरा करणे एवढेच नशीबी राहिले 😥😥😥
साहेब खूप तुम्ही छान समजवून सागितल आहे आता तरी जागे व्हा
the Great 👉👉Advocate Prakash Ambedkar sir🇮🇳🇮🇳🇮🇳
😂😂😂
या महाराष्ट्राला एकमेव प्रकाश आंबेडकर हवे.
ग्रेट speech sir
जय शिवराय
जय भीम जय महाराष्ट्र
जय भारत
प्रकाश आंबेडकर राजकिय पक्ष म्हणून कधी योग्य वाटलं नाही, पण हे मात्र सगळं योग्य बोलले ,आगदी राजकारण बाजूला ठेवून, समाजातील विरोध मताचा विचार न करता, 💯👌
बाळासाहेब आंबेडकर तुम्ही बरोबर बोलतात
पण गरीब मराठ्यांना कधी कळणार सर आपणच काहीतरी मार्ग काढा व गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्य
Mil nar bhau fakt support kara
🍌🍌🍌🍌🍌🍌🤣🤣🤣🤣jai bhim
@@Nil_M tula kel lay avdatay vatat.
ऍड. साहेब यांचे विचार आज काळाची गरज आहे. तरच आरक्षण मिळेल. बाकी फक्त राजकारण करतात. 🚩🚩🚩
गरिबांच सरकार येऊद्या हो . बाळासाहेब आंबेडकर यांचे सरकार येऊद्या हे सरकार गरिबांना पुढे घेऊन जाईल. सगळ बरोबर होईल सगळे प्रश्न हळू हळू सुटतील🙏🙏
पूर्ण महाराष्टाृने सर्व जातीधर्माने वंचित बहूजन आघाडीला पांठीबां दया अॅड बाळासाहेब आंबेडकरच भारताला महाराष्टाृला वाचवू शकतील . बाकीचे पक्ष व राजकारणी भारत देशाला गरीबांना लूटतच आहेत . खरया अर्थाने महाराष्टाृत छञपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य येईल. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाची कडक अमलबजावणी होईल. सर्व बहूजन जातीच्या कल्याण प्रगती विकास होईल. खाजगीकरण बंद करणे . जातीव्यवस्था संपवणे. लोकसंख्या वाढ थांबवणे . आरक्षणाची कडक अमलबजावणी करणे मराठा तरूणासहित सर्व जातीधर्माच्या तरूणासहीत प्रत्येक खात्यात सरकारी नौकरभरती करणे शिक्षणव्यवस्था बळकट करून सर्वजातीधर्माच्या मूलांना शिक्षण मोफत देणे. खाजगी शाळाचे अनूदान बंद करून जिल्हापातळीवर तालूकापातळीवर कायम शिक्षकांची भरती करून सरकारी शिक्षणव्यवस्था बळकट करणे. आरोग्यव्यवस्था दर्जेदार करणे कायमस्वरूपी आरोग्यसेवक डाॅक्टरामार्फत सर्वानां मोफत देणे. महागाईवर नियञंण शक्य आहे . भष्टाृचार करणारयाची संपत्ती जप्त करून फाशीची शिक्षा देणे . पोलीसांवरील राजकीय हस्तक्षेप बंद करणे . दारूबंदी नशाबंदी गूटखा तंबाखू पूर्ण बंद करणे बघू कसा भारत देश महासत्ता होत नाही ते
What are you say is very very right 100% 🙏🏻🙏🏻🙏🏻 Honerbale, Advocate And VBA Suprimo, President Prakash / Balasaheb Yashwant / Bhaiyasaheb Ambedkar 🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब
संपुर्ण गरीब मराठा हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर शरद पवार आणि सगळे मराठा नेते कसे कामाला लागतील संपूर्ण महाराष्ट्रा बगेल हा शब्द आहे माझा
बरोबर आहे साहेब . श्रीमंत मराठे गरीब मराठ्याला मराठेच मनात नाहीत.तेच फक्त सरकार आहेत असं दाखवतात..
आता बाकी ,श्रीमंतों मराठा ,गरिब मराठा
हे मराठ्याचे मत मिळवण्याचे नवें
तंत्र आहे ,,,,
मराठा समाज कधीहि,
जय मिम, करनार नाही,,,,
योग्ये भूमिका घेतली धन्यवाद सर
खरंच बाळासाहेब तुम्हाला दिवडून देल असत तर बर झालं असत 😔
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤️ स्वाभिमानी नेतृत्व रक्ताचा वारसदार नसुन खरं विचारांचा वारसदार
अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मराठा आणि धनगर समाजला आरक्षण मिळून देऊ शकत.दुसरे कोणत्याही नेते व पक्ष आरक्षण विषय मार्गकडू शकत नाही..ग्रेट बाळासाहेब आंबेडकर
सत्तांतर झालं पाहिजे , वर्षोन वर्षे मराठा आणि ब्रह्मन् मुख्यमंत्री, झाले काय झालं स्वतः चा जातीसाठी हे काय करू शकले नाहीत, आंबेडकर साहेब तुमचा सारखी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही तो पर्यन्त समाजAच भला होणार नाही,
खरंच बोला तुम्ही पण होतो आपला पक्ष सोडून खऱ्या नेत्याचा मागे उभे राहिले पाहिजे नाही तर सगळ्यांनी मिळून मराठा बांधवांनी ऐक मराठा लाख मराठा गरीब उमेदवार उभा केला पाहिजे सगळ्यांनी ऐक मतानी निवडून दिला पाहिजे
10% श्रीमंत लोकांमुळे 90% गरीब मराठा भुरडला गेला आहे
Bhava hya 10% samajakd khup smpti aahe aani jenvha maratha samudayachi aarthik paristhiti tapasli jate tenvha he 10% vale sglyanchi brobri krtat...
Mhnun tr prakash Ambedkar saheb अनेकवेळा गरीब मराठा अशी वेगळी ओळख निर्माण करा म्हणत आहेत
@@hiraeth7108 are Bhava mg hich paristhiti pretek jati chya samaja madhe aahe na .
Jati chya navavr aarkshn peksha.
Aarthik goshti vr aarkshn magitlele changle. Dusaryla samaja chya loknache pn Kalyan hoil.
101% बरोबर
बरोबर बोलले साहेब तुम्ही, महाराष्ट्रात फक्त लिडर च आहेत निडर फक्त प्रकाश आंबेडकर आहेत🙏🙏
🙏 मद्यम वर्ग भरडला जातोय सर आपण न्याय द्या
त्यांना संदि द्या ते आता सत्तेत नाहीत
85,,टक्के मराठा श्रीमंत आहेत,आणि 15 टक्के गरीब आहे,,🙏🙏
मि सुद्धा मराठा आहे
साहेब तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचे विचार तुमच्या डोक्यात ठेवून प्रत्येक गरिबांना मदत केली पाहिजे मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त मराठ्यांना मदत करा पण प्रत्येक गरीब व्यक्तीला तुम्ही मदत करा तो कोणीही असो मुस्लिम असो हिंदू असो बहुजन असो ... सत्तेसाठी सगळेजणच आपल्या समाजाचा वापर करतात आणि नंतर त्या समाजाला विसरून जातात
साहेब अगदी महत्वपूर्ण मुद्दा आहे, आपण तळागाळातील घटकांचा विचार करताय हेच योग्य आहे
सर आपने जो बात कही है वो बात जो गरीब मराठा को समझ जायेगा तब १००%उनको आरक्षण मिलेगा सब पक्ष अपने स्वार्थ के लिये कर रहे हो आप ही ऐसा नेता है गरिबो को support कर रहे कर रहे हो 🙏🙏
मागास मराठा अशी नवी कॅटेगिरी बनवून आरक्षण देण्यात यावे
दोन प्रकार करावेत (1) मागास मराठा
(2)सधन मराठा
Sadhan maratha garib Martha mahnun paise dabav deun garib maratha certificate banvinar ani punaha garibavar anyay honar
पण सिस्टम तितकी पारदर्शक आहे का आपल्या देशात?
इथे कागदपत्रे दाखवून मेलेल्या माणसाच्या मड्यावरसुद्धा लोणी खाणारी सिस्टम आहे आपल्या देशात राव!!
हे सधन आणि मागास फक्त बोलायच्याचं गोष्ठी राहतील बाकी घंटा काय देश सुधारतोय!!!!
पैसा फेकला की सधनचं मागास व्यवस्थित होतयं!
ही आयडिया आवडली मला
What about 96k maratha
@@deadpoolspeaking तुमचं अगदी बरोबर आहे पण दुसरा पर्याय काय
Hya manus kdhich gharane shahi kiva paisa bghun umedvari det nai ...hats off abmedkar saheb
आरक्षण मिळवणं काय खायची गोष्ट आहे का?😂
कोर्टाला आणि राज्य सरकारला सपोर्ट!!!👍
@@NK-ly3cp tu tar assa boltai jasee tujya hisya chh magtoi
@@omkarmore1416👉👉 more Tujha 👉vichar Badal ter Desh Badal nar Jay Bharat🇮🇳🇮🇳🇮🇳
@@omkarmore1416 jhala ka jatiwadi .. amhala dr. babasaheb ambedkar ney arakshan dila ahe.. ani layki chi gosta karu pan nako tumchi kay layki ahe tey distach ahe ata bhik magta arakshan sathi..
Please correct Ambedkar ❤️❤️
अगदी, बरोबर बोलत आहे, प्रकाश आंबेडकर, साहेब
आता सर्वांनाच अ
आंबेडकर घरान आठवणार फक्त जय भीम नमो बुद्धाय वा.......
खरोखर बाबा साहेबांच वंशज शोभेल असे बोललात आपन
Khara ahe 10% shrimant Maratha mule 90% garib Maratha dabla jato...🌟
प्रकाश अंबेडकर साहेब तुमचे विचार फार महत्वाची आरक्षण दिले पाइजे जय शिवराय जय भीम
साहेब देशा साठी तुमच्या सारख्या महान माणसांची गरज आहे मराठा नेते तर आज पर्यत घर च भरत आले आहेत
खरे अभ्यासक खरे विचारवंत काळाची गरज असणारे मा.प्रकाशजी आंबेडकर साहेब सर्व गरीब मराठ्यांना जाणून घेऊ शकतात जय भीम जय शिवराय✍✍
प्रत्येक नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरसारखा एकवचनी आणि खरा मानवता प्रेमी नसतो.. आणि नाही कधी होणार.. आज मराठाच मराठाल्या मारतोय.. स्वताचे खिसे भरतोय 😂 काय परिस्तिथी आलीये
अरे तू काळजी करू नको मराठ्यांची..लढवय्ये आहोत आम्ही....फुकट नाही खाल्ले कोणाचे...इतके वर्ष अन्याय सहन करून सुधा पुढेच आहोत..आणि मिळवायचे ते मिलवूच आरक्षण मिळो या ना मिळो
@@vishdgr8 मी नाही म्हणत तुम्ही कोणाचे खाल्ले.. पण तुमचेच लोक तुमचेच खाताय हे बोलायच आहे मला.. राहिला प्रश्न अन्यायाचा.. अन्याय काय असतो ते एका दलिताला जाऊन विचार.. तुम्हाला फक्त कॉलेज मध्ये अॅडमिशन मिळत नाही म्हणुन अन्याय झाला असे वाटते..मग त्याचा विचार करा ज्याच्यावर उठाता बसता अन्याय होत होता.. मराठा आरक्षण रद्द झाल म्हणुन खुश नाहिये आम्ही.. आम्ही ते स्वताच्या हक्कासाठी किती वर्षे झटलो आणि किती गुलामी केली आरक्षण तर दूरची गोष्ट आहे..
@@vishdgr8 Kuthe Ladhai ladhanreyes Bhau aata ? Kurukshetra ki Panipat la ?? Kay gheun yaych aani sobat Talwar, Bhaley ni Dhaal ka..???
Tunakosangus
@@vishdgr8 तुमचीच लोकं तुमची मारायलेत की भावा आनखी पण विश्वास बसत नाही का? जातीने मराठा आहे म्हनुन तुम्ही त्यांना निवडुन दिलं आणि आता त्यांनी काय केलं तुमच्यासाठी ??,,
असा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा नेता समाज कोणताही असो न्याय मात्र बरोबर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव आहे 2024 ला प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाला पाहिजे मी मराठा असून सुद्धा चांगल्या नेत्याला मानतो समाज कोणता असो
आता तरी लक्ष असू द्या मराठी बांधवांनो बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात ते खरं बोलतात खूप गरज आहे मराठी समाजाला आरक्षणाची बांधवांनो बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या विचार तुमचा केला होता मराठी समाजाचा त्यातल्या काही लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला
मराठा समाजात श्रीमंत लोक खूप आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही.
एकदम बरोबर बोलले सर आपण
आपण एक खूप अभ्यासू आणि प्रतिभाशाली नेते आहात म्हणूनच आर्थिक निकशावर आरक्षण असायला हवा आहे असं जर आपण करू शकलात तर पुढील शेकडो वर्ष देश तुमची आठवण करतील
perfectly Explined , now atleast they should understand it
महत्वाचे कारण म्हणजे आपलेच आपलेपाय तोडतात शेतकरी आणि मराठा एकजुट कधीही होणार नाही
10% ebc आरक्षण केंद्राने आगोदरच देवून मोठी चालाखी केली आहे.त्यामुळे आपोआपच नवीन आरक्षण मिळणे कठीण आहे
EWS
Ews
सर्वात हुशार अभ्यासु नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर साहेब
श्रीमंत दलीत समाजाने गरीब दलीत समाजासाठी सत्तास्थाने सोडायला हवीत.
Aamchya madhe as kahi sarvana chance bheto koni one side rich nahi aahe thode far astil
श्रध्येय वंचितांचा प्रकाशपर्व खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही '.जय शिवराय जय भिमराय '
बाळासाहेब तुम्ही छान शब्द उद्गारले गरीब विरूध श्रीमंत माझे पण हेच मत आहे सगळ्या जातीच्या गरिबांना आरक्षण द्या जातीचे आरक्षण काढून टाका
डॉ प्रकाश आंबेडकर good leader
.. decent talk .
आपल्या मताशी 100% सहमत
बरोबरच आहे आपले राजकीय पक्ष निर्माण झाले पाहिजे आपण सर्व मावळे लाखोच्या संख्येने एकत्र येऊन हकाच्या न्यासाटी लढा देऊ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बरोबर बोलताय साहेब .
प्रामाणिक मत्ताबद्दल आपले धन्यवाद.
बरोबर सर
जय भीम !
Balasaheb Aagde barobar shalla yogya Aahe,,,, 💯💯💯☑
अरे काही लोक तर असे आहेत की काहीपण झालं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करतात आणि संविधान विरोधी भाषा बोलतात अश्या लोकांना एकच सांगणं आहे की संविधान हे फक्त sc समाजच नाही सर्वांचं आहे
जय भिम जय शिवराय💙💛🇪🇺🚩
सविधानाला विरोध नाही आरक्षण पद्धतीला विरोध आहे .. आज देश स्वातंत्र होऊण 50हून अधिक होऊण गेली ....आता आरक्षणाच बिराड थांबवूण योग्यतेवर संधी ऊपलब्ध व्हाव्यात . किंवा मागास वर्गाला ती योग्यता प्राप्त होण्यासाठी मदत करावी .....!!पण संधी शेवटी योग्यतेवरच ठरावी ....!!
@@vishalgaikwad2797 प्रथम तुम्ही जातिवाद तर कमी करा मंग आरक्षणावर बोटे दाखवा
@@AjuShirsat perfect answer there's no doubt jay constitution
@@boostyourknowledge87 remove caste system remevo reservation
येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील चार कोटी मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना या कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही एक मराठा चार कोटी जय शिवराय
वंचितांचे शोषितांचे एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 👑
आता द्या ना आमदारांनी राजीनामा नाही होत ना द्यायला ..अरे तुमच्या राजनिती मध्ये गरीब मराठा सुद्धा मरतोय. साहेब तुम्ही बरोबर बोलताय.
प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी मी सहमत आहे.पण मराठा समाजाला आरक्षण द्यावे