Satej Patil on Shaktipeeth Marg | कोल्हापूरात शक्तिपीठ मार्गाला विरोध, सतेज पाटील म्हणाले...
HTML-код
- Опубликовано: 17 июн 2024
- In Kolhapur, opposition to the Shaktipeeth route has started to grow. Farmers are going to unite against this route. A march has been organized to oppose this route. The police have issued notices to these protesters. This Shaktipeeth highway will pass through 12 districts across the state. There is a plan to acquire 27 thousand hectares of land in the state for this highway.
कोल्हापूरात शक्तिपीठ मार्गाला विरोध वाढू लागलाय. या मार्गाविरोधात शेतकरी एकवटणार आहेत. या मार्गाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चेकर्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे.
#kolhapur #shaktipeethmarg #marathinews #news18lokmat #amta
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
विमानतळ विस्तारीकरण नको,
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नको,
नाणार रिफायनरी नको,
देवस्थान आराखडा नको,
महामार्ग नको
*नंतर ओरडून सांगायच उद्योग गुजरातला गेले*😒😂
हेच काम आहे यांच 😂
कोल्हापुरातील रस्त्ये करायला irb ला देवून आपण कुणाचा विकास केला हे सर्वानाच माहीत आहे. आणि पैसे खाउन कोल्हापूर कराकडू न टोल वसुली चे भूत कोल्हापूर करा च्या डोक्यावर बसवलत. BJP ने ते घालवलं आणि आता फुशारक्या मारता मनाची तरी लाज बाळगा. बंटी.
हा नेता जो पर्यंत जिल्ह्याला आहे, तो पर्यंत कोल्हापूर असच राहणार,
लोकांच्या चांगल्या जमिनीतून रस्ते बांधून निसर्गाचं अधिकचं नुकसान करण्यापेक्षा जे रस्ते आहेत त्यांना चांगलं करा....सांगली जिल्ह्यातून सुद्धा या महामार्गाला तीव्र विरोध आहे....
शक्तीपीठ मुळे शेतकरी उध्वस्त होणार आहेत...
तुमचं सगळीकडे विरोध आहे,, तुम्ही कोल्हापुरात एक काम केले आहे का तेवढ सांगा
😂😂😂apan kolhapur chya baher che distay
Tu aahes tr sang ky Kam kely 😂😂@@sourabh5999
@@sourabh5999 १० वर्ष नुसत थेट पाईप लाईन सोडली तर अजून काय तुच सांग ज्याच्यामुळे कोल्हापूर जगात भारी म्हणण्या सारख काय केलय
कोल्हापूर शहरातील रस्ते इतके सुंदर आहेत मेट्रो सिटी ला लाजवेल अशी रस्ते आहेत कोल्हापूरचे
@@ganeshjaygonde2257 😂😂
चांगल्या कामात अडथळा आणणे हेच याचे काम आहे , टोल चे कमिशन मिळाले होते या कामात मिळणार नाही म्हणुन खोडा दुसरे काय
बंटी पाटील हे स्वतः टोल चे जनक आहेत
होते आता बंद झालाय, जे चालू आहे त्याच्यावरती विरोध करा
D Y कोठे आहे?
बिहार राज्यपाल असताना रोज बातम्यात होता.
जेव्हा शेतकऱ्याचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने विकला जातो तेव्हा ही नेते मंडळी झोपेचे सोंग का घेते तेव्हा यांना एकही आंदोलन आठवत नाही जेणेकरून शेतीच्या मालाला चांगला भाव मिळेल
आता आमदारकी election आलं जवळ म्हणून स्टंट चालू आहे 😂😂😂
@@vishwanathnalawadeसुपीक जमिनी जात आहेत
भरपूर रोड आहेत...अगदी मोठे मोठे आहेत...आणखी शक्तिपीठ रोड कशाला हवा आहे?
मुंबई गोवा रोड भयंकर खराब आहे तो दुरुस्त करणे राहिला बाजूला..कारण नवीन रस्ता करण्यात जास्त मलई मिळते..
म्हणे विकास...
कुणाचा विकास?
ठेकेदार आणि टक्केवारी साठी शेतकर्यांची रोजी रोटी हिसकावून त्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे...
वेगळा मराठवाडा विदर्भ राज्य ही काळाची गरज ज्यांना नकोय एक्स्प्रेस वे त्यांना वगळवून ते पैसे मराठवाड्यात आणि विदर्भात खर्च करण्यात यावा ..
काॅन्ट्रॅक्टर आणि नेत्यांना टक्केवारी घ्यायची आहे, आहे हे रस्ते सरळ करा..!
अहो शेतकऱ्यांकडे पैसा आला की यांच्य मागे सतरंजी उचलायल कोण नसेल लक्षात घ्या आणि मागे बोबालणारी हे सतरंजी उचलेच आहेत उगाच यांच्या नादाला लागू नका बेकार राजकारण आहे
अगदी बरोबर साहेब आम्ही तुमच्या सोबत
स्वतः पण काय करायचं नाही आणि दुसऱ्याला पण काय करू द्यायचं नाही...कोल्हापूरला विकासापासून लांब ठेवण्याचं काम साहेब पहिल्यापासून अगदी नेटाने करत आहेत....
त्यापेक्षा हा मार्ग तुळजापूर, पंढरपूर,कराड,,ढेबेवाडी,संगमेश्वर मार्गे रत्नागिरीला व गणपतापुळे ला जाऊ दया.😊कराड हे प.महाराष्ट्रा,मराठवाडा,कोकण,पुणे या सर्वांना मध्यवर्ती आहे.
अरे खासदार पडायला खुप गोष्टी कारणीभूत आहेत, सर्व शेतकऱ्यांची भुमीका रद्द करावा अशी नाही
आरे बाबा ह्या नियोजित महामार्गाला ऑलरेडी एक समातंर रत्नागीरी-नागपूर महामार्ग आहे जो सध्या तोट्यात आहे. मग आणखी कशाला हवा आहे नवीन महामार्ग राजकारण्याचीं घर भरायला?
@@TusharPatil-gw8bd मी काय म्हणलोय ते बघा, आमचं वयक्तीक मत मांडू की नको भाऊ
कोल्हापूर थेट पाई प लाईन करताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या घरे पाडली त्या वेळी तुम्ही काय करत होता
Tyaveli saheb pani Peet hote😂
थेट पाइपलाइन आणि जमिन घ्यायचा काय संबंध 😂
पाइपलाइन साठी जमीन घ्यावी लागत नाही ....
शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन रस्ता नकोच पण बंटी पाटील तुम्ही थेट पाइपलाइन आणली तेंव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या नाहीत काय आणि टोलची भाषा तुम्ही बोलताय टोलची पावती तुम्ही फाडली होती
jamini gelya nahit. rasta cha shejarun geli aaghe pipe. amcha gavat road cha khali aahe
Kolhapur city madhe toll basvnare mahashay
बरोबर बोलत आहेत पाटील साहेब❤
कोल्हापूर चर नेते .त्यांना काही भेटल नाही म्ह्णून विरोध करत आहे...मराठवाडा .मध्ये कोणाचा विरोध नाही
Nehmi
Vikas thambavnara maanus…. govyala jayla rasa nakoch ahe…. Nagpur la direct maal pochavta yell Asa vichar kara jra…
स्वतःचा विकासासाठी व टोल, टेंडर, कमीशन साठी सारा खटाटोप
पुणे बंगलोर ला सुधा समांतर दुसरा पुणे बेंगलोर हायवे चे जे काम होणार आहे ते पण चुकीचे आहे पहिला 6 पदरी असताना दुसरा कशा साठी😊
Arre juna Pune bengalore var vahatuk vadhali aahe, to vadhavatala gele tar supik jamin janar aahe !
Navin pune- benglore marg dushkali bhagatun janar, tyamule tya bhagatil vikasa barobar traveling time sudha Kami hoil !
यांनी फक्त कोल्हापूरची वाट लावण्याचे काम केलं आहे थेट पाईपलाईन ची तर अक्षरशा वाट लागली आहे कोल्हापूरच्या रस्त्याची तर अक्षरशः वाट लावली आहे काँग्रेसवाल्यांनी स्वतः पण करायचं नाही आणि दुसऱ्यांना पण करू द्यायचं नाही हे यांच काम आहे फक्त
माननीय खासदार छत्रपति शाहू महाराज यांना कोल्हापूरच्या पाणी पाईप लाईन बद्दल माहिती तरी आके का?
प्रत्येक गोष्टीला विरोध.
आणि प्रकल्प दुसर्या राज्यात गेला की परत रडारड.
केजरीवाल सारखा मूर्ख माणूस हे सारे शिकवून गेला आहे.
आणि त्याच्या गुरूला कोणीच विचारत नाही.
कोल्हापूर आणि विकास हे नात कधी जुळल नाही त्याला कारण एकच, स्वतःच्या स्वार्था साठी सुडाच राजकारण करणारा हा घंटी
saglyancha virodh ahe gov kunacha ahe bgh adhi.
सत्य आहे
कोल्हापूरला कोन थांबनार नाही म्हणुण विरोध केला आहे
शिंदे साहेब हा महामार्ग लवकर पूर्ण करा
रिंग रोड कसं झालं
स्वतःचं आत्मनिर्भर निरीक्षण करून बघा
Roads are the key to the rural development. But sadly kolhapur 😢
Viman seva kolhapur mdhe munna sahebni keli chalu
Banti patil fkt it prak ani kolhapur mdhe company aanundet motya
Mg me manto banti patil tena
Bunty patil ne kolhapur madhe konte kam kele ahe tevade sanga
आम्ही फक्त नितीन गडकरी साहेब सोबत ते करत आहेत ते सर्वांच्या सोयसाठी आहे
कराडमधून घ्या आमची तयारी आहे.
अहो साहेब उपनगर परिसर कधी लाईट लावला आहे
शक्तिपीठ महामार्गाने कोण आठ तास प्रवास करायला लागणार आहे. टोल नाके किती असणार आहेत?शेतकरी प्रवासी यांच्यासाठी नसून टोल नाके उभे करून शेतकरीविरोधी धोरण आहे.
Banti la kolhapur cha vikas nko ahe
Mnun virodh krt ahe
आ हे त या मार्गालाच समांतर मार्ग झाला तर् चाग्लच हाया कि,वेगला कसला पाहिजे
Road jalle pahije shetiche mal city parent pochwne
Sarkarne.shaktipit.marg.cancel.karava.karan.shetkaryanchya.changlya.jaminijat.aahe.jasa.samrudhi.marg acha.jantelalabh.nahi.to.2wheeler.loka na.khulapahije
Already Roads are there to respective Temples
First take care of done roads
मला कळत नाही, रस्ता झालाच नाही तर विकास कसा होईल. उद्या जेव्हा हा रस्ता होईल तेव्हा हेच लोक हॉटेल आणि इतर व्यवसाय टाकून बसतील. काही अडचणी असतील तर बोलून सोडवा. रस्ताच होऊ देणार नाही अस कस चालेल. जर सगळेच लोक बोलले की आम्ही जागा देणार नाही तर रस्ता होईल कसा. ज्यांनी इतर रस्त्यांना आपल्या जमिनी दिल्या ते मूर्ख आहेत का मग....
बरोबर मुद्दा आहे
समृद्धी महामार्ग बघा काय झाले
आरे बाबा ह्या नियोजित महामार्गाला ऑलरेडी एक समातंर रत्नागीरी-नागपूर महामार्ग आहे जो सध्या तोट्यात आहे. मग आणखी कशाला हवा आहे नवीन महामार्ग राजकारण्याचीं घर भरायला?
@@TusharPatil-gw8bd राहुद्या लोकांना सांगत बसु नका त्यांना विकास हवा आहे,मराठवाड्यात प्यायला पाणी नाही,पाण्याची मागणी करायची का रस्ताची.एक महामार्ग आहे असे सगळे सांगत आहेत तरी लोकांना कळत नाही.
chutiya sagle jn virodh karat ahet mahiti ghe.
सरकार ने आधी समृध्दी महामार्गात गेलेल्या जमनीचे पैसे ध्यावे
स्वताच एक काम नाही आणी दुसऱ्याच्या कामात आडपाय घालणे एवढच जमतय
Jamatch nahi o 😂
😂😂😂😂
काय रस्ते करून शेतकऱ्याचा काही फायदा नाही आहे
@@ajitpatil7541 आमचा कोरडवाहू भाग आहे आम्हाला रस्ता होईल तेवढं चांगलं आहे, आम्ही आमचं मत मांडतोय कोणाचं मत परीवर्तन करत नाही
Shaktipeeth mahamarg kela tar changli gosht ahe, pan hya sarkar ne lokanchya gharat Shakti vadavli tar ajun fayda hoil
# devendra fadanvis= development
विरोध करण्याशिवाय केलय काय यांनी
शक्तीपीठ रस्त्याची काही गरज नाही... आम्हाला गोव्याला जायला खूप रस्ते आहेत..समजल
तूझि जमिन कीती जात आहे हे साग
शक्तीपीठ नको.
कोल्हापूर शहरातील रस्त्याला निधी द्या आणि ते पुर्ण करा. कंबारड गेलं आमचं.
10 varshapurvi rastyat khaddech navhate !
Darvarshi road karayla lagayache, aani 6 mahinyat kharab !
BJP kharab aahe, pan te sattet yenyas currupt congress ni rashtravadi jababdar aahe !
Shaktipeeth railway marg karava, Kami jamin jail !
Je interview det ahe na tyna jaun V4 ky keley kolhapur maddhe महापालिका ताब्यात असूनही 😡😡
@@rahulkandale418110 years gov kunachi ahe bgh.
@@virajkirteekar6564 bala Kolhapur महापालिका कुणाकडे आहे ते पहिला bg,,
कोल्हापूर सोडले तर 11 जिल्ह्यात कुठेच विरोध नाही महामार्ग झालाच पाहिजे
अहो साहेब कोल्हापूरकरांचा इतिहास नाही माहित आपणांस...घ्या थंड...
एकदा ठरवल की ते केल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसत नाहीत..
टोल आंदोलनाची माहिती घ्या आधी आणि मग बोला
तुझ्या शेतात न कर मग शक्तीपीठ महामार्ग तुझी जमीन देऊन
कोन तु कोल्हापूरला ये तुला सांगतो
कोण तू संदीप अगोदर कोल्हापूर मध्ये ये मग कळेल तुला कोल्हापूर म्हणजे काय असतं
Kon re tu
True said
प्रत्येक गोष्टीला विरोध का
तुमची रोजी रोटी हिसकावून घेतली म्हणजे कळेल...विरोध का होतो ते
@@nishanpatil7235हे तर कुटे मग तुम्हाला रोजी रोटी देतात. अणि त्याची भरपाई देणार आहे ना सरकार. अणि हे काय तुमच्या रोजी रोटी साठी विरोध नाही करतं स्वतचं टक्केवारी वाढवण्यासाठी च स्टंट आहे त्यातला एखादा टोल वसुली ह्यांना मिळाली की हा रस्ता खूप उपयोगी होईल कोल्हापूर ला. एखादे धरण बांधताना किती लोकांची जामीन गेली घर गेली त्या पाण्याच्या जिवावर तुम्ही शेती करता ना.विकास होऊदे पण माझी जामीन नाही गेली पाहिजे. रस्ते पाहिजे पण दुसऱ्याच्या शेतीतून वारे जनता
Satej Patil Sahebancha virodh samju shakto Kolhapurat fakt tyana jamin latnyacha adhikar aahe..If you know you know
मुंबई गोवा रोड बनवा 17 वर्षे झाली
कोटी कोटी रुपये बाधितांना मिळाले दुसरी कडे शेती घेतील. यांना कार्यकर्ता मिळणार नाही कारण यांच्या मागे फिरणार कोण
Saglya gostila virodh karycha Ani nntr bomblyach amcha vikas hot nahi mgnun
सरकारने विदर्भाचा विकास करावा कारण त्यांना या दोन्ही काँग्रेसनी कधी पाणी पण मिळू दिल नाही तिकडे शेतकऱ्याची आणेवारी कमी आहे त्यामुळे त्यांना काही भेटत नाही.. ज्यांची पोट भरली आहेत तिकडे विकासाची गरज नाही
रस्ता हा होणार कारण केद्रांचं काम आहे
Kolhapur मधील लोक अविकसित आहे त अस वाटत😊
Satej patil barobar boltat.gadkari rameshawram pasun himalya paryant vat lavtahet.himalay kosaltoy he tethil praya Varun samjtey.
कोल्हापूरकरांचा इतिहास बघायचा आणि मगच कमेंट करायचं
शक्तिपीठ हा होनारच
आरे बाबा ह्या नियोजित महामार्गाला ऑलरेडी एक समातंर रत्नागीरी-नागपूर महामार्ग आहे जो सध्या तोट्यात आहे. मग आणखी कशाला हवा आहे नवीन महामार्ग राजकारण्याचीं घर भरायला?
झाला पाहिजे महामार्ग कोल्हापूर mdhe ajun development hoil
IRB vichara Bunty la😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बंटी साहेब तुम्ही सुद्धा कोल्हापूर वर टोलधाड घातली होती!
Aaj manl bunty na..
Ek tari changli news ahe baba yanchi..
Pan kahi mhana Band padaych mhntl tr he saaheb ch.. Mg te changl aso kinva vait..
Virodhk asch krty amchya ichlkrnji LA pni detana Asch kelet
Ha jar rasta jabardasti kela tr Maharashtra che saglech shetkari kayamche sarkar virodhat janar
" Nahi zala "hech amhala pahije, sarkarchi bhalatich jabardasti ahe. Goa Mumbai haiway Kara avdhich jar maharastrchi kalji vatat asel ter.
माहिती शेती करायला कोण नाही आणि सुपीक आणि अपेक्षा यात काय फरक आहे
6
विरोध करनारे सेतकरी नाही आहे हे राजनीति क लोग भोकत आहे
खानदेशी सतेज पाटील
कोल्हापूर ते शाहुवाडी दररोज अपघात होत आहेत हा रोड झाला तर हे अपघात टाळता येतील. हा रोड झाला तर अपघात टाळू शकतात
हे कोल्हापूर आहे इथं टोल दिला नही आणि रस्ता काय होऊ देत्यात.. इथं एकदा ठरलं कि ठरलं
ना ना पाटील नगर
Miraj Solapur Highway rikama padlay...he kay navin
अरे रस्ते चांगले झाल्याने वाहने वेगाने पुढे जाणारं तर रस्ता मोकळा असणार नाहितार चार चार लाईन भरून वाहन जाणारं का.
तुमच्या स्वतःच्या राजकारणाच्या हयातीत असला विषय कधी घडला का नाही स्वतः निरीक्षण करा
Sahebani 15 varshat ek prakalp aanlay, haa virodh kahi navin nahi
Mag vikas ksa honar
Up peksh magas aahe zala Maharashtra 😂😂😂😂😂ata sarvat changle expressway up che aahe ani Maharashtra peksha lambi pan jast aahe karan maharshtra rajkarnat up peksha magas zala ata mazzach mazaa.😂😂😂😂😂lage raho
tari pan tuze UP bihari thoke Maharshtra madhe yetat
Maharashtra chi vaat lau naka
रत्नागिरी नागपूर महामार्गाला असा विरोध व्हायला हवा होता .
त्या गडकरी ने राज्य सरकार ल सांगायला हवं होते, आता नॅशनल हायवे झालाय नवी हायवे करू नका
Shetkaranchi jamin janar ahe.
शक्तीपीठ महामार्ग नको
All India mdhe chgle road ani smart city hotey khr banti patil la kolhapur cha vikas hou dycha nhi ahe
Kolhapur la it prak zala tar kolhapur mdhlya porna job bhetil hey banti patil virodh krt ahe
हा आगलावा आहे.याने काय विकास केला आहे ते सांगा?
सतेज पाटील यांना clinshev पाहून भारी वाटले
😂😂😂देश कशीपरादेश
Samruddhi Jhala ata Shaktipith ala
👑💖 Banti Patil 👑💖
बंटी साहेब. बोलतात ते अगदी बरोबर..❤❤
ब्राम्हण नांची रोजगार हमी योजना चालु रहावी म्हणुण हा अट्टाहास
BJP hatav Maharashtra bachav
हा बंटी पाटील कायम विकास कामाला विरोध करत असतो कोल्हापूर शहरातील रस्त्या ची अवस्था वाईट आहे ते रस्ते केव्हा करणार ते सांगा खोटं बोला पण रेटून बोला असे यांचं राजकारण आहे
Ekdam barobar aahe त्याला पाडा