Это видео недоступно.
Сожалеем об этом.
धनगरांचा खरा शत्रू धनगरचं? ग्रामीण भागात कसे वागतात धनगर एकमेकांशी?
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2024
- #dhangar #viralvideo #obc #st #reservation #politics #maharashtra #vidhansabha #धनगर #आरक्षण #राजकारण #ओबीसी #महाराष्ट्र #निवडणूक
धनगरांचा खरा शत्रू धनगरचं कसा आहे? ग्रामीण भागात कसे वागतात धनगर बांधव एकमेकांशी? धनगर बांधवांच्या कश्या वागण्याने मोठी नेतृत्व निर्माण होत नाहीत? धनगर जमातीच्या कोणत्या स्वभावाने त्याचा इतर फायदा घेतात? कसं फसवल जात धनगर बांधवांना? धनगर बांधवांचे वागणे नेमके कसे असते? यावर खुली चर्चा केली आहे.
जय मल्हार, जय महाराष्ट्र , जय भारत
हे 100% खर आहे आपलेच माणसं आपल्या समाजाला मागे खेचतात द
एकदम बरोबर आहे
जय मल्हार
चांगली चर्चा घडवून आणली फार छान
सहकारी साखर कारखाने, दूध डेरी,सहकारी सोसायटी,शाळा,बँका या गोष्टी असतील तर लोक एकत्र ठेवण्याचं काम करू शकतो.money power.
जय मल्हार
आपल्या लोकना निवडनूक लढ़वनेआणि समाजने मदत करने हाच उपाय
गोफणे सरांनी सुरू केलेले प्रबोधनाचे कार्य महान आहे. समाज सुधारला पाहिजे.
मुळात शिक्षण ज्ञानाचा अभाव आहे..😑 वेक्तिक सबंध आणि सामूहिक जात सबंध हे दोन्ही वेगळे असतात.👏.इतका धनगर समज सुज्ञ करायची गरज आहे....त्या साठी धनगर "मल्हार शक्ती पीठ"मध्यमतून धार्मिक सामजिक उथान करणं आवश्यक आहे
चिंताळे साहेब... समाजात अनपढ लोक आहेतच त्यांच आपण समजू शकतो, पण ते आपण धनगर आहोत ते मानतात स्वतःला,
पण जे लोक शिकलेले आहेत त्यातले पण जास्तीत जास्त लोक अतिशहाणे आहेत त्यांना आपण धनगर असल्याची लाज वाटते ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे समाजाची... बाकीच्या तर अनेक गोष्टी आहेतच,
धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा या जुन्या म्हणी प्रमाणे आहे...
म्हणून प्रत्येकाला वाटत मीच बॉस झालो पाहिजे,
जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही तोपर्यंत समाजाचं काहीच होऊ शकत नाही...
त्यासाठी समाज एकत्र कसा येईल यासाठी प्रयत्न करावेत नक्कीच काही तरी बदल होईल... 🙏🏻
जय मल्हार सर आपल्या निदर्शनास एक चांगला उपक्रम आणू इच्छितो आमच्या गावातील तळेगाव येथे समाजातील तरुण एकत्र येऊन त्यांनी एक भव्य मंगळ कार्यालय उभे केले त्या साठी सर्व आर्थिक तरतूद समाजातून उभारली व एक भव्य स्वप्न पूर्ण केले आहे
खरच आहे.
समाजात विचारवंत,साहित्यिक, लेखक तयार झाले पाहिजेत.
राजकारणाची चर्चा करण्यापेक्षा मुलांना शिकवा डाॅक्टर,इंजिनियर,आॅफिसर करा.कसला वाद घालताय.
समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे
बरोबर
जय मल्हार 💛
कोणाचं तरी एकाच नेत्र्तव स्वीकारा.
ओबीसी सोबत रहा फूट पडू देऊ नका
😂😂
अगदी खरं आहे कि, आपलाच समाज आपल्या माणसाला कमी समजतो, मीच हुशार आहे, मीच खरा नेता आहे.
हे आम्ही कोठून शिकलो तर आज जे नेते करत आहेत, त्याच्यापासून शिकलो कारण नेतेच आस करतात, समाजासाठी नेते एकत्र येत नाहीत, हे वस्तुस्थिती आहे.
समाजाचे खेकडा वृत्ती बंद होत नाही
हाके सर अभ्यासू माणूस
समाजातील लोकांनी दुसऱ्यांची लाचारी करणे बंद केले पाहिजे समाजातील लोकांनी आपले नेतृत्व वाढवले पाहिजेत
तरच समाजाचे प्रश्न सुटतील
समाज कल्याण करण्यासाठी nukari, साहित्यक जागृती, वकील अशा लोकांनी राजकारणी आपले समाज सुधारक अशा लोकांनी जागृती घडवून एकाच्या मागे जाणे व वाद आप आपसात ले सोडवून आपुलकी निर्माण झाले पाहिजे. समाजाने शिक्षनाकडे लक्ष दिले पाहिजे असं वाटते
कोणत्याही एका पक्षा सोबत रहा फूट पडू देऊ नये
समाजाला दोष देता येणार नाही नेतृत्व व संघटन चांगले पाहिजे. बदल घडेल ..
🎉
चर्चेमध्ये जे पाहुणे आहेत त्यांच्यातच एकमत नाही आहे तर समाज कधी अखंड होणारे
एकदम बरोबर आहे भाऊ
आकलन आणि अभ्यास वाढवा.
आपण आपसातच वाद घातलेत तर समाजाची दुरास्था जैसे थेच ठेवाल ??
कार्य दाखवले तर समाज डोक्यावर घेईल.निस्पृष्ह माणूस समाजाची अवहेलना टाळलेच पाहिजे व आपल्या माणसाला आपणच मोठे करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.
घरातच जर शत्रू असणार तर आपण कोणतेही युद्ध जिंकू शकत नाहीत..ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
गोपणे विषय बरोबर आहे
Jai malhar
बरोबर बोललात पण परीस्थिती बदलणे आवश्यक आहे ना सर
United Nations madhe sadhya jevdhe UN member ahet tyatil 120 deshapeksha jyast loksankhya hi Maharashtra til dhangar samajachi ahe tri gelya 78 varsha pasun dhangar samajala bhartiy sansdet sthan n bhetne he jagatil sarvat mothya lokshahi che lakshn mulich nahi