महाराष्ट्रात 22 नविन जिल्हयांच्या निर्मितीची मागणी आहे, नविन प्रस्तावित जिल्हे कोणते ? | BolBhidu
HTML-код
- Опубликовано: 1 авг 2022
- #BolBhidu #malegaon #maharashtra
आज महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्याची संख्या ५८ पर्यन्त होवू शकते. तर ही संख्या ६७ इतकी देखील वाढू शकते असही सांगितलं जातं..
एकूणचं महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्याची मागणी का होते? आजवरचा जिल्ह्यांच्या निर्मीतीची इतिहास काय राहिला आहे? आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून नव्याने कोणते जिल्ह्ये निर्माण करण्याची मागणी होत आहे..
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91TjAmYA
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
ऐ8ज
Vedharba alag karon dy pahe ly
l
@@rammutthe1472 )) pp
अमरावती मधून वरूड जिल्हा ची खूप वर्षा पासून मागणी आहे (प्रस्तावित तालुके मोर्शी चादुर बाजार, आष्टी आर्वी व करजा घादगे व नरखेड) तालुके चा समावेश करावा अशी मागणी आहे. तेसेच काही नवीन तालुक्याची मागणी आहे . जर वरूड जिल्हा झाला तर आष्टी व काटोल दिल्याची काही गरज नाही आहे
नांदेड जिल्हा मुख्यालया पासून किनवट 150 किमी आहे आणि त्यातील मांडवी परिसरातील गावे जिल्हा मुख्यालय पासुन जवळपास 200 किमी दुर आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना दुसऱ्या राज्यात गेल्याचा भास होतो. पाच मिनिटाच्या कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणीं गेल्यास मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी परतावे लागते. 1995 पासुन भिजत घोंगडे ठेवले आहे, नुसतच वायफळ ' मूठभर घुग्ऱ्या अन् रातभर मचमच'.
बरोबर् आहे😡😡
पुसद जिल्हा करा कीनवट ला जवळ पडेल
@@thegreatbanjara145 पुसद विदर्भ मध्ये येतो....किनवट मराठवाड्यात
कीनवट जिल्हा झालाच पाहिजे
बरं मग पुसद जिल्हा करा सोपं जाईल.
जिथे खरोखरच जिल्ह्याची गरज आहे तेथे जिल्हा निर्माण करावा. यामध्ये कोणतेही राजकारण नसावे ही अपेक्षा.....
Malegaon
अंबाजोगाई जिल्हा व मराठवाड्याचे प्रशासकीय त्रिभाजन ही फार जुनी मागणी आहे!
बाकीचे लोक: हा जिल्हा नको, हा जिल्हा हवा...
एमपीएससी aspirant: च्यायला syllabus वाढला 😑😑
बरोबर जास्त जिल्हे जास्त अभ्यास
😂
😂
भंडारा जिल्हा. व गोंदिया जिल्हा चे विभाजन करणयाचि गरज नाही
@@user-gq1xp1qs1y बर साहेब तुम्ही म्हणताल तस....
जिल्हे निर्मिती करण्या आधी परप्रांतीय महाराष्ट्रात जिल्ह्यवार किती आहेत ते पहा येणारे लोंढे थांबवा.
२)पुणे मुंबई ठाणे नाशिक नागपूर कोल्हापूर या शहरात प्रमाणाच्या बाहेर परप्रांतीय असतील तर त्यांना विस्थापित करा म्हणजे स्थानिक लोकांवर ताण कमी होईल
तुम्ही खूप चांगली माहिती लोकांपर्यंत पुरवता त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळे आमच्या जनरल नॉलेज मध्ये खूप वाढ होते. बोल भिडू चैनल चे खूप खूप धन्यवाद
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
Excellent information..परंतु प्रस्तावित जिल्हे नकाशा सहित समजून सांगितले असते तर खुप माहितीपुर्ण झालं असतं..
कराड हा खूप आधी पासुन जिल्हा होण्यापासून प्रलंबित आहे, फक्त राजकारणामुळे.
Karad zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nahi.Karad he naav amhala kadhich manya nahi honar
Dakshin Satara hich amchi juni olakh.
एकी ठेवा दादा जिल्ह्याची
कोल्हापुरकर बघा आम्ही एक आहे आम्हाला विभाजन नको म्हणतात आणी आप्ल्या जिल्ह्यात्ली लोक बघा.
राजधानीची तोड फोद करणे योग्य आहे का ?
चुकी लोकप्रतिनिधिंची आसते विकास करत नाहीत
जिल्ह्याण काय केलय कराड,पाटण,फलटण,माण,खटाव गेल तर काय राहिल म सग्ळ संप्ल
राजधानी संपली
सातारा नावाचा एवडा कंटाळा आलाय का ?
Amhi Jari Walwa sangli madhle aslo tarihi
Ambhimanane Dakshin Satara hech naav gheto jo apla juna Satara va sangli Milun Satara jilha hota tech.Mhanun karad he naav nahi manya kadhich.Aj jari Sangli jilhyat yet aslo amhi tari amhi Juna Dakshin Satara va Satari manus hech swatala samajto
@@pythagorastheorem9238 आओ ही आस्ल जिल्हा बदलुन काय होत नस्त मी बी कोरेगाव तालुक्यातला आहे आमच्या तर कोरेगाव शहरात रेल्वे स्थानक आसुन तालुक्याचा आजिबात विकास झाला नाय तालुक्याचा एक भाग पावसाळी तर उत्तर कोरेगाव दुष्काळी पन आमी कवाच म्हनार नाय हिक्ड जायचेय आन तिक्ड जायाचेय आम्ही आमच्या जिल्ह्या बर कवाच गद्दारी करनार नाय आभीमान आहे सातारकर आसल्याचा.
only कराड .👆👆
मागणी करायला काय कोणी काही ही करेल..पण जिल्हा निर्मिती साठी चे निकष पण पूर्ण होणे गरजचे आहे.
महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली त्यावेळेस किती जिल्हे होते त्यामधून नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी किती केले अशी सविस्तर माहिती देऊन आता वर्तमान काळात 36 जिल्ह्याचे विभाजन होऊन 22 जिल्हे होणार आहेत त्याची माहिती योग्य पद्धतीने दिली याबद्दल बोल भिडू व्हिडिओ चॅनलचे आभारी आहोत.
😂😂
पुसद जिल्हा झालाच पाहिजे
जय हिंद जय विदर्भ
👍🌹
जय विदर्भ
यवतमाळ आवडत नाही काय हो
@@kaustubh_ramteke_07 यवतमाळ आवडते पण आम्हाला खूप दूर पडते (१००km)
वणी 113km
हे सरकार नक्की स्वप्न पूर्ण करेल याची मला खात्री वाटते बोल भिडू हे चायनेल खूप छान माहिती देतात त्यांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचें आभार मानतो 🙏🙏
नाही, महाराष्ट्र खड्ड्यात घालणार...
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
काही नाही पण गडचिरोली जिल्हा विभाजन अत्यंत महत्वाचं आहे..अहेरी विभाग ते गडचिरोली मुख्यालय खूप लांब प्रवास करावा लागतो लोकांना आणि तसा या दुर्गम भागचा विकासही होण्यास खूप मोलाचं योगदान मिळेल ..गडचिरोली जिल्ह्याच्या विकाससाठी हे फार महत्वाचे आहे . .
Ya right
प्रवास तर खूप दूर चा आहेच पण रस्ते पण खूप बिकट आहेत अहेरी तालुक्यातील त्यामुळे जिल्हा झाला तर विकास आणि नागरिकांच्या सोयी सुविधा वाढतील..त्यामुळे अहेरी जिल्हा प्रथम व्हावा अशी प्रशासनाकडे मागणी आहे..
अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, अहमदनगर जिल्हा विभाजण होणे अत्यंत महत्वाचे आहे.
अगदी बरोबर आहे तुमचं.
Sangamner
Shrirampur
👍💯
👍
फक्त राजकारणी आमदार,खासदार,यांची सोय होईल,जनतेचा विकास किती हा विषय पण चर्चे साठी ठेवा. जय महाराष्ट्र
नवीन जिल्हे झाले पाहिजेत
अंबाजोगाई,किनवट, उदगीर तर नक्की करावेत
हे जिल्हे झालेच पाहिजे.
खूप छान माहिती दिलीत... 16 मि. नॉन स्टॉप बोलत होतात पण थोड ही बोर झालं नाही... Keep it up... 👍👍👍
खूप चांगली माहिती दिली ❤❤❤
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
होणारच नाही
No
Kaa br naahi aahe
Ok
Honar❤
जास्त जिल्हे = जास्त भूगोलाचा अभ्यास🙏🙏🙏
😂😂😂😅🤦
अगदी बरोबर
जास्त जिल्हे = लोकांसाठी अधिक चांगले (as it improves convenience)🎂
शिक्षक दिसता तुम्ही?
More district...more collector..more courts..more zp... And. I.e. more expensive
प्रशासकीय कारभार सुलभ आणि सुरळीत व्हावा
असे वाटत असेल तर राज्यातील काही जिल्ह्यांचे विभाजन करुन नवीन जिल्हा नीर्मीती होणे आवश्यक आहे.
नवीन जिल्हे तयार होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे खुप गरजेचे आहे , हे सरकार ती इच्छाशक्ती दाखवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल....... पण नवीन जिल्हे होणे हे महाराष्ट्रासाठी खुप गरजेचे आहे.......
केवळ १३ लाख लोकसंख्या असणाऱ्या अरुणाचल प्रदेशात २६ जिल्हे आहेत
महाराष्ट्रात ६० तरी असायला पाहिजेत
35 district
Mg thithe taluka population 2000 asel
जनतेच्या सुख-सोयी साठी लहान - लहान क्षेत्र करुन नवीन जिल्हे निर्माण केले तर, स्थानिक खासदार , आमदार या लोकप्रतिनीधींना जनतेपर्यंत जावुन त्यांच्या गरजा , सुख सोयी , त्यांचे जीवनमानाचे प्रश्न याचा मागोवा घेण्यांस सोपे होईल. आणी विकासाला चालना मिळेल.पण नवीन जिल्हे निर्माण करतांना विकास झालेल्या त्यातील क्षेत्रांना आणी अविकसित क्षेत्रांना एक मापदंड न लावता त्या जील्ह्याला अधिकचा निधी देण्यांची तरतुद करावी.तसेच देशातील सर्व जिल्ह्यांना निधी देतांना ज्या जिल्ह्यातील भागाचा विकास झाला नाही.अशा जिल्ह्यांना निधीचे झुकते माप देण्यांची तरतुद करणे हे ही तितकेचं महत्वाचे.आणी खासदारांना निधी देत असतांना त्यांना प्रमाण म्हणुन समान निधी देता ते पण चुकीचे आहे.संबधित जिल्ह्याच्या खासदारांनी आपल्या जिल्ह्यात कोणत्या कामासाठी निधी हवा आहे.याचा आराखडा पाच वर्षाचा बनवुन केंद्रसरकारला देणे बंधनकारक करुन त्या कामावर जसे काम तसा निधी देणे.व ज्या जिल्ह्यात ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्यांना प्राधान्यक्रम त्या आराखड्यात द्यावा.म्हणजे अनुशेष भरुन निघेल. आणी त्यामुळे नक्कीचं जगापुढे एक सुंदर भारत निर्माण होईल.यासाठी प्रयत्न असावेत.परंतु सत्तेत बसलेले राजकीय पक्ष/ नेते भेदभाव करुन स्वत:च्या खासदार / आमदाराला त्या भागांत जास्त निधी देतात. हा भेदभाव पुर्विपासुन चालत आला परंतु ज्या प्रधानमंत्र्याकडुन होणारं नाही असे वाटत होते?पण त्यांनी सुध्दा त्याचं पध्दतीने काम केले.यातीन असे सिध्द होते की, सगळे एकाचं माळेतील मणी.पण गुरुमणी वेगळा असेल असे दिसते फक्त.पण तोही तसाचं.
किनवट - नांदेड
अंबेजोगाई - बीड
बारामती - पुणे
पुसद - यवतमाळ
शिर्डी - अहमदनगर
मालेगांव - नाशिक
उदगीर - लातूर
हे 7 जिल्हे fix आहेत...✌️👍
Bhusawal - jalgoan
Buldhana - Khamgaon
फारच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, अनावश्यक जिल्हा निर्मिती नकोय कारण त्यात घडाई पेक्ष्या मढाई जास्त व्हाची नाही काय..?????
Chimur पण फिक्स aahe
अगदि बरोबर
कऱ्हाड जिल्ह्याची निर्मिती करून त्यामधे कडेगाव,पलूस, शिराळा,वाळवा हे तालुके घेण्यात यावे.आणि कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन वेगवेगळे तालुके निर्माण झाले पाहिजेत
Karad Jilha zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nae
कराड जिल्हा झालाच पाहिजे
सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व
सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao
Mandesh- Atpadi Khanapur
Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal..
Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@@kiranshindesk एक काम करा की सांगली जिल्ह्यात पूर्वीसारखा सातारा जिल्ह्यात घ्या की तेवढेच दोन-चार तालुके का न्यायालय
तुम्ही आमच्या सांगली जिल्ह्यातील तालुके का मगलय आणि जरी मागितला तर दक्षिण सांगली होऊदे
विकासाच्या उद्देशाने लहान आकाराचे क्षेत्र अधिक चांगले आहेत म्हणून कृपया आणखी 22 जिल्हा मुख्यालय बनवा
पंढरपूर जिल्हा व्हावा ही मागणी व या साठी zp मधून प्रस्ताव पास झाला आहे हे आपण सांगितलं नाही...
१० वर्षापासून ऐकत आहे की आमचं उदगीर जिल्हा बनणार म्हणून कंटाळा आलंय आता एकूण एकूण🤣
बरोबर
ताई बुलढाणा जिल्हा मधून खामगाव जिल्हा झाला पाहिजे ही मागणी पण खूप जुनी आहे त्यावर देखील प्रकाश टाकावा 🙏🙏🙏🙏🙏🙏
💝👍👍👍
bhau kahi fayda nahi...aaplya विदर्भाची गोष्टच होत नाही इथ...वेगळा विदर्भ हाच एक उपाय
..जय विदर्भ 🙏🙏
अंबाजोगाईत जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय कार्यालय आहेत
Ithe beed la aajun railway nahi mag ambejogai zilha karun punha ambejogai la railway aana mahnun aandolan kartil
मालेगावात पण आहेत
@@vlogs3131 malegaon ambejogai peksha 10 pat mothe aahe😄😄
🚩🇮🇳🚩हरिओम जिल्हे वाढ केल्यास आणि तें पण छोटे छोटे झाल्यास प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि लोकांच्या तक्रारी कमी होऊन देशाची प्रगती होऊ शकते. 🚩🇮🇳🚩जय हिंद. 🚩🇮🇳🚩
BolBhidu , I love ur content and would like to request you to make an informative video about the new municipal corporations that could establish in Maharashtra.
आमचा अखंड कोल्हापूर म्हणतो,,, आम्हला कोल्हापूर असलेचा गर्व आहे
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा.
@@sureshgawade9129 ajara taluka .. Kayam kolhapurat ch rahil🔥💖... कोल्हापूर चा कोकण आमचा आजरा😍
Shirol Kurundvad Sangli la jodnyachi khup juni magani ahe ....
@@bhagwanawale6713 भाई जी video तू आता पाहिली ती मागणी होते कारण अंतर जास्त आहे 150-200km अंतर आहे शिरोळ कोल्हापूर अंतर किती??
@@sureshgawade9129 विचार करणे गरजेचे आहे कारण कोल्हापूर चे नेते मत मागायला येतात पण काम करत नाहीत. कोल्हापूर मध्ये राधानगरी, भुदरगड, चंदगड,गडहिंग्लज आणि आजरा. यांचा जिल्हा होणे गरजेचे आहे नाव ठेवा south kolhapur
गडचिरोली जिल्ह्यातुन अहेरी तालुक्याला जिल्हा करा. अत्यंत गरजेचे आहे. गरिब व आदिवासी यांना खूप त्रास होतो आहे.
खूप जास्त महत्वाचं आहे हे
अहेरी जिल्हा होणे गरजेचे आहे...
Aheri la maza mitr rahto bhau kadachit odhkt asal tyala
सोलापूर चे विभाजन करून पंढरपूर
2 अहमदनगर चे विभाजन करून शिर्डी
आणि नाशिक चे विभाजन करून मालेगाव
4 नांदेड चे विभाजन करून kinawat एवढे चारच जिल्हे व्हावेत असे वाटते.
खरय पंढरपुर जिल्हा झाला पाहिजे
Beed -Ambajogai pan hoyla pahije
पंढरपूर व तुळजापूर देवस्थान असल्यामुळे पण हे तालुके जिल्हे व्हायला पाहिजेत व रेल्वे लाईन वर यायला पाहिजे व तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर तेथे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था झाली पाहिजे
जीव इचलकरंजी😍 श्वास कोल्हापूर❤️
कोल्हापूरच विभाजन म्हणजे आमचं देह आणि आत्मा वेगळं करण्यासारखं आहे.
शाहूवाडी ते शिरोळ आणि गगनबावडा ते चंदगड एकच #कोल्हापूरकर MH09
पंढरपूर जिल्हा होणे गरजेचं आहे
Agree
मला नाही वाटत होईल कारण डोळ्यासमोर आहेत..
@@shreemanvijuu करमाळा पासुन जिल्हा ठिकाण 150 किमी आहे पंढरपूर ला जिल्हयाचा दर्जा मिळाल्यास माढा करमाळा माळशिरस सांगोला तालुक्याचे वर्गीकरण पंढरपूर जिल्हा त होईल
@@shreemanvijuu माढा व करमाळा या दोन तालुक्यात कुर्डुवाडी तालुक्याची निर्मिती माळशिरस मधून अकलुज तालुका व बार्शी तुन वैराग तालुका ची मागणी खुप दिवसापासून आहे
राजकारण म्हणून काही तरी गोष्ट नांदतीय पंढरपूर मध्ये ती गोष्ट सासुरवास करणारच पंढरपूर च्या विकास रुपी पुत्राचा जन्म होईला..
Khooop kamal video! Itki jasta mahiti Kashi Kay milawlis g? Highly impressed by efforts!🙌🏻
कराड हा जिल्हा झालाच पाहिजे कराड हा साताऱ्याहून खूप मोठा आहे अनी जिल्हा होईल म्हणून कराड मधील खूप कमी थांबवले आहेत MH50 कराडकर 🙏
झाटभर तुझी उंची तर आहे तुझी pk पिउन काही पण बरळु नकोस 😂
नविन जिन्हे स्थापन झाले कि स्थानीय जनतेला त्याचा फायदा होतो, वेळ, पैसा वाचून पायाभूत सुविधा मधे निश्चित विकास होतो
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
@@Timakiwala ja zhop ata
सगळे जिल्हे वेगळे करायची मागणी करत आहेत पण फक्त कोल्हापूरकरणा वेगळा जिल्हा नको आहे !! अभिमान आहे कोल्हापूर चा असल्याचा ।।।।
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा
Shirol Kurundvad la Sangli la jodnyachi khup divsanchi magani ahe.....
@@bhagwanawale6713 अजिबात नाही कोल्हापूर सांगली रोड ने जिल्ह्याच्या ठिकाणी तू 45 मिनीटात पोहचतो इतर बससेवा रेल्वे आहेत भविष्यात वाढणार आहेत आता इचलकरंजी बस सेवा सुरू होईल त्यामुळे काही गरज नाही
@@sureshgawade9129 मुळात इचलकरंजी आणि कोल्हापूर अस विभाजन होऊ शकत नाही केलंच तर कोल्हापूर आणि गडहिंग्लज अस करावं लागेल पण लोकसंख्या गडहिंग्लज आजरा इकडे कमी आहे आणि करवीर,हातकणंगले, शिरोळ,कागल शाहूवाडी इकडे अतिजास्त आहे थोडक्यात भौगोलिक परिस्थिती नाही त्यामुळे पुढील 25 वर्षे विचार सोडा
100 %.... कोल्हापूर चे विभाजन नको
मी तर म्हणते विदर्भ राज्य च वेगळे झाले पाहिजे⭐
पटेल मॅडम कृपया महाराष्ट्र तोडायची भाषा करू नका
छान अभ्यास पुर्ण माहितीचा खजिना सादर केलात
असेच माहीतीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत.
आकाराने मोठे जिल्हे लहान करा
ज्या जील्हांचे क्षेत्रफळ १०००० पेक्षा जास्त आहे त्यांचं विभाजन करायला काही हरकत नाही , कारण प्रशासकीय सोय महत्वची. तालुका चे ठिकाण जील्ह्यापासून १०० km पेक्षा जास्त असणे सोयीचे नाही.
Karad - satara will remain one
ही माहिती MPSC साठी खुप महत्वाची आहे
JAY mpsc
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे विभाजन होऊन इस्लामपूर आष्टा तालुका व्हावे व कराड जिल्ह्याला जोडावेत
Ani madhech shirala kuthe jodaycha?
आष्टा पलूस तालुक्यात यायला पाहिजे
कराड जिल्हा झालाच पाहिजे
सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व
सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao
Mandesh- Atpadi Khanapur
Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal..
Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@@bhagwanawale6713 sangali ani Miraj he दोनच तालुके राहतील जिल्ह्यामध्ये
अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्य पूर्ण माहीती दिलीत... मुळात जिल्हा निर्मिती हा कळीचा मुद्दा आहे... निर्मिती करतांना सर्वप्रथम भौगोलिक दृष्ट्या जिल्हा मुख्यालया पासुनचे जि.चे शेवटचे टोक किती कि.मी. अंतर हा मुख्य बिंदु धरला पाहीजे... त्यानंतर लोकसंख्या. आणि लोकांच्या गरजा या लवकरात लवकर पूर्ण करायला हव्यात..
खुप छान माहिती दिली छोटे जिल्हे नियोजन करणेस बरे होतात संपर्क सुविधा दळणवळण सर्व सोयीचे होईल धन्यवाद
खामगाव शहर जिल्हा होणार 💯💯 ( जगदंबा माती की जय) 🚩🙏🙏
खामगाव जिल्हा होणारच
हो तसही सध्या सगळा निधी घाटाखाली जातो.. घाटावर तर काहीच नाही, ना रेल्वे ना विकास ना रोजगार.. खामगाव वेगळा झाला तर बुलडान्याचा ( घाटावरचा) विकास होईल..
प्रतापराव जाधव साहेब आहे तो पर्यंत तरी नाही होत
Jhalach pahije
Mi Buldanakar ❤️
आपण अतिशय सुस्पष्ट आणि सखोल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
Hy bolbhidu
Mazya kade Navin jilhe
Navin taluke
Banvun tyanche Navin maps hi ahet
Tumhi tumcya channel var te dakhvu shakta ka
Pls reply me
Buldhana Khamgaon is larger than Buldhana in comparison geography as well as population, british concider Buldhana as a district just for concidering tourists place, to reach Buldhana for offical is not even possible for citizens as it's on Mountain range it's takes a lot time to reach out there, but Khamgaon is a central place for district citizen who's living in any corner.....
So Khamgaon district will be make as soon as possible cause it's essential
👍 khamgaon
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
Our town , undri is at same distance from buldhana and Khamgoan 😅....so no problem, full support 😂❤
Thanks for the information 🙏
And what's a research team you have ,bhidu log 😊
जेवढे जिल्हे जास्त तेवढा विकास कमी व रोजगार निर्मिती कमी कारण सगळा पैसा निवडणुकीत आणि आमदारांच्या घश्यात..
सामान्य जनतेतून आमदार झाला पाहिजे.ज्याला त्या भागातील लोकांना काय हवं नको ..भागाशी जनतेशी नाळ असलेला आमदार झाला पाहिजे
Kay faltu logic ahe.. amdar population var depend karta yed लवड्या..
नाही उलट कामे गतीने होतील.
बहुतांश जिल्ह्य़ात जाणासाठी ग्रामीण भागातील लोकाना खूप लांब प्रवास करावा लागतो.
थोड्या कामासाठी.
लोकसंख्या वाढली आहे ,वाढत आहे
@@skadam3945 pan tyasathi dusre upay ahet na jase ki garje pramane offices open kara garaj asell tithe.. evdhe jilhe mhanje prashasanachi tevdhich jobs ale parat mitra
वेडा
सर्वांगीण विकासासाठी नविन. जिल्ह्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे.
हा विषय खूप मोठा आहे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
आपल्या माध्यमातून सविस्तर माहिती मिळाली, धन्यवाद.
विदर्भ वेगळा करून दाखवा आधी
तेच खूप उपकार होतील आमच्या वर...
इकडे अख्खे 4 जिल्हे पावसाने खाल्ले तरी एक रुपयाची मदत नाही केली...
आणि हेच तिकडे असते तर आत्ता पर्यंत पॅकेज जाहीर झाले असते....
😡
तुमही निवडुन देतां त्यांचच सरकार आहे तरी रडता का बे
विदर्भ वेगळा होऊ देणार नाही 💯
brobr bhau..jay vidarbha 🙏
जय विदर्भ
Dada apn vidarbhatle ek navv mhanun ch disto ya lokana tikdyachya lokanchi kay awata aahe te nahi mahit kunaala
Malegaon because it is the only city which has Municipal corporation from a long ago and it needed to control and smooth functioning for administration
तुमचा मालेगाव जिल्हा खुशाल वेगळा करा मात्र आमचा समावेश नका करू मालेगाव जिल्हात.....एक कळवणकर
@@nsk1066 no problem
There is no big deal to form a new municipal corporation if Kalwan became a District. So on the behalf of Municipal corporation malegaon should be considered for separation and formation of District.....................Kalwankar
very nice reporting...and it is really interesting and important details🙏🙏🙏👍👍👍
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
जिल्हा अंबाजोगाई 🚩
💯
ही खूप जुनी व रास्त मागणी आहे.सद्य परिस्थितीतीत शासकीय कामांसाठी शंभर सव्वाशे किलोमिटर अंतरावर बीडला जावे लागते,जे गैरसोयीची आहे.
Ambajogai 💯
latur Ambajogai beed railway marg jhala pahije
Formation of Navi Mumbai District -
Navi Mumbai City is the only city in India which divides between 2 district Thane & Raigad. Digha to Belapur ( Thane District) Kharghar, Uran, Panvel ( Raigad District).
West Bengal State Government has Decided to Create 7 districts. It means other states are very much active in creation of new Districts.
panvel , uran and khargar is not in navi mumbai
they are in raigad
@@Gauravsatange bhau Navi Mumbai madhech yete te. Mi Kharghar chi ahe. Shalet Navi Mumbai lihave lagte aamhala
@@anitaarekar shalech mahit nahi pn
navi mumbai thane madhe yet
khargar panvel taluka madhe yet ani panvel raigad madhe.
sagdyanna vatty ki panvel parent navi mumbai ahe pn tasa nahiy
me swatah panvel cha ahe
Kharghar paryant navi Mumbai ahe mhanje ardha kharghar navi Mumbai madhe yeto tar ardha kharghar raigad madhe yet.
@@Gauravsatange अरे मित्रा नवीन आहेस का नवी मुंबईत,
नवी मुंबई शहर हे जकात नका दिघा ते पनवेल आणि दक्षिणेला उरण पर्यंत आहे आणि तू जे बोलत आहेस ते महानगरपालिका हद्द आहे फक्त दिघा ते cbd बेलापूर आणि उरलेले पनवेल महानगरपालिका
स्वतंत्र जिल्हे करण्यापेक्षा उपजिल्हा ही संकल्पना आणावी.
तहसील असतो
कमी खर्चात काम ओके
उपयुक्त माहिती
Ambajogai jihla zalach phyge...
बाकी जिल्ह्यांचे काहीही असो , पण अहमदनगर मधून एका जिल्ह्याची निर्मिती शंभर टक्के होणार आहे , त्याचे नाव शिर्डी किंवा संगमनेर राहील , म्हणजे आम्हा कोपरगावकरांना जवळ होईल.
Shrirampur he Center hoil
Shrirampur
SHRIRAMPUR
श्रीरामपूर 💯
अगदी बरोबर साहेब
उपयुक्त माहिती आहे.
नागपुर जिंलहा मधुन काटोल जिला होन फार जरुरी आहे
🙂There will be less cost as compared to other to make ambajogai district because there are already many government offices and many other resources ..... ...
Nice info
Nagar and Beed and Malegaon required do be divided since people need to travel more distance to take Government services
खूप छान माहिती दिली ताई आपण
VERY IMP INFORMATION....., GOOD EXPLANATION
मध्ये प्रदेश,51जिल्हा आहेत,12 कोटी लोकांसाठी 55,60, केले पाहिजे,विकास गतिमान होई ल.🙏🙏
assam having 35 district
बापरे ?
मी तर आजच ऐकतोय हे.
म्हणजे ठराविक तालुके, शहरे सोडून अख्खा महाराष्ट्र दुर्लक्षितच राहिला.
Super journalism...pls keep english subtile so more people will involve.
अंबाजोगाई जिल्हा निमिर्ती करण अत्यंत गरजेचे आहे अंबाजोगाई शहरापासून बिड शहर है लगभग शंभर कि मी अंतरावर आहे
The population of malegaon city is more than 9-10 lakhs and Malegaon has its own industrial zones not big MIDC.Most of the biggest projects are stolen from malegaon and shifted towards nashik due to politics.And most worst thing is most of the exam centre is Nashik.At least malegaon have exam centre for mht cet,jee,mpsc.etc....
Malegaon me entry karte hi bahut accha smell ata hain . 🤣
Malegaon mule Nashik jilhyachi badnami hote sarvat ghanerda thikan mhanun malegaon chi olakh aahe tyamule malegaon la nashik pasun vegla karava va fakt malegaon taluka denyat yava navin jilhyat
@@mohanbachhao9684 Mitra tumhala dukhvane he mazya manat hi navhate.🙏
@@rahuljadhav4807Mi nHi dukhavlo gelo Satya ti paristhtiti mandli...Malegaon la gelyavar lakshat yeta tithe vikas Kami aani rajkaran jast zalay mhanun Purna shaharachi vaat lavli nashik district madhe itar kuthe hi Jaa itka ghanerda Shahar disnyat yenar nahi pan malegaon la jaava sa vatat nahi bogus Shahar aahe ekdam
Milegav mini pakistan aahe...tithe fact urdu disel marathi nhi
या सर्व जिल्ह्यांपेक्षा अहमदनगर जिल्ह्याला अतिशय गरज आहे जिल्हा विभाजनाची
beed la pn
श्रीरामपूर 💯
Govt should improvise online portals and services, so citizens can avoid long distance travel for govt related work.
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
पुसद हे वाशीम जिल्ह्यात तालुका म्हणून ओळखला जातो आम्हाला पुसद हे वाशीम जिल्ह्यात पाहीजे
व बोल भिडु या चैनल चे हार्दिक हार्दिक अभिनंदन
आपले विडिओ मी पाहतो खुप छान माहिती सांगता आमच्या अंबाजोगाई बद्दल एखादा विडिओ बनवा....
अंबेजोगाई जिल्हाा करु नये तिथे अजुण रेल्वे नाही नंतर बोलतील आता रेल्वेमार्ग करा आधीच बीड ला रेल्वे नाही आली आजुन मग आंबेजोगाई ला कधी रेल्वे येईल देव जाने त्यापेक्षा अंबेजोगाई लातुर ला जोडा फक्त 50 ,kmआहे लातुरपासुन आणि बीड शहर आहे 95 km आहे
@@rahulkendre7752 अग्दि बरोबर
ते सर्व बाजूला ठेऊन, आमच्या गावात स्म्शान भूमी उभी करा. पाऊसात किती हाल होतात ते आम्हाला चं माहित.
😂🤣
हि बातमी फक्त तुम्ही दाखवली बद्दल धन्यवाद..! 🙏🙏
very good information and very well presented
DD सह्याद्री वर त्या मॅडम बातम्या देत नाहीत का सेम तश्याच बोलता तुम्ही एकदम मस्त 👌👌
बेळगाव बद्दल बोला जीव तुटतो आमचा, बेळगाव, निपाणी, संकेश्वर add करा महाराष्ट्रात
अहमदनगर जिल्हा विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करावा कारण मध्यवर्ती श्रीरामपूर आहे
जगात भारी कोल्हापुरी. कोल्हापूर हा जिल्हा कधीच अलग होणार नाही . कारण जीव कोल्हापूर 💪श्वास इचलकरंजी 🚩
अजून यांनी मंत्रिमंडळ तयार नाही केलं , हे काय करणार हे काम
अर्रर्रर्र ते बिडाच आणि अंबाजोगाई च बघा आधी लवकर ते महत्वाचं आहे लय
इकडे गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याचं ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून 220 किमी आहे..आणि त्यातील काही गावे सुमारे 250 किमी अंतरावर आहेत..
रस्ते,उद्योग,दळनवळण,रोजगानिर्मिती, मूलभूत सोयी सुविधा अत्यंत अल्प प्रमाणात आहेत..त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात प्रथम अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे आहे..
मी अंबेजोगाईकर !15 ऑगस्ट 1992 ला अंबेजोगाई जिल्हा व्हावा याकरिता एस टी बसेस जाळून आंदोलन झाले होते,त्यावेळी मी इयत्ता 7 वी मध्ये होतो .आज पुन्हा अंबेजोगाई जिल्हा होणार ही बातमी ऐकली.
(🤣🤣🤣🤣🤣......सध्या माझा मुलगा 8 वी मध्ये शिकत आहे.)
पंढरपूर जिल्हा तर पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे तालुका लेवलचे करकंब तालुका होणार याची चर्चा खुप वेळा ऐकतोय
नकाशासह सांगितले असते तर अजून छान वाटल असत.
अजुन जिल्हा तयारच नाजी तर नकाशा कोण निर्माण करणार?
मस्त माहिती देता तुम्ही.
Navi Mumbai can also become district because half part of this city falls in Thane District & half in Raigarh District so both parts of Navi Mumbai in 2 different districts can be merged to form 1 Navi Mumbai district has everything like Municipal corporations (NMMC & PMC) & RTOs(Vashi & Panvel), etc...
👌👌👌👌👌
Hya Madam Navin ahe vatta first time baghitlo..... Aso... Rokthok ahet bai tumhi keep it up🔥🔥