Maharashtra मध्ये नविन तालुक्यांची निर्मिती होणार आहे पण कशी ?Radhakrishn Vikhe यांनी काय म्हटलंय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #BolBhidu #taluka #maharashtra
    महाराष्ट्रात जिल्ल्हे किती? याचं उत्तर अगदी सहज देता येईल, पण तालुके किती याच उत्तर प्रत्येकाला येईलच अस नाही. आत हे तालुक्याच्या संख्येचे उत्तर अजून कॉम्प्लिकेटेड होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2023 मध्ये नागपूरात पार पडलं होतं .
    यादरम्यान आमदार आशिष जयस्वाल यांनी 19 डिसेंबर 2023 रोजी लक्षवेधी मांडली.त्यावेळेस नवीन तालुक्याची निर्मिती करणार का?”असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “ तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.” म्हणजेच येत्या काळात अजून नवीन तालुक्यांची भर निश्चित पडेल फक्त यासंदर्भात नेमलेल्या कमिटीचा अहवाल येणे बाकी आहे.
    आज या व्हिडिओमधून आपण माहिती घेऊ कि नेमक्या किती तालुक्यांची निर्मिती होणार ते आणि कुठे कुठे हे तालुके होतील?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 357

  • @Aakash8739
    @Aakash8739 7 месяцев назад +59

    तालुके वाढवून हे आमचा MPSC चा अभ्यास वाढवणार पण तहसीलदार, नायब तहसीलदार पदे काढायला जीवावर येत सरकारच्या.. काय चाललय एवढी जास्त पदे रिकामे असताना पदभरती करत नाहीये 😢😢

  • @vishh_5494
    @vishh_5494 7 месяцев назад +283

    आमचा आष्टी तालुका सुद्धा आमच्या बीड जिल्ह्य़ापासून जवळपास 100KM वर आहे त्यापेक्षा आम्हाला अहिल्यादेवी नगर जिल्हा फक्त 60KM वर आहे...त्यामुळे आमचा तालुका सुद्धा अहिल्यादेवी नगर जिल्ह्याला जोडला जायला पाहिजे...

    • @shashikantshejul6116
      @shashikantshejul6116 7 месяцев назад +10

      Correct 100 percent

    • @Babyachabap
      @Babyachabap 7 месяцев назад

      पण लोकांचा त्याला विरोध आहे कारण कॉप्या करणं बंद होईल. निजामाच्या ज्या हलकट सवयी अंगी चिकटल्यात त्या बदलाव्या लागतील. आयुष्याचा सर्वांगिण दर्जा गुणवत्ता उंचवावी लागेल आणि ते आष्टीच्या लोकांना नको आहे. त्यांचे दुर्गुण इतके खराब आहेत की पुण्या मुंबईत सुद्धा लोक त्यांना हलकट सवयीसाठी ओळखले जाते. उद्धट भाषा सर्वांना एकेरी भाषेत बोलणे परीक्षा पास न करता पैसे भरून नोकरी मिळवणे हे काही नीच गुण त्यापैकी आहेत जे नगर जिल्ह्यात निभावणे शक्य नसल्याने त्यांना नगर जिल्ह्यात सहभाग नको आहे.

    • @sangrambangal3915
      @sangrambangal3915 7 месяцев назад

      आमचा अकोले तालुका आदिवासीबहुल आहे.आम्हा नगर जिल्ह्य़ाचा काहिच फायदा नाही.आमचा जिल्ह्य़ा नाशिक मध्ये घ्यावा.

    • @Party_Line
      @Party_Line 7 месяцев назад +31

      एकदम बरोबर.. जामखेड बीड मध्ये जायला पाहिजे आणी आष्टी नगर मध्ये यायला पाहिजे 👍

    • @vishh_5494
      @vishh_5494 7 месяцев назад +4

      @@Party_Line hoy...

  • @sambhajibhote2485
    @sambhajibhote2485 7 месяцев назад +123

    नवीन तालुक्यापेक्शा नवीन देश निर्माण केले पाहिजेत म्हणजे प्रत्येकालाच पंतप्रधान, खासदार, आमदार होता येईल. प्रत्येकालाच पोटभर मलीदा खाता येईल.

    • @bombla6589
      @bombla6589 7 месяцев назад

      Tumchy gandith bot😂

    • @yogeshm621
      @yogeshm621 7 месяцев назад +8

      🤣 अगदी खरं आहे

    • @tvssajet
      @tvssajet 7 месяцев назад +10

      छोटे छोटे देश च जास्त प्रगतशील आहेत

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 7 месяцев назад +5

      अहमदनगर देशाचा पंतप्रधान कोण असेल ?

    • @nileshbatav5633
      @nileshbatav5633 7 месяцев назад

      😝@@balasahebgargund4924

  • @RameshKamthw
    @RameshKamthw 7 месяцев назад +6

    खुलताबाद तालुका पण वेगळा झाला पाहिजे, पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे खुलताबाद , गंगापूर तालुक्याला विधानसभा जोडून असल्यामुळे खूप अन्याय होत आहे, आम्ही कधीच आमच्या तालुक्याचा आमदार बघितला नाही😢

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 7 месяцев назад +82

    तालुक्यान ऐवजी जिल्ह्याची निर्मिती व्हायला पाहिजे ❤❤

    • @dipaknarwade9208
      @dipaknarwade9208 4 месяца назад +1

      Jilha nirmiti honar ahe bhau tyamule tar taluke nirmiti karaychi ahe

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 7 месяцев назад +49

    ह्यांना तलाठी भरती नीट घेता येईना आणि निघालेत नवीन तालुके करायला

    • @sharadpatil9531
      @sharadpatil9531 7 месяцев назад

      Nahi talathi pahije nahi taluke. Donhi goshti facta malida sathich ahet..

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 7 месяцев назад

      Sahi

  • @vishh_5494
    @vishh_5494 7 месяцев назад +93

    जिल्हा निर्मिती व्हायला पाहिजे....

    • @MumtazSabKiJanhai
      @MumtazSabKiJanhai 7 месяцев назад

      Ho budget pahije tyasathi.

    • @nandan4.6
      @nandan4.6 7 месяцев назад +1

      BJP sarkar hatva , sarv thik hoil

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 7 месяцев назад +20

    नवीन तालुके तयार करा किंवा नको, पण राज्यातल्या मंत्र्यांनी जतकडे जरा लक्ष द्यावं मुंबई,पुण्यापासून जत खूपच लांब असल्यामुळे जतला स्वतंत्र विमानतळ आणि रेल्वे स्टेशन व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे.

    • @deepakyadavjath
      @deepakyadavjath 7 месяцев назад +3

      अगदी बरोबर. जत मधील काही गावांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी जवळपास 160 किलोमीटर अंतर जावे लागते.

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад +4

      स्वातंत्र्यपूर्व काळात जत हे संस्थान होते...

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 7 месяцев назад +47

    Actually नवीन जिल्हे झाले पाहिजेत.

  • @namdevpawar2415
    @namdevpawar2415 7 месяцев назад +99

    त्यापेक्षा, बारामती या नविन राज्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे आणि अजित दादा ला पहिले मुख्यमंत्री केलं पाहिजे 😢😮😅😅😅

    • @kotkarys87
      @kotkarys87 7 месяцев назад +23

      देश घोषित करून मोठे साहेब पंतप्रधान झाले पाहिजे त्यात दादा मुख्यमंत्री धरण बंधरे व PHD चा कारभार दादा कडे द्या

    • @yogeshshinde2618
      @yogeshshinde2618 7 месяцев назад

      😂😂😂

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 7 месяцев назад

      😂😂😂😂

    • @kotkarys87
      @kotkarys87 7 месяцев назад +1

      @@Graysharker दादा मग तुम्हाला PM ला घेउन इडली ला सोडून यायला लागत तिथल्या PM बाई कडे

    • @abhiii777
      @abhiii777 7 месяцев назад +3

      ​@@Graysharker सिंचन घोटाळ्याच्या पैसा बाहेर काढा या election ला.
      मुख्यमंत्री fix 💯

  • @Being_Environmentalists
    @Being_Environmentalists 7 месяцев назад +10

    गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून 277 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्हा तयार करणे खूप आवश्यक आहे. जर नवीन जिल्हा तयार झाला तर त्यामध्ये आपोआपच नवीन तालुके निर्माण होतील. त्यामुळे नवीन तालुक्यांच्या निर्मिती ऐवजी नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे.

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      गडचिरोली जिल्ह्यात कोणता मंत्री प्रचार करायला येतो?

  • @akshayk.mahajan7669
    @akshayk.mahajan7669 7 месяцев назад +3

    18 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात फक्त दोन उपमुख्यमंत्री ,तीन राज्य झाले पाहिजे प्रत्येक विभागाचा समतोल विकास होईल, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ , मराठवाडा.मुख्य म्हणजे केंद्र कडून थेट निधी पश्चिम महाराष्ट्र कडे न जाता तो विदर्भ आणि मराठवाडा विभागात येईल.

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 7 месяцев назад +33

    वैराग तालुक्याची मागणी गेल्या 70 वर्षापासून आहे...बार्शी तालुक्याची विभागणी करून वैराग तालुका निर्मित व्हावा... कारण हे मध्यवर्ती ठिकाण असून मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे....😮

    • @rrt383
      @rrt383 7 месяцев назад

      सोपल साहेब म्हणाले तालुका कशाला जिल्हा करू आपण😂😂😂😂

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 7 месяцев назад +3

      Vairag barobar barshi zilha vyayala paahije Karan bhum aani paranda 28 km keval due ahet barshipasun

  • @khadekeshav3320
    @khadekeshav3320 7 месяцев назад +5

    अहमदनगर चे विभाजन करा अनेक तालुक्यातील लोकांना माहित नाही हे अहमदनगर कुठे 😂😂😂 मी अकोलेकर

  • @dilipsirsat3321
    @dilipsirsat3321 7 месяцев назад +2

    पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका पण बीड आहे पिंपळनेर तालुका निर्मिती ही 1962 पासून मागणी होत असून शासन दरबारी पिंपळनेर तालुक्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे 1962 पासून मागणी होत आहे 1962 तालुका कपूर समिती अहवाल पण दिलेला होता पिंपळनेर तालुका निर्माण करवा पण आजपर्यंत पिंपळनेर तालुका झाला नाही 0:51 0:51 0:51 0:51

  • @kkcgroup5298
    @kkcgroup5298 7 месяцев назад +2

    जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर गाव आहे. हे गाव तालुका लेव्हल च आहे. मी तर म्हणतो की हे गाव 20 वर्षा पूर्वीच तालुका झाले पाहिजे होते. कृपया सरकार ने पिशोर ❤ या गावाचा पन विचार करावा 🙏🙏🙏🙏

  • @nileshratnakar3854
    @nileshratnakar3854 7 месяцев назад +11

    आमच्या शहापूर तालुक्याचे विभाजन करून नवीन शेणवे तालुक्याच्या मागणीचा प्रस्ताव 1985 पासून रखडलेला आहे

  • @ankitch1542
    @ankitch1542 7 месяцев назад +33

    नवीन जिल्हे देखील व्हायला हवेत

  • @mayurrambade
    @mayurrambade 7 месяцев назад +9

    2011 नंतर जनगणना का झाली नाही? दर 10 वर्षानी जनगणना होते ना? Corona मुळे 2021 मध्ये शक्य झाली नाही पण त्यानंतर ही 3 वर्ष झाली जनगणना होणार की नाही?

    • @Shiva_kadam
      @Shiva_kadam 7 месяцев назад +1

      2011 chya jangnaane che official number 2014 la jahir zale hote.. Corona mule 2021 che number 2025 kinva 2026 paryant jahir hotil

  • @dilipsirsat3321
    @dilipsirsat3321 7 месяцев назад +2

    पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका बीड मध्ये आहे बीड तालुका विभाजन करून पिंपळनेर हा नवीन तालुका निर्माण करावा 1962 पासून मागणी होत आहे आज 62 वर्ष झाले पिंपळनेर तालुका झाला नाही 1962 सली नवीन तालुका निर्मित समिती नेमली होती कपूर समिती होती त्या कपूर समिती ने सुद्धा पिंपळनेर तालुका निर्माण करण्यासाठी कपूर समिती अहवाल शासनाला सादर केला होता परंतु शासनाने आज 62 वर्ष झाली पण पिंपळनेर तालुका झाला नाही ही शासनाचे धोरण आता तरी शासनाने पिंपळनेर व पिंपळनेर आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावांना न्याय द्यावा ही शासनाला सर्व जनतेकडून विनंती आहे

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 7 месяцев назад +4

    सातारा जिल्हा ही न फोडता जिल्ह्यात तालुक्यांची निर्मिती करावी.

  • @ravipatil9081
    @ravipatil9081 7 месяцев назад +10

    नवीन जिल्हे बाबत 1 वर्षा आधी तुमचा व्हिडिओ आला होता पण अजून काही झाले नाही

    • @MumtazSabKiJanhai
      @MumtazSabKiJanhai 7 месяцев назад

      Karan bhau sarkar madhe MLA nai, news reporter aahe. Dealay ha committiee karun hot aahe.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 7 месяцев назад +4

    नवीन तालुके करा पण त्याचबरोबर नवीन जिल्हे निर्माण होणे महत्वाचे पण अहमदनगर जिल्हा विभाजन करनार नाहीत त्याचे कारण त्यांना माहीतच आहे .

  • @Indianbackbencher8381
    @Indianbackbencher8381 7 месяцев назад +3

    Ahmednagar che Ahilyadevi nagar kara agodar

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 7 месяцев назад +5

    मराठवाड्यात -76 तालुके आहेत

  • @SGCDigital
    @SGCDigital 7 месяцев назад +4

    राजूर गणपती येथे पण नवीन तालुका करावा भोकरदन जिल्हा जालना

  • @ajinath2151
    @ajinath2151 7 месяцев назад +13

    कामावर मानस वाढवली पाहिजेत हे राजकीय लोक तालुका बनवतात फक्त निवडणुकीसाठी

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Месяц назад

      👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👌🏽

  • @Djkingisback
    @Djkingisback 7 месяцев назад +34

    अरे नगर चे विभाजन करा लय हाल होते राव ते काही राजकरणी नगरमध्ये म्हणजेच पाटील हे राजकारणासाठी जिल्ह्याला विभजित होऊ देत नाही आहे please अहदनगर चे विभाजन करा 😢

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...

  • @deepakyadavjath
    @deepakyadavjath 7 месяцев назад +8

    सध्या महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका हा जत आहे. जत तालुक्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. तालुक्यातील काही गावांना जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी जवळपास 160 किलोमीटर जावे लागते.

    • @niranjan3423
      @niranjan3423 7 месяцев назад

      मग तालुका निर्माण केल्यावर सांगली कशी जवळ पडेल तुम्हाला? त्यासाठी जिल्हावेगळा माग ना

    • @deepakyadavjath
      @deepakyadavjath 7 месяцев назад

      @@niranjan3423 जत साठी पंढरपूर जिल्हा प्रस्तावित आहे

  • @Krishna.shorts171
    @Krishna.shorts171 7 месяцев назад +3

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातुन पिंपळनेर तालुका करणे फार गरजेचे आहे.तसेच शिरपूर तालुक्यातुन बोराडी तालुका करणे फार आवश्यक आहे.

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      शिरपूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली पाहिजे...

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 7 месяцев назад +5

    नवीन जिल्ह्याची गरज आहे त्यात तालुके अजून बनवले जातील हे पण आहे. मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयत्न आहे. मागणी आहे जिल्हा निर्मिती त्यात तालुके करावेच लागणार आहेत पण उगीच अती शहाणपणा करून जिल्हा निर्मिती खर्च वाढतच जाणार आहे तो काय कमी होणार आहे का

  • @shriniwasmundkar4603
    @shriniwasmundkar4603 7 месяцев назад +1

    आमच्या गावापासून आमचा 'लोहा 'तालुका 60 कि.मी.अंतर आहे .तर जिल्ह्यातील इतर तालुके जवळ आहेत .
    उदा.नांदेड 27
    नायगाव 25
    मुदखेड 30
    त्यामुळे लोहा,कंधार तालुक्याचे विभाजन करून मारतळा या नवीन तालुक्याची निर्मिती करावी .

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी...

  • @ShekharBagelikar
    @ShekharBagelikar 7 месяцев назад +28

    जिल्हा/तालुका निर्मिती हा माझा आवडता विषय आहे
    मी प्रत्येक मित्राशी या बद्दल चर्चा करत राहतो 😂

  • @saurabhbhate838
    @saurabhbhate838 7 месяцев назад +4

    22 जिल्हे एकच दिवशी झाले पाहिजेत हे गरजेचे नाही..पण टप्प्याटप्याने कोणते जिल्हे बनविले जातील यासाठी तरतूद केली पाहिजे.. त्याप्रमाणे त्या नवीन जील्हाच्या मुख्यालय साठी जनमत ऐकून घेतले पाहिजे.. त्यासंबंधित आराखडा आखला पाहिजे.. आपल्याकडे फक्त घोषणाबाजी करण्यात सर्वांना मजा येते..

  • @prasadsomase2969
    @prasadsomase2969 7 месяцев назад +13

    नगर जिल्ह्याचे विभाजन करून दोन जिल्हे तयार करा 1) नगर दक्षिण - अहील्यानगर २) नगर उत्तर - साईनगर

    • @SameerShaikh-gv9od
      @SameerShaikh-gv9od 7 месяцев назад

      Ahmadnagar he

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      त्यापेक्षा अहिल्यानगर जिल्हा आणि राहाता जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...

  • @Santosh1239
    @Santosh1239 7 месяцев назад +4

    अहिल्यानगर अखंड राहनार आहे जय श्री राम जय अहिल्या उलट राहुरी मधून म्हैसगाव आणि वांबोरी , नेवासा मधुन सोनाई , संगमनेर मधुन बिरदेव साकुर , असे तालुके झाले पाहिजे

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 7 месяцев назад

      डोकं ठिकाणावर आहे का

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...

  • @rj6169
    @rj6169 7 месяцев назад +27

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे ✌️

    • @official_vivek_358
      @official_vivek_358 7 месяцев назад +1

      आम्ही परळी ल पण जिल्हा करू 😂😂

    • @akaramansari8700
      @akaramansari8700 7 месяцев назад +3

      तरी पण आम्ही सगळे बीडकर ❤

    • @RohanKale
      @RohanKale 7 месяцев назад

      Jilha Nirmiti Sadhya Tari Shasan Karnaar Nahi

    • @yashbansod6418
      @yashbansod6418 7 месяцев назад

      उद्या

  • @dr.gajananshete8113
    @dr.gajananshete8113 7 месяцев назад +8

    बार्शी जिल्हा झाला पाहिजे.वैराग, भूम ,परांडा, वाशी, करमाळा, माढा या तालुक्यासह❤

  • @pvbhoyar9525
    @pvbhoyar9525 7 месяцев назад +3

    विक्के पाटिल यानी फक्त म्हणल आहे इतक्या लवकर video कशाला

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 7 месяцев назад +2

    अगदी व्यवस्थितपणे विस्ताराने या महत्त्वाच्या मुद्द्याचे सुटसुटीतपणें लाघवी शैलीत मुद्देसूद विवेचन करून तालुका आणि जिल्हा हे दोन्हीं मुद्दे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद सर!👌🏼👍🏼🙏🏼❤️👋🏼 म्हणूनच आम्हाला बोलभिडू चॅनेल आवडते.

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 7 месяцев назад +7

    खूप छान आहे माहिती धन्यवाद 🙏🏻🙏

  • @shreedattaanuse2665
    @shreedattaanuse2665 7 месяцев назад +14

    नवीन तालुके करण्यापेक्षा नवीन विधान सभा / लोकसभा मतदार संघाची मिर्मिती करा
    70k - 80k लोकसंख्येसाठी एक विधान सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे.
    3L -4L लोकसंख्येसाठी एक लोकसभा सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे

    • @NIKHIL-me3ck
      @NIKHIL-me3ck 7 месяцев назад +5

      4l chya हिशोबाने 3500 खासदार होतील, ते योग्य नाही

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 7 месяцев назад

      2026 ला होणार आहे

    • @NIKHIL-me3ck
      @NIKHIL-me3ck 7 месяцев назад

      @@BingeMarathi 2026 ला होईल,888 पर्यंत खासदार ची संख्या जाईल.

  • @manojshembale1059
    @manojshembale1059 7 месяцев назад +19

    सर शिक्षक भरती आंदोलन वर रात्रीच व्हिडिओ बनवा, कळकळीची विनंती, मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होत आहे

  • @somnath_zende
    @somnath_zende 7 месяцев назад +6

    पुणे ते संभाजीनगर नवीन एक्सप्रेसवे का रखडला यावर व्हीडिओ बनवा सर

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      पुणे जिल्ह्यातून बारामती हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला पाहिजे...

  • @uttamdombe8224
    @uttamdombe8224 7 месяцев назад +1

    माण हा सातारा जिल्ह्यातील पुर्व बाजू चा मोठा तालूका असून म्हसवड कोर्टाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांसाठी म्हसवड हा वेगळा तालुका होने अत्यंत महत्त्वाचे आहे

  • @hemantpatil5616
    @hemantpatil5616 7 месяцев назад +1

    मुंबई सह कोकण नवीन राज्य बनवा म्हणजे कोकणावर घाटी लॉबी चा सतत होणारा वर्चस्व आणि शोषण थांबेल .

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 7 месяцев назад +18

    या मध्ये इचलकरंजी चा समावेश होणार का???

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी...

  • @marvelakshay8382
    @marvelakshay8382 7 месяцев назад +1

    किती नवीन तालुके झाले पाहिजे आणि ते कोणते. प्रत्येकाने आपल्या भागातून एक नाव सांगावे. म्हणजे तेंची संख्या कळेल.

  • @vijayshelke4282
    @vijayshelke4282 7 месяцев назад +22

    सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र म्हसवड तालुका झाला पाहिजे.

    • @SanketSonawane1008
      @SanketSonawane1008 7 месяцев назад

      👍

    • @PAIRAJENDRARUPNAVAR
      @PAIRAJENDRARUPNAVAR 7 месяцев назад

      ​@@SanketSonawane1008👍

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 7 месяцев назад

      माणदेश जिल्हा झाला तर अपोपाच करतील

  • @manyaa00707
    @manyaa00707 7 месяцев назад +2

    देवनागरी अंकासाठी आभार

  • @India3006
    @India3006 7 месяцев назад +2

    नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्यातून मोलगी या गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा.

  • @nitingawade29
    @nitingawade29 7 месяцев назад +1

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी नवीन तालुक्यांची निर्मिती करण्यात यावी....

  • @arungade9306
    @arungade9306 7 месяцев назад +6

    Ashti taluka Ahilyadevi nagar madhe yayla pahije 1001%

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      आष्टी तालुक्यासह अहिल्यानगर हा जिल्हा झाला पाहिजे... तसेच राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...

    • @harshvardhansalve5388
      @harshvardhansalve5388 19 дней назад

      अहमदनगर जिल्हा आहे तो

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 7 месяцев назад +4

    लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मतदारसंघांची निर्मीती होण गरजेच आहे

  • @shamwagh1206
    @shamwagh1206 7 месяцев назад +1

    नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत तालुका ची फार जुनी मागणी आहे

  • @user-yw7uv9ti5n
    @user-yw7uv9ti5n 7 месяцев назад

    ता करमाड महानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 7 месяцев назад +3

    जिल्हा विभाजन आणि तालुके एकाचवेळी झाले तर सर्व प्रश्न मार्गी लागतील

  • @thefilmythings
    @thefilmythings 7 месяцев назад +3

    भारतामधे विविधता खूप आहे
    भारतामध्ये 75 राज्यांची गरज आहे
    प्रतेक राज्यामधे सोई नुसर जिल्हे आणि तालुके ची गरज आहे

  • @nilkanthswami2755
    @nilkanthswami2755 7 месяцев назад +2

    खुप सुंदर विश्लेषण केले आपण...

  • @kokanchananu
    @kokanchananu 7 месяцев назад +9

    Chinmay fans❤❤❤

  • @shriniwasmundkar4603
    @shriniwasmundkar4603 7 месяцев назад +1

    2011 नंतर जनगणना का झाली नाही?या वर व्हिडिओ बनवा

  • @sagarkadam3240
    @sagarkadam3240 7 месяцев назад +7

    इचलकरंजी तालुका करावा

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...

  • @user-fb1hl5qu5y
    @user-fb1hl5qu5y 7 месяцев назад +1

    आमचा इथे अजून तालुका निर्मितीचा विषयच सुरू झाला नाही

  • @nikhiljounjal3838
    @nikhiljounjal3838 7 месяцев назад +1

    तुमचं विश्लेषण खूब छान आहेत पण हे सगळं ऐकून दुर्लक्ष च होणार,,,,,,,

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 7 месяцев назад +14

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ good decisions by shinde saheb our super hero 😊

  • @shubha510-_
    @shubha510-_ 7 месяцев назад +4

    बीड फुटू नये 🚩🙏

  • @prajwalpagar6772
    @prajwalpagar6772 7 месяцев назад +1

    नवीन जिल्ह्यांची निर्मिती?

  • @arunudirwadeudirwade5049
    @arunudirwadeudirwade5049 7 месяцев назад +1

    सर्व राज्यांना देश घोषित करण्यात यावे , व जुन्या काळातील रीहासती निर्माण करावे व आमदार खासदार यांना राजे घोषित केले जावे,

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Месяц назад

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bshrinivas725
    @bshrinivas725 7 месяцев назад +2

    किनवट तालुका आमच्या गावापासून भरपूर लांब आहे त्यासाठी ईस्लापुर तालुका होणे आवश्यक आहे

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 7 месяцев назад

      माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली पाहिजे...

  • @PratikKharge
    @PratikKharge 7 месяцев назад +4

    आम्हाला पलूस हा एक वेगळा विधानसभा मतदारसंघ पाहिजे, सगळे कार्यकर्ते कडेगांवचीच आहे राव आमच्या हित...😢😢

  • @kiranpandit666
    @kiranpandit666 7 месяцев назад +2

    Akhada balapur taluka zala pahije

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i 7 месяцев назад +1

    Amche mamach gaw umrga taluka dharadhiv pasun 95 ahe ani latur pasun 72tari tri umarga dharadhiv jilyt aahe

  • @user-bp5wu6sv5k
    @user-bp5wu6sv5k 7 месяцев назад +2

    मंगळ ग्रहावर एखाद्या तालुका तयार करा

  • @Walchandchavan81
    @Walchandchavan81 7 месяцев назад +4

    Manmad is one of the

  • @sunilbanduke
    @sunilbanduke 7 месяцев назад +1

    राजकीय दृष्ट्या हे इथल्या पक्षांना परवडणार नाही आहे,त्या मुळे समिती स्थापन केली असली तरी तिचा अहवाल हा बासनात जाणार आहे!

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Месяц назад

    नवीन जिल्हे आणि नवे तालुके यांचे प्रयोजन फारच चांगले आहे खर्च मोठा असला तरी सोई सुविधांच्या दृष्टीने आवश्यक आहे हे राज्य कर्त्यांनी लक्षात घ्यावे .

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 7 месяцев назад

    बीड जिल्यात अंमळनेर हा नवीन तालूका होणं फार गरजेचं आहे. कारण आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, पाथर्डी या तालुक्यानंतील अनेक डोंगराळ गावांना अंमळनेर हे ठिकाण मुख्य आणि सोयीस्कर आहे.

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 7 месяцев назад +7

    भाजपाचे नवीन राजकीय गट तयार करा लयी त्रास होतो राव 😂

  • @jiteshkuwar
    @jiteshkuwar 7 месяцев назад +1

    पिंपळणेर हा साक्री तालुक्या मधून नवीन तालुका होणार 👍

  • @umesravo
    @umesravo 7 месяцев назад +1

    Kinwat che Islapur(sahasra kund & Mandwai)

  • @RajendraPatil-om1xn
    @RajendraPatil-om1xn 7 месяцев назад +1

    विधानसभा कार्यक्षेत्र critetia काय असतो ते पण स्पष्ट करा

  • @user-em9bs6pn8q
    @user-em9bs6pn8q 7 месяцев назад +2

    सरकार सदैव सकारात्मक असते जो पर्यंत होणार काही खर नाही😂

  • @jyotiingle2934
    @jyotiingle2934 7 месяцев назад +1

    KVS hi cbsc school asun pan recruitment veli medium cha vichar karat nahi tar fakta merit var bharti karte.....ani Maharashtra state school la English medium -marathi medium,sadhan person ashe veg-vegle pahije vare...ya point var ek mahiti purn video ..

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve5388 7 месяцев назад +1

    नवीन जिल्हे तयार करा अहमदनगर, पुणे जिल्ह्याच विभाजन करून स्वतंत्र बारामती जिल्हा बनवा!!

  • @vijaynangarepatil8638
    @vijaynangarepatil8638 7 месяцев назад +1

    तालुका शिराळा मधील गाव अन् सांगली जिल्हा किती लांब

  • @thealphaN
    @thealphaN 7 месяцев назад +2

    आमच्या वाडीत विमानतळ करा 🙏🏻🙏🏻

  • @hindustan605
    @hindustan605 7 месяцев назад +1

    आमचा तालुका निफाड आहे आणि मतदार संघ येवला 🥹

  • @nikhilpagare7037
    @nikhilpagare7037 7 месяцев назад +3

    Pimpalner❤📍

  • @user-tr5cp1pv3n
    @user-tr5cp1pv3n 7 месяцев назад +5

    वैराग तालूका होताहोता राहिलाय पुर्तता व्हावी

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j 7 месяцев назад +1

    #Malegaon👍

  • @Sandy-zw8bp
    @Sandy-zw8bp 7 месяцев назад

    Palghar jilhyatil Wada ani Thane jilhyatil Bhiwandi talukyancha thoda thoda bhag aktra krun Ambadi ha navin taluka tayar krava.

  • @nandkishorbanubakode3096
    @nandkishorbanubakode3096 7 месяцев назад +1

    Nice Information

  • @Doctor7489
    @Doctor7489 7 месяцев назад

    Washim तालुक्यातुन ganeshpur taluka magani 25varshapasun

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 7 месяцев назад +1

    Good information sir👍

  • @Im_Indian528
    @Im_Indian528 7 месяцев назад +9

    7000 हजार कोटीचे घोटाळे करत का मग कर्ज आहे तर एवढ

  • @jotirammtoraskar8163
    @jotirammtoraskar8163 7 месяцев назад +1

    कागल मधून कपाशी तालुका करावा.

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 7 месяцев назад

    351...ani 288 state assembly constituency ✅💯...ani 48 loksabha Assembly....6state assembly forming 1loksabha constituency..,❤❤❤

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 7 месяцев назад +3

    उदगीर जिल्हा झालाच पाहिजे 👍👍👍

    • @MumtazSabKiJanhai
      @MumtazSabKiJanhai 7 месяцев назад +1

      ha hotaav

    • @RohanKale
      @RohanKale 7 месяцев назад +1

      😂

    • @balajimaddewad2879
      @balajimaddewad2879 7 месяцев назад

      @@RohanKale kay झाल तुला 👍

    • @RohanKale
      @RohanKale 7 месяцев назад

      @@balajimaddewad2879 Kahi Nahi Bhau. Udgir Jilha Kasa Hou Shakto Mhanun Haslo.

    • @balajimaddewad2879
      @balajimaddewad2879 7 месяцев назад

      @@RohanKale लवकरच होणार जिल्हा उदगीर 👍👍👍

  • @Pournima1807
    @Pournima1807 7 месяцев назад +2

    नवीन जिल्हा बनवा, जे लोक गावात राहतात त्यांना खूप त्रास होतो

  • @gowardhangawande
    @gowardhangawande Месяц назад

    गेल्या १० वर्षा पासून सुरू आहे