Engineering college म्हणजे बेरोजगार तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या | Namdevrao Jadhav
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2020
- Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722
बरोबर आहे. मी एक इंजिनिर आहे पण उद्योजक म्हणून माझी ओळख आहे. फक्त डिग्री घेतली आणि झालं असं नाही.
९११२७५१२१२ call करा
Sir apala number dya
Ani lu...
@@NamdevraoJadhav सर मी मालेगाव तालुक्यातील व-हाणे पाडा या गावातील आहे.तुम्ही उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम मालेगाव ला आयोजित करा हि विनंती.
@@NamdevraoJadhav mi ek engineer ahe plz majhyasathi ek business suggest kara
जाधव सर तुमचे videoबघुन मी १५००० रु महिन्याचे काम सोडल आणि २५००रु मध्ये चहा चा धंदा चालु केला आज २०००/२५०० हजार रोज शिल्लक राहातेत
जय महाराष्ट्र
जय शिवराय
आनंद आहे - 9112452899
Jalindar sir please no
फार छान 🙏🙏
वा जबरदस्त निर्णय अभिनंदन सर..👏👏कुठे आहे शॉप???
@@maheshsalunkeomjayjagdish390 माझ shop नाही मी jnpt port उरण जि रायगड येथे Trafic मध्ये राञी फिरुन चहा गुटखा शेगदाणे चना शिगरेट पाणी बाटली विकतो ; संध्याकाळी ६ ते सकाळी ६वाजे
रोज ७/८/९ लिटर चहा विकतो
सर तुम्ही खूप विचार करायला लावणारे विषय आणता या मुळे मराठी माणसाला विचार करायची सवय लागेल आपले काम असेच चालू ठेवा ।
आभार
महाराष्ट्राच्या बाबत खुप छान बोललास भावा👌👌 ख़रच आहे मराठी माणूस बाहेर राहिलाय
सरकार ला विनंती करत आहे एक तर नोकरी उपलब्ध करून द्यावी नाहीतर माझ्या शेतात गांजा पिकवायची परवानगी द्यावी 😂
सगळयांना विनंती आहे गावाला जा शेती करा
जोडधंदा करा
मी पण कंपनीत होतो एक वर्ष iti electrician pass ahhe apprentice केली व आता गावाकडे घरची शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतो व घरच्यांना मदत करतो . आज वय फक्त 19.7 वर्ष आहे पण खूप काही शिकलोय शेतीत शिक्षण पण बाहेरून सुरू आहे
आज वाटतय खरच खूप कमी वयात मला पैशाची किंमत किती आहे ते लवकर समजले.
माझ्या सोबतचे काही मित्र अजूनही college च करतात व
@@SsAgroFaming1112 👌
mast bhau
Right bro
@@SsAgroFaming1112 छान !
इंजिनीअरिंग करता करता कधी वयाची २५ वर्ष झाली समजलं नाही... पैसा गेला, वेळ गेली , स्वप्न धुळीस मिळाली, डिग्री नावापुरती, इंजिनीअरिंग म्हणजे धंदा झाला आणि विद्यार्थी मेला ....
खरं आहे भावा
बरोबर
महाराष्ट्रात तरुणांनी शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण घेतले. पण त्याचा उपयोग झाला नाही, आजही ती बेरोजगार आहेत, व कर्ज बाजारी सुद्धा.
या शिक्षण व्यवस्थेने त्यांची आर्थिक प्रगती खुंटली. म्हणून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.
त्यासाठी बेरोजगारांचा मोर्चा निघाला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणे खूप गरजेचे आहे.
बेरोजगारांच्या मागण्या अशा आहेत...
1)education loan माफ करा
2)व्यवसायाकरिता 15 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या.
3)mpsc साठी रिकाम्या जागा पूर्ण भरा.
विनंती..... सरकारपर्यंत ही माहिती पोचवावी
SusHant N same yar
Barobr bolala bhava
मित्रानो मान्य करा
1. आज आपण Internet चा खूप चुकीचा वापर करतोय
2.दुसर आपल्यामध्ये एकी नाही खास करून आपण मराठी लोकांमधे , जे प्रायव्हेट or Govt job madhe marathi loka ahet te ek मेकाची madat karat nahi
3.mastery nahi कुठल्या एका विषयात आपल्याला
4.घरच्यांच्या अपेक्षा खूप , त्यांना आधी समजावलं पाहिजे
5.कामाची लाज सोडली पाहिजे , आंदोलन करून , आणि कुठल्या पण politicians chya mage palu naka
नोकरी हि तुम्हाला तुमचे स्वप्न विसरण्यासाठी दिलेली लाच आहे!
Hiii
Krantikari vichar aahe.
I like it
Hii
मी पण कंपनीत होतो एक वर्ष iti electrician pass ahhe apprentice केली व आता गावाकडे घरची शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतो व घरच्यांना मदत करतो . आज वय फक्त 19.7 वर्ष आहे पण खूप काही शिकलोय शेतीत शिक्षण पण बाहेरून सुरू आहे
आज वाटतय खरच खूप कमी वयात मला पैशाची किंमत किती आहे ते लवकर समजले.
माझ्या सोबतचे काही मित्र अजूनही college च करतात
अतिशय योग्य मुद्द मांडलात सर. आज मोदी सरकार कित्येक सरकारी कंपन्या आणि सरकारी उद्योगधंदे यांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करत आहे हे अतिशय योग्यच आहे कारण त्यामुळे कामाची व वस्तूंची गुणवत्ता वाढते आणि कामाचा दर्जाही वाढतो. आणि इंजिनीअर क्षेत्रसंबंधी बोलायचं झाले तर आज कित्येक कंपन्यांमध्ये फक्त आयआयटी झालेल्या विद्यार्थ्यांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. माझ्या ओळखितल्या मित्राने 2017 मध्ये mechanical मध्ये इंजिनिअरिंग करून सुद्धा आज तो बेरोजगार आहे. शिवाय आज कित्येक इंजिनिअर graduate विद्यार्थी एमबीए आणि इतर कोर्स करून आज कित्येक ठिकाणी दुसऱ्या क्षेत्रात नोकरी किंवा उद्योगधंदा करून लाखो करोडो कमावत आहेत आणि तसे म्हणायला झाले तर महाराष्ट्र राज्य आणि भारत देशच काय, संपूर्ण जगात इंजिनिअर क्षेत्राला मागणी खूपच कमी होत चालली आहे. 4-5 वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग आणि एमबीबीएस क्षेत्राला खूप मागणी होती. कोटा येथे तर यामुळेच निव्वळ क्लासेसचा धंदा खूप जोरात चालू होता जो आत्ता पूर्णपणे संपलेला आहे. 12वी science मुलांनी केवळ इंजिनीअरिंग आणि एमबीबीएस कडे न वळता इतर graduation आणि इतर क्षेत्रांमध्ये जाणे आत्ताच्या काळात अतिशय योग्यच ठरेल.
ह्या पिवळ्या शर्ट वाला मुलगा हुशार आहे
@@rohitbhagwat1016 Ek business opportunity hoti tujha saati pahije asel tar reply kar
@@riteshkamble6166 ky ahe
@@SandipKumbharkar-pp4nr trading business
@@riteshkamble6166 option & index
@@bhupendrakandalkar7414 means?
खूप धन्यवाद सर engineer विद्यार्थ्याच्या प्रश्नाना वाचा फोडल्याबाबत..
Summary :- Every Engineer is not unemployed and not every tea & panipuri seller is millionaire, Engineers are important part of society it's hard to imagine what calculation & testing they are ensuring during product development to make it safe & perfect for society.
Colleges should develop quality engineers and not quantity engineers and make money.
Correct. Agreed✌
💯
दुस-याची स्वप्न पुर्ण करण्याचे काम म्हणजे नौकरी.
आणि
आपली स्वप्न पुर्ण करण्याचे काम म्हणजे स्वताचा उद्योग धंदा.
Right 100%
Bhawa patal mala
आज मी दहावी नापास आहे. पण turn over 1 year 10 lakh गर्व च नाही तर माज दहावी नापास असल्याचा.
Kay karto Mitra tu
good
@@saurabhavhad6501 panipuri in varayti of the test to 24.
Fake chutiya 👎👎
जाधव सर आपले अभिनंदन आपण अशा प्रकारचे काम करतात परंतु या सर्व मुलांची मनोगते ऐकले असता मला माझे मत मांडले वाटते कोण म्हणतो इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये जॉब नाहीत इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जोडलेले आहेत संपूर्ण भारतात नव्हे तर महाराष्ट्र सुद्धा खूप जास्त प्रमाणावर ती कामावर लेबल आहे परंतु ते काम करण्यासाठी कुशल इंजिनीयर उपलब्ध नाहीत मी स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करतो दर महिन्यातून कमीत कमी चार दरिये इंजीनियरिंग झालेले विद्यार्थी माझ्याकडे येत असतात मी जेव्हा त्यांना विचारतो की तुला काय येते त्यावेळेस ते फक्त त्यांचे मार्कलिस्ट दाखवू शकतात आणि अभ्यास सोडून इतर एक्टिविटी आपण कशाप्रकारे कॉलेजमध्ये केल्या याची माहिती सांगतात परंतु इंजिनीरिंग क्षेत्रांमध्ये खरोखरच जॉब करायचा असेल तर तुम्हाला खऱ्याखुऱ्या कुशल टेक्निकल नॉलेज ची गरज आहे यासाठी फक्त सेमिस्टर पास करून उपयोग नाही तर स्वतः दिवसातील अठरा-अठरा तास अभ्यास करून कौशल्य तयार करावे लागते मग जॉब नाही असं म्हणत बसायची वेळ येत नाही आजकालच्या मुलांना मोठा पगार पाहिजे परंतु मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या मुलाला ऑटोकॅड मधील एखादा डिझाईन कार्ड म्हटलं तरी सुद्धा त्याला जमत नाही किंवा कम्प्युटर सायन्स च्या एखाद्या मुलाला साधा सीचा एक प्रोग्राम कर म्हटलं तर ते करू शकत नाहीत तर कुठलाही उद्योजक यांना कुठल्या विशेष वरती कामाला ठेवेल शेवटी इंजिनीअरिंग करून चहाच आणि वडापाव दुकान टाकले आता नवीन झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की चहाचं दुकान दुकान टाकल्यानंतर तुम्ही खूप मोठं काम केलं तर तसं नाहीये तुम्ही पैसे तर कमवू शकाल परंतु खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंग काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिवाच रान आणि रक्ताचे पाणी करून अभ्यास करावा लागेल धन्यवाद
खूप छान विचार मांडला आहे आपण....अभिनंदन share करा
Right
Right
मी पण इंजिनीरिंग झाली जॉब नाही आता you tube करतोय 👈👈🇮🇳
केंव्हा सुरु केलात भाऊ??
Kutla channel aahe
RUclips peksha dusr ka nhi krt bhava jr kraych asel tr msg kr
@@nikhil4yourhelp670 kay karav sanga na mg bhau
अभिनंदन
बरोबर आहे सर पहिला प्रत्येक महाराष्ट्र मुलांना नोकरी भेटली पाहिजे.
श्री. नामदेव जाधव साहेबांनी मुंबई, पुणे सारख्या शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी मराठी तरुणांना व्यावसाय करण्यासाठी सहकार्य करावे.
माझा पण डिप्लोमा सिविल झालाय 88 %आहेत पण डिग्री कडे न जाता मी स्वतःच business करतोय ते फक्त तुमचे विडिओ बगून शक्य झालाय सर
Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara
@@riteshkamble6166 bola n
अभिनंदन सर
@@NamdevraoJadhav धन्यवाद सर
Sir Tumcha no. Dya ani mala madat kara plz
या इंजिनिअर युवकांना शिक्षक भरती साठी पात्र केलं पाहिजे सरकारने नक्कीच शैक्षणिक दर्जा सुधारेल 🙏🙏🙏
आणिसरकारनं पाहिलं चुकीच्या पॉलिसी राबवणे बंद केलं पाहिजे आज ४००० लोकांमागे एक डॉक्टर आहे पण तिथं संधी द्यायची नाही कारण नेत्यांना आपली घरे भरायची आहेत 😢😢😢
जागे व्हा 🙏
सर मी पण कंत्राटी काम करतो पण आता तूमच्या मार्गदर्शनामुळे आज जोडव्यवसाय सुरु केला आहे. काहीही झाल तरी रीकाम राहू नये. शिक्षण म्हणजे नौकरी हा समज सोडून द्यावा.
मी 2010 मध्ये engineering केली कमी वयात पोलिस भरती झालो सुरुवातीला जॉब सोडणार होतो पण सोडला नाही पण आजची परिस्थिती पाहिली तर माझा निर्णय बरोबर होता असे वाटतेय
Mi engineer Keli
Ata patwari lagloy😢
सर BCAचांगले आहे का
@@kartikjadhav2992 changale ahe mitra pan update rahave lagel technology field ahe
कोणी कितीही आपटली तरी जी नशिबात आहे तेच घडते कधी चहावाला श्रीमंत बनतो तर कधी पैसेवाला भिकारी . आज जगात शिक्षणा बरोबर जिद्द , चांगल नशीब , चांगलली बुद्धी लागते . ही या मुलांना कळत नाही . उट सूट शिकून कोणीही मोठा होत नसतो . प्रत्येक Successful माणसाचा etihas paha .
Ekach mulga barobar mhantoy , 80%jobs fakt Marathi mulanlach, Jai Maharashtra
भारताने research &development कडे लक्ष दिले पाहिजे
मी पण एक mechanical इंजिनिअर आहे 2016 passout
जॉब साठी खुप फिरलो
classes केले
Consultancy ला पैसे दिले
एक वेळ तर अशी आली होती 8000 च्या जॉब साठी 10000 एका consultancy दिले
.
.
.
पण नंतर गव्हर्नमेंट टेंडर ची कामं सुरू केली सुरुवातीला
91000 ची ऑर्डर मिळाली
नंतर 215000 ची
त्यानंतर 1500000
आणि आता 3000000 ची ऑर्डर मिळाली
आता एक हॉटेल टाकतोय.
Sir plzz tumcha number dya
@@akshaykolhe4180
Suruvatila 30000 ghetale hote gharun
mast bhava kuthe ahe tuz hotel
@@Dd_12348
अजून जागा शोधत आहे
अभिनंदन
अमेरिका ची अर्थव्यवस्था ही 18trillion usd ahe तिथे दरवर्षी 2 लाख B. E HOLDER बाहेर पडतात आणि भारतात 3 trillion usd आहे आणि भारतात 16 लक्ष विध्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात त्यामुळं पैसे देऊन मनस्ताप आहे. भारतात खरी 2 लक्ष इंजिनीर गरज असताना 16 लाख कश्याला पाहिजे. ह्यसाठी एकच उपाय 10वि नंतर नौकरी आणि शिक्षण दोनी एकत्र झाले tar प्रॅक्टिकल शिक्षण आणि उत्पन्न दोन्ही भेटल. नाहीतर काहीच भेटणार नाही जगणं मुश्किल होणार.
महाराष्ट्रात तरुणांनी शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण घेतले. पण त्याचा उपयोग झाला नाही, आजही ती बेरोजगार आहेत, व कर्ज बाजारी सुद्धा.
या शिक्षण व्यवस्थेने त्यांची आर्थिक प्रगती खुंटली. म्हणून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.
त्यासाठी बेरोजगारांचा मोर्चा निघाला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणे खूप गरजेचे आहे.
बेरोजगारांच्या मागण्या अशा आहेत...
1)education loan माफ करा
2)व्यवसायाकरिता 15 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या.
3)mpsc साठी रिकाम्या जागा पूर्ण भरा.
विनंती..... सरकारपर्यंत ही माहिती पोचवावी
तुला चांगला job भेटेल bhava phone kr 9860329854
The great maratha
जय शिवराय
🙏🙏🙏🙏🙏🙏
*छत्रपती* शिवाजी महाराजांनी त्या काळात वर आगरा ते खाली मद्रास उभा फिरून पाहिला म्हणुन छत्रपती होऊ शकले-तुम्हाला उद्योगपती होण्यासाठी जग फिराव लागेल जग पहावे लागेल तरच जग जिंकता येईल-
म्हणुन चला जग फिरूया
*Dubai* *Business* + *Study* *Tour* with Prof *Namdevrao* *Jadhav*
1)कृषी प्रदर्शन
2)शिवजयंती
3)industrial visit
4)Business conferance
1 मार्च ते 5 मार्च
Booking साठी शेवट चे तीन दिवस शिल्लक
9850504505
9139231340
9112452899
9112751212
नाम मात्र शुल्क
🙏🙏🙏🙏🙏🙏
Fee
Sir ya var ek solution ahe maja kade.unemployment clear karayla.
Sir mulanni aaplya buisbess sathi konti konti pustak vachavit hr suggest karana ekda tumi
माझ्याकडे 3 ते 4 हजार मुलांना रोजगार मिळवून देईल इतका मोठा उदयोग आहे माझ्या कडे 3 उदयोग ब्रँड आहेत कोणाला माझ्यासोबत यायचे असेल तर कॉल करा
9595948637 / 9988372211
मला IT, सॉफ्टवेअर, वेबसाईट डेव्हलपर्स, इंजिनिअर ची गरज आहे
@@jordybhai2113 rich dad poor dad,the copy cat,21st century business,think big and grow rich,the intelligent investor,questions are the answers,etc book read kara.
I beg to differ from this. The educational degree is very important in one's life. It is a doorway to have a better living and lifestyle. If you don't have a degree, then you are likely to have a hard life. Yes, I agree that there are flaws in our Indian education system. It is supposed to be more of practical and real life problem solving kind of. But it is also students' task to learn things and develop skills so that he would be in a position to work in a company. This is the world of information and technology. There are many courses available on internet. Students should enroll in such courses and develop skills. I know it is a very hard to get a job for oneself. But have a patience, work hard, increase your knowledge and learn from your mistakes. If you did this, one day you will definitely get a good job.
🙏🙏🌷🌷जय महाराष्ट्र सर.. खुपच सुंदर कार्य करताय तुम्ही..मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!! या बेरोजगार युवकांच्या भावना-तळमळ आणि खरी सत्य परिस्थितीआहे सर.. युवकांचा वेळ हा शिक्षण घेण्यात वाया जात आहे आणि भविष्यातही हा वेळ वाया न घालवता तरुण पिढीनी छोट-छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी..
👉👉आख्या महाराष्ट्र राज्याला पडलेला एक मोठा प्रश्न आहे म्हणजे 👉👉 कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र हा..??
पहले गुजराती, मारवाडी, up, बिहार वाले हाकला बाहेर
एक विनंती आहे मराठी लोकांना, मराठी दुकानदारच शोधा
मराठी दुकानदार नाही राहिला आता, तो नोकरी करतोय 15000 ची अणि सुखी राहतोय
कडायलच पयजे यांना
@@ketkipadvi2476 barobar ahe bhava
Gujrati , Marvadi ,Up , Bihar Vala Loakana Hakalnapeksha Marathi Mansani Dhanda Karayla Shikla Pahije
100% true
Engineering चे फी काय झाली ते महत्त्वाचे शेतकरी ने पोरांचे कशे भरायचे येवढे पैसे बेरोजगारी साठी
Khup chan mudda ghetlat sir tumhi n tarunanmadhle vichar samor anlyabaddal khup dhanyawaad...🙏
आपल्या व्हिडिओमुळे भरपुर प्रेरणा मिळते.....धन्यवाद
शिक्षण हे एक व्यवसाय झाला आहे, अमाप फी आकारून लोकांना लुबडतात. फी बदल सरकारने कडक कायदा केला पाहिजे.
मराठी मुलांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजेच, असा कायदा केला पाहिजे.
कोरोना काळात मुंबई, पुणे शहरात मोक्याच्या जागा माननीय नामदेव जाधव यांनी मराठी तरुणांना व्यावसायासठी मिळवून द्यायला पाहिजे होत्या.
good conversation with young talent. keep it up. truth come up.
क्रांतिकारी व्हिडिओ 👌👌🙏
I am a Engineer and working for last 20 years. One suggestion to all ingineering ansiperants that current job market is not based on qualification based but skilled based. So don't run behind engineering but learn to gain some skill from chilled hood, let it bee autocad, BIM modeling, Scada, Auto industry mechanics ……. Engineering degree is not assurance at all for gaining job or money
The most important thing is employability. Just getting degree does not cut it. Fluency in English, good presentation skills, intelligence to learn new techniques and attitude to seek monetary benefit through entrepreneurship is what is required.
मी पण फर्स्ट इअर ला आहे,आता पासूनच बिझनेस आयडिया शिकतं आहे.........धन्यवाद.....
जय जिजाऊ, जय शिवराय!!!!!!!!
अभिनंदन
आताच वेळ योग्य आहे
Bro kontya college la engineering hotas tu
नुसत्या Engineering walyanii Strike kela tr desh berojgar hoil....✌️💯 ..
Hikad shetkari desh jagvatoy n engg wale desh ghadavtat,.pn tyana kahi ch bhetat nahi.....
इंजिनीरिंग ला एडमिशन घेणारी आपल्या शेतकऱ्यांची च मुल आहेत
Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara
सर माझ्या iti (motor mechanic) झालय पन जॉब च्या नादाला n लागता शेळी पालन करतोय अणि त्या क्षेञात खूप खूश आहे
sagar l mast
Mast bhawa...
सर खूप दिवसापासून विडिओ टाकला नव्हता. आम्ही वाट बघत असतो तुमच्या विडिओची.
नक्कीच
खूप छान वाटलं सर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेतल्या बद्दल
खूप खूप धन्यवाद नामदेवराव जाधव सर
Kay kartoy sadhya bhau
ह्या सर्वांचे मूळ हे लोकसंख्या आहे .
तुम्ही आमचे डोळे उगडले सर thanks you so much your graet man leadership development takat age sir
I mean leadership development karanyachi takat ahe sir
धन्यवाद ९८५०५०४५०५ call करा
1 no. Sir pratyakshat aas ground var utaralat te chhan kelat. Aaj social media hach paryay aahe je aaplay samasya manadnyacha sadhan aahe.
मोठी चळवळ महाराष्ट्रात ऊभी करणे आवश्यक आहे आपला उपक्रम चालू ठेवावा व योग्य मार्ग शोधण्यासाठी त्यांना पुरेसे चांगले मार्गदर्शन दिले पाहिजे
i am a civil engineer but now i am uneployed..everywhere need experince
सर खरच विचार करायला भाग पाडलात मराठी माणसाला🙏
Kay kartos sadhya bhava
सर तुम्ही अत्यत महत्वाचा मुद्दा मांडल आहे
Thanku sir🙏🙏
Jadhav sir tumche video pahun mazymadhye udyog dhundyachi eccha nirman zali
माझा एक मित्र इंजिनिअर जॉब करतो हिंजवडी मध्ये त्याच्या 2000लोकांच्या कंपनी मध्ये 20पन मराठी लोक नाहीत।।।
Konti company?
Mitra, today's corporate world is extremely competitive. Jobs are not offered on the basis of language, cast, creed, religion at least in private sector. Personal capacity and capability are considered. I am retired ex IT professional I have seen similar situation in Bangalore, Hyderabad also
@@dineshavachat railway( center gov.) मधे आपली मुल का नाहीत समजेल का?
@@viki6619 bhau tu bollas te brobr ahe ....pn tula sangu religion ,cast n language wr lokanna jast job bhettat .... specially je baherun lok yetat tyanna jast bhettat ....amcha sir bihari ahe pn fakt bihari lokannach job deto
@00 7 सर आपण मराठी लोकांनी काय जॅाब करायचा मंग
College open karanare rich hotat nd tya college madhye shikanare garib rahatat.💯
Pradhypak jadhav sir,mi B.E.(I.T)2017 ek berojgar ....Marathi mulga ha confidenceless zalya tyala boost karta tumhi kharach he khup khup bhari kam kartay tumhi especially engineer student sathi ....Bhari vatl ki kuni aplya sathi support kartoy he kam asach chalu theva...Nahitr heart che patient nkkich vadhnar .. thank you
bhava mi pn berojgar mechanical engg 2018 passout ata tour and travel cha diploma karaycha v4 kartoy tension nko bhava confidence less tyancha hoto je chori labadi krta. tc
स्वदेशी, स्वाभिमान आणि सनातन परंपरा ह्या गोष्टीकडे जर भारतीय माणूस परत गेला तर भारत पुन्हा विश्वगुरु बनणार .
हैद्राबादला चेन्नईला कोणत्याही क्षेत्रात घ्या तिथे फक्त तिथल्या मुळच्या तरूण-तरूणींनाच पहिली पसंती दिली जाते... आणि आमच्या महाराष्ट्रात असं होत नाही.. राजकीय पक्ष फक्त पोकळ आश्वासन दिलं जातं..
जग है खुल आहे फक्त तुम्ही कीती मैहनत कराल तेवढे मोठे होनार
बरोबर आहे सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओने motivation मिळते । मी पण engineering ला आहे आणि complete झाली का business करणार आहे ।
जय श्री राम नामदेव सर खूप छान माहिती दिली आहे. तरुण व तरुणींना महाराष्ट्रतील मुला आणि मुलींना नोकरीत प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.जय श्री राम.
अशी होतकरू मुले पाहून वाटतं महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे!
सध्याचे इंजिनियरींग चे शिक्षण म्हणजे शुद्ध फसवणूक आहे.
बेरोजगारी प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतेय 😔😔😔
बरोबर
सर तुमचा पुस्तकाचा व्यवसाय आहे 100% टक्के गॅरंटी
12 झालो आणि भाऊ आज business consultant आहे मी
21 वय आहे माझ
बरोबर आहे सर..
That is right sir & really true because i am businessman n artist...
Mi B.A first year ला आहे ,पण एकंदरीत सर्वांनाच पेपर कशेही लिहले तरी पास करता म्हणून आता स्वतःचा Business सुरु करायचं म्हणतोय.... म्हणजे उद्या डिग्री घेऊन कोण्ही नोकरी देत का असं म्हणायची वेळ येणार नाही.
Sir maja friend cofee ABK cha Anand kshirsagar tumchyashi linked ahe ...you are really motivating our youth to new perception ..I also want to look into this
Aamchya gavaatil Ek manus 4 fail aahe....
Truck Driver chi Naukari karun 3 Eker बागायती jamin vikat ghetli....
कालबाह्य ज्ञान आत्मसात करून दिल्याबद्दल धन्यवाद, " आपकी दो टक्किया कि नौकरी हमारा पुरा जीवन बरबाद हो जाय ." 14व्या लुई सारखे भ्रष्ट्राचारी नेत्यांना लटकावा. एक धगधगता अभियंता: विजय
देशाचा विकास तेव्हा होइल जेव्हा Digri पेक्षा skill ला जास्त महत्त्व येईल
सध्या काय करतेय
It's not reality , lot of jobs available for engineers but ,real problem is lot of engineering student don't have knowledge
Right majhya 2 mama che mul aahet tyana job aahet ek software Ani ek coder aahe 1 lakh per month
yelow jacket madhla mulga ek no bolala ahey
totally agree with him.....
Jadhav sir engineer college fees झालेला खर्च वापस शासनाने विद्यार्थ्यांना द्यावि education lone माफ करा विद्यार्थ्यी त्या पैशातून उद्योग उभे करतील हाच यावर उपाय आहे
Barobar ahe sir
आभार
बर झाल 1st year लाच सोडली engg. 😂
@Nilesh Dhumak sod bhawa kahitr skill shikun business start kr.
Mi pn
Amhi mhanto engineering karayla hav hot pn ithe pn same condition aahe 😂
Mi pan 😊
😂
Khup vaet stiti aahe engineers Che...sagle hastat aamchyavr....pn aamhihi Maharajanche mavle aahot....evdhyat har Nahi mannnar swatahach businesses tyar Karu...
चुकीचे शासकीय धोरणे,कमी शिकलेली राजकीय नेते, मंत्री (संत्री), उद्योग धंदे परराज्यात पळवून नेण्याचा सपाटा, परप्रांतीयांच्या लोकांना पात्रता नसताना केवळ कमीतकमी वेतन देऊन नफेखोरी करणारे उद्योगपती अशी अवस्था आहे आज वर्तमान देशात 😮
Reality spoken by students
Sir maze 4 mitra Punyat 4 veglya engineering college madhe aahet....pan kunalach watat nahi ki job milel
Nice video
Khup topic ahe ha 100%
Rajiv Dixit Spotted Finally 🙏🏻🙏🏻🙏🏻💯👌🏻
If you look at the root cause of unemployment explosion of population is the main factor...... Jobs are limited at the same time businesses will certainly reach a limit (though it's required now & if majority of youth enters the business) where competition will be too high to sustain a business.. ..
Adhi Private colleges Band kele pahije...Ani जिल्ह्यात ठराविक Colleges pahije...3-4..Ani te apn Government che..ani Clg chi Criteria pn Jast teva...Je Criteria t basel Tyana dya addmission bakiche Next veles...Mhanje Changele, Creative Engineers Baher Padatil pass out hoin...Nytr Ky ugg गबाळ वनी Lakho Enginners baher padatil...Bin kamache...
Excellence, sir I am with you.
Kay kartoy sadhya bhava
व्हिडीओ मस्त आहे👌👌👌👌
सर कधी औरंगाबाद ला या mit महाविद्यालय मध्ये सर्वात पुढे yeinn बोलायला आणि विषय व्यसन च आणि शिक्षण व्यापार चा घेऊन या
9850504505 call kara ya no. vr
Sir mi chemical engineering sodun sadhya hotel open Kartoi Punet
Moshi madhe nashik Hiway la gala ghetlay bhadyane Aani aata 5 Feb la hotel open Kartoi ani mess pn chalu Kartoi..
Namdev rao Jadhav Sir.
Aaple way wadhun milave karan he sarv kam purn whayala kiti diwas lagatil tewha devala parthana karto he deva namdevrao jadhav sir yanaa khup ayushy De.
बरोबर सर
बरोबर, माझी इंजिनिअरींग झालेलं आहे परंतु मी इंजिनिअरिंग च्या ज्ञानाचा उपयोग व्यवसाय वाढविण्यासाठी करत आहे
स्वताच वेवसाय करा आणि कर्मचारी कामाला ठेवा
Vast population plays a vital role in unemployment, ill education quality, proper opportunities....
खर आहे सर, आज मार्किट मधे क्लास्सेस चा पण बाजार मांडलेला आहे, ज्यांची खरच ऐपत नाही त्यानी तरी के करावे. माझ्या मते सर्व क्लास्सेस बंद करावेत आणि शाला colleges मधे शिक वन्यावर ध्यान केन्द्रित करावे, एजुकेशन म्हणजे बाजार झाला आहे, मुलाना नौकरी मिळत नाही, फक्त शिक्षण घेउन का्य करायचे आहे. सर तुम्ही खुप कही करू शकता. प्लीज मदत करा आणि हा बाजार थम्ब्वा.
Don't Wait For Leader To Lead You Just Go Further And Conquer !!!!!
कॉलेज फक्त submission आणि Exam साठीच राहिले आहेत (कारकुन)....
नोकरीला खूप जास्त महत्त्व दिले जात आहे....