क्या संत तुकाराम को लेने स्वर्ग से पुष्पक विमान आया था? | Murder of the revolutionary Saint Tukaram?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #shyammanav #tukarammaharaj #santtukaram
'श्याम मानव' चैनल को सपोर्ट करने के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करके चैनल के मेंबर जरूर बने - / @shyammanav
श्याम मानव सर की स्वसम्मोहन कार्यशाला में प्रवेश लेने के लिए चे दी गई लिंक से मोबाईल एप डाउनलोड करे और जिस बैच को आप जॉइन करना चाहते है उसमे अड्मिशन ले - play.google.co...
कार्यशालाओ को विस्तृत जानकारी लेने के लिए क्लिक करें और दिये गए फॉर्म मे अपना नाम और फोन नंबर लिखके सबमिट करे। हमारे टीम से जल्द ही आपको संपर्क किया जाएगा - shyammanav.com/a/
तुरंत संपर्क के लिए - Call or WhatsApp - 9096194461
email - contact2smanav@gmail.com
Website
www.shyammanav.com
courses.shyamm...
FOLLOW US on:
Whatsapp - whatsapp.com/c...
Facebook:
/ manavofficial2
/ sdcmanav
Twitter: / shyammanav3
Instagram: / shyammanavrational
Telegram: t.me/ShyamManavOfficial
Please 'LIKE' & Share the video to help us spread awareness.
Please 'SUBSCRIBE' the channel for more AMAZING, Scientific, Rational, content!
About the Channel -
This is an official channel of Prof. Shyam Manav. Prof. Shyam Manav is a social reformer, rationalist, writer, and orator from India. He is most famous for being the Founder & National Convener of the biggest and longest-running Anti-superstition movement in India, the ‘Akhil Bharatiya Andhashraddha Nirmoolan Samiti’.
#india #hindu #indian #hinduism #dhruvrathee #bageshwardhamsarkar #drvikasdivyakirti #punyaprasunbajpai #ambedkar #buddha #religion #santtukarammaharaj #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukaramabhang #varkari #warkari #waari #vaari #dehu #alandi #vaikunthagaman #dnyaneshwarmauli #santdnyaneshwar #santdnyaneshwarmaharajsansthancomitee
Most Popular Videos:
1. क्या किसी के शरीर में सच में देवी का संचार हो सकता है? नहीं तो सच क्या है? • क्या किसी के शरीर में ...
2. ब्रह्माकुमारी आश्रम में होनेवाले गलत कामों को कैसे रोके?
• Bad things happening i...
3. क्या सचमे भूत होते है?
• भूत - Episode 1 : क्या...
4. बाबाओं से सम्बन्ध बनाने के लिए स्त्रियाँ कैसे तैयार हो जाती है?
• स्त्रियाँ कैसे बाबाओं ...
5. बाबा लोग भूत, भविष्य, वर्तमान कैसे सही बताते है?
• बाबा लोग भूत, भविष्य, ...
Most popular playlists:
1. व्यक्तिमत्व Personality - सवाल/जवाब
• व्यक्तिमत्व Personalit...
2. अंधश्रद्धा निर्मूलन - Superstition Eradication
• अंधश्रद्धा निर्मूलन Su...
3. संमोहन - Hypnotism
• संमोहन - Hypnotism
4. हिन्दू धर्म - Hinduism
• हिन्दू धर्म - Hinduism
5. लैंगिकता Sexuality - सवाल/जवाब
• लैंगिकता Sexuality - स...
विज्ञान आपल्याला आपले वाटते.हे तुमच्यासाठी गौरवाचीच गोष्ट आहे.
विज्ञान युग तुमच्या बरोबर आम्हाला गरचेच आहे.तेव्हा विज्ञान शिवाय पर्याय नाही,.
परंतु विज्ञान हेच अंतिम सत्य आहे.असे म्हणणे वैज्ञानिक अंधश्रद्धा आहेच.हे सत्य स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
या श्यामला पण माहित नाही तो म्हणतोय हत्या झाली असेल मूर्ख माणूस हा...
तुझा आणि आध्यात्म या विषयाचा काही सबंध आहे का...?
मला लहानपणापासून असे खुप प्रश्न पडायचे पण कुणी उत्तर देत नव्हते पण जेव्हा ओशो ला ऐकले तेव्हा माझ्या सर्व प्रश्नानांची उत्तरे मला मिळाली. आता खुप आनंदी आहे मी. कारण मी nasthik आहे.
नास्तिक आहे का खूप छान 😂
Thanks
आपण हिंदू धर्मातील अंधश्रध्दा दूर करता आहात हे चांगले आहे पण यापेक्षा कितीतरी जास्त अंधश्रद्धा मुस्लीम, ख्रिचन,बुध्द धर्मातही आहे,ते बोलण्यास आपण का घाबरता?
कारण, असा मार खावा लागेल कि चड्डी सुद्धा अंगावर राहणार नाही 😂
हिम्मत लागते त्याकरता! हिंदू धर्माबद्दल बोलायला हिम्मत लागतं नाही, अक्कल तर नाहीच नाही😂😂
ते बोलण्याचे धाडस या मानवात नाहीं कारण यांना फक्त टीका करायला हिंदू धर्माच दिसतो
एकदम बरोबर प्रश्न केला
कुराण वर बोलण्याची आपल्याला काही गरज नाही आपल्याला आपला धर्म श्रेष्ठ, आदर्श बनवायचा आहे. ते हिंदू धर्म अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे
विमानाचा शोध राईट बंधूंनी 1903 साली लावला मग त्यावेळी पुष्पक विमानाचा उल्लेख कसा काय आहे...
तुकाराम महाराजानी खरच अधंविश्वास घालवण्या साठी प्रयत्न केले पण तुमच्या सारख अवडबंर नाही माजवल तुमच्या शब्दात द्वेश आहे प्रेम जानवत नाही
यांच्या पेक्षा कैक पटीने जास्त तुकाराम महाराजांनी पंडित पुरोहित, शास्त्री ब्राह्मणांचा भांड फोडत राहिले.
हा पण इतिहास आहे.
@@ravibabar4410 अंधश्रद्धेचा अतीरेख झाला समाजात आता कुनीतरी आवाज वाढवायलाच पाहीजे
खरं नेहमी अंधभक्तांना टोचतं
साहेब तुम्ही एकच नंबर काम करता हेच कार्य वैकुंठ गमन सोहळ्याच्या दिवशी देहूमध्ये येऊन सांगा म्हणजे लोकांचा विश्वास बसेल
चप्लने मार खतो ख़ुप 😂😂😂
खूप धुणार
टकलू चा टक्कल लाल करून टाकतील देहू मध्ये 😂😂
हल्लीच्या काळात तो काँग्रेस पक्षाचा अघोषित स्टार प्रचारक आहे.
हो म्हणजे यथोचित सत्कार होईल
कदी देहू गावाला तुकाराम बीज दिवशी नादुर्की वृक्ष बघाय जा ....माऊलीनच्या प्रस्थाना दिवशी कळस बघाय जा चमत्कार असतो का ते 🙏🏼राम कृष्ण हरी
यापेक्षा तुम्ही महाराजांच्या एका अभंगाचे निरुपण केल असते तर छान वाटले असते
लोग चमत्कार की तरफ हमेशा आकर्षित होते ओर इसलिये अंधविश्वास मे इतना डूब गये है की सत्य को स्वीकार हि नही करना चाहते
हिंदू धर्माचे खरा सुधारक श्याम मानव सर
असच चालू राहु द्या सर, हिंदू धर्मातुन अंधश्रद्धा, चमत्कार, अनिष्ट रीतींचे निर्मुलन झालेच पाहिजे.
एक हिंदू
कोई हिंदू धर्म नहीं है, 1995 मे सुप्रीम कोर्ट ने कहा है कि कोई हिंदू धर्म नही है. हिंदू एक गाली सूचक शब्द है. जो मुगलों की देन है. माहीती आधार के तहत आप भी इसकी जानकारी ले सकते हैं और समझ सकते हैं.
पवित्र कुरान वर पण खर खर बोला की
खरे आहे
Muslim or Christian drama badala pn bola???
@@sachinpawar7069 श्याम मानव स्वतः हिंदू आहेत मग ते स्वधर्मात सुधारणा करण्याला प्राधान्य देणार, हिंदू धर्मीयांत सुधारणा झाली तर त्याचा प्रभाव इतर धर्मियांवरही पडणार.
संत तुकाराम तुम्हाला समजण्याच्या पलीकडे आहेत
सर तुमचे कार्य फार महान आहे. इतके प्रगल्भ विचार समजन्याकरिता खुप मोठी वैचारिक पातळी लागते. सर्वांचा राग ओढ़उन घेऊन. तुम्ही समाज प्रबोधन करीत आहात. तुमच्या कार्यला सलाम. कोणत्याही चांगल्या कार्याला सर्वप्रथम विरोधच होतो. पण तुमचे कार्य अजरामर राहिल
प्रत्येक चांगल्या व्यक्तीविषयी अश्याच अफवा पसरविल्या आहेत..सर्वांना माहीत आहे. छ.शिवाजी महाराज यांच्या विषयी सुद्धा अशीच अफवा पसरलेली आहे. मुळात आपण त्यावेळी नव्हतोच त्यामुळे आपल्याला त्यावर तर्क वितर्क करून काय उपयोग.
गाथा लिहीणं, हा चमत्कार पुष्पक विमानापेक्षा मोठा चमत्कार आहे.असल्या गोष्टींवर वेळ घालवण्या पेक्षा गाथा वाचावी.
❤
अंधविश्वास समाप्त करने के प्रयास के लिए बहुत बहुत धन्यवाद।
श्याम मानव जी की दर्द हर कोई नहीं समझ सकता जिसका वर्तमान और भविष्य जिसके कारण लूट रहा हो , जो मेहनत करके कोई फसल उगाया हो सबकुछ जिसके कारण बर्बाद हो जाय उसकी अंतर आत्मा मे कोई हलचल होना स्भाविक है। चाहे श्याम मानव के जगह कोई साधारण इंसान हो।
उनके पेट मे दर्ड है
चमत्कार की प्रथा तो मुस्लिम, इसाई धर्म मे सबसे ज्यादा है। यह करने से यह होगा, वह होगा। तो उसका पर्दाफाश करो।साईबाबा के चमत्कार, खेड शिवपुर के दरगाह, KGN का चमत्कार, गोआ सेंट ज़ेवियर का चमत्कार, गौतम बुद्ध का झूठ, मतर टेरिसा का चमत्कार।
Unka pardafash wo dharam wale karangena .
यावरच शाम मानव सर बोलतात,ह्या सर्वांचा छेद देऊन ते समाज जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत,आपण सुशिक्षित आहात,साथ देत चला.
वास्तव मे उनका मर्डर किया गया था… और दुसरी महत्वपुर्ण बात ये कि अधिकतर ऐसे क्रातिकारी संत “ओ बी सी” समाज से संबंधीत होते हैं..,🙏🌹🌹🙏
तू भिमटा आहे ना... तूझी काहीं चूक नाहीं 😂😂
Tumhen kuchh bhi nahin pata
Sanjay Kabir Tund Dekha hai kya Murder
He tu swatha pahile ka?
@@vijayalaxmipangare1435 उसने नहीं देखा भीमटा ज्ञान
साहेब, आपण अत्यंत आवश्यक, उपयुक्त, महत्त्वाचे पण खूपच अवघड असे कार्य करत आहात.....
आपलं कौतुक कितीही केलं तरी ते कमीच आहे.....
आपल्या या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा.....
साहेब, मला आपल्या सोबत / आपल्या संघटनेत काम करण्याची संधी मिळू शकेल काय?
🙏
Are ase kay wichartos lagech Kamala lag!
समाजात देवभक्ती वाढविण्यासाठी काहीं देवभक्त अश्याप्रकारे हेतूपुरस्सर चमत्कार लिहून लोकांची देवभक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची चालाकी उधडून काढण्याची श्याम मनवजींचा हा सरळ भाषेतमुद्देसूद समजावून सांगण्याचा उद्देश आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद.
कुरान वर बोला कि हिम्मत आहे तर
Adhyatmik margat raha .devacha dhyan kar mag samjel .
@@shyamkabadi2210 कुराण वर बोलण्याची आपल्याला काही गरज नाही आपल्याला आपला धर्म श्रेष्ठ, आदर्श बनवायचा आहे. ते हिंदू धर्म अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे
Chmtka.to asmani kitab,ka bhi hai uspar,bhi,ek video banana dekte hai tuj me Kitna dam hai
तुम्ही काहीही म्हणा पण खरा वारकरी आहे तो , सदेह वैकुंठगमन च मानतो .
राम कृष्ण हरी 🙏🚩
@@mastermind5707 अंधभक्त ❌
भाविकभक्त ✅
तनु मानवी दिव्य रुपीच केली । न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली । 🙏
अगर आप वारकरी हो तो आपके लिए भी एक वैकुण्ठ के लिए विमान आएगा?
एकदम बरोबर @@Rudra_________
@@tusharshinde6978 🙏
😂@@giridhardeshbhratar5203
नवसे कन्या पुत्र होती या अभंगाचा संदर्भ दिला खरा पण त्यापुढे संत तुकाराम महाराज असेही म्हणले वैद्य वाचवीती जिवा मग कोण ध्याती देवा ,जर वैद्य जीवाला वाचवत असतील तर देवाला कोणी पुजल नसत असेही म्हणाले त्याच काय ,अधुरं ज्ञान पाजळून लोकांची दिशाभूल करू नका लोक समजदार आहेत तुमची अक्कल नाका चालू गाथा वाचा म्हणजे सगळं स्पश्त होईल
ब्राह्मणोंने और ब्राह्मण वादी विचारधारा के उनके गुलामों ने सच्चाई को दबाकर झूठी बातें फैलाई है, और इन संतों के जागृत समाज कार्य से चिढकर मनृवादी, ब्राह्मणवादीयों विचारधारा के लोगों ने उनकी हत्याए की है, ये सच्चाई है, लेकिन मनृवादी, ब्राह्मणवादीयों ने बड़ी चालाकी से उसे धर्म से और चमत्कार से जोडकर उनके हत्याओं को चमत्कार का रुप दिया.
बहुत ही सटीक जानकारी दी सर आपने आपका धन्यवाद.
Is desh ke liye aur maanavaajti ke sabse khatarnaak hai oo hai pakhandi brmhan
मंबाजी भट और गंगा भट इन लोगोने तुकाराम महाराज की हत्या की
Rait
Yes you are Right
😂😂
त्यात तुमचे बाबा पण होते . कारण तुम्हांला कस माहीत😂
सलमान खान चे पण पुरावे काढणार का सगळेच साक्षीदार पण आहेत
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी.
असा वाचाळ आहे श्याम माधव ह्यच्या नावात श्याम आहे आणि माधव पण तरी हा हरी पासून दूर आहे. हा स्वतःला सर्वात ज्ञानी सजजणारा अज्ञानी आहे.
जय रामकृष्ण हरी
बरोबर, राम कृष्ण हरी , संतांचा महिमा खूप श्रेष्ठ आहे तो या चु*त्या शाम मानव सारख्या लोकांना कळू शकत नाही ,"
संतांचा महिमा तो बहू दुर्गम शाब्दीकाचे काम नाही") येथे "🙏🚩
माधव नव्हे > मानव. > श्याम मानव > संध्याकाळ मानव.
ते बदललेले आडनाव आहे.
एकदम नालायक माणूस आहे हिंदू असून हिंदू विषयी अश्लील मूर्ख विचार तो ठेवतोय तोच किती गाढव आहे हे त्याला कळेना
एकदम नालायक माणूस आहे हिंदू असून हिंदू विषयी अश्लील मूर्ख विचार तो ठेवतोय तोच किती गाढव आहे हे त्याला कळेना
Aare ha ekachi paidas nahi. Yale paise bhetat asnar
हे तर्क नाही कू तर्क आहे नवसाने लेकरू होत नाही मग खजूर खाल्याने मसिहा चा जन्म कसा झाला
त्यांच्यात सगळं होतं
नाही नाही त्याबददल नका बोलू,याचें भाव बंद आहेत ते
bakiche videos paha ekda sagle chamatkar nantar jodle jatat asha santana.
कधि गैतम बुद्ध यांच्या वर पन शोध करावी खरंच ज्ञान प्राप्ती कुठुन झाली
त्यासाठी पण व्हिडिओ आहे पण गौतम बुद्ध यांनी कधी चमत्कार नाही केला भाऊ. ज्ञान प्राप्ती हा विषय खूप सरळ आहे . तुला पण होऊ शकते ज्ञान प्राप्ती. तू फक्त प्रयत्न कर.
Buddha hi sanatan dharma pramane fake ahe 😂😂
आसमानी किताब आणी आसमानी ग्यान प्राप्त झाले ले ऐकच अण त्याची पिलावळ आज आतकी ग्यान विद्वस पसरवतात
जगन्नाथ- गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती आत्म मंथन केल्यामुळे झाली.
आप अंधविश्वास को मिटाने में तत्परता से कार्य कर रहे हैं और समाज को विज्ञान सम्मत राह दिखाने का कार्य कर रहे हैं आप महान हैं ,🙏🙏🙏
Very nice zakas Best parfaramnas 🎉🎉
शाम्या,तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून वैकुंठाला गेले ही खोटी गोष्ट आहे असं म्हणतोस, मग महम्मद पैगंबर पंखवाल्या घोड्यावर बसून स्वर्गात गेला ही खरी गोष्ट आहे काय?☁️🎠.....🤔
त्यावर बोलला तर याची गाढवावरूनधिंड काढतील
श्याम मानव खरी आहे नाही म्हणत हे ब्राह्मण लोकांची चाल आहे
त्या गोष्टीला खोटं म्हटलं तर यांचं काय होईल माहित नाही का?😂😂
दादा दोन्ही गोष्टी खोट्याच आहे. परंतु आपण आपली परिपक्वता आपल्या बोलण्यातून दाखवत आहे कृपया आपले मत विचार मांडा परंतु भाषा ही नीट वापरा कारण संत तुकाराम यांचे संस्कार असे नव्हते
हे वैकुं कौन से जिले मे आता है कौन से राष्ट्र मे आता है वो भी बता दे
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गेले याबद्दल तात्कालिक अनेक पुरावे उपलब्ध आहेत संत तुकाराम महाराज यांचे पंतु गोपाळबाबा नी चरित्र लिहिले आहे त्यात तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत असे स्पष्ट लिहिले आहे म्हणून बाकीचे लोकांनी विना पुरावा बोबलण्याची आवश्यकता नाही तुकाराम महाराज यांचा खुन झाला किंवा केला असा तात्कालिक एखादा पुरावा द्यावा नाही नशेत जे आपण बोंबलत आहेत ते बंद करावं.
पैसे कमावण्यासाठी बड बड करतो
Chal kelya....😂😂
@@amarshinde8402राजीव दिक्षित यांनी स्वतः सांगितले आहे की यांना परदेशातून संघटना चालवण्यासाठी पैसा मिळतो
Bhava kaliyug ahe 😢😢
हर धर्म में ऐसी बाते है,जिनका विश्वास करना मुश्किल है।लेकिन लोग बुरी बातों की तरफ आकर्षित न हो,इसलिए अच्छे उद्देश से ये बाते बताई जाती है।कर्म अच्छा हो तो फल भी अच्छा मिलता है।कोई तो एक महान शक्ति है,जो अज्ञात है,इस दुनिया को चला रही है। प्राण क्या होता है? प्राण चले जाते है,तो क्या होता है? स्वर्ग नरक देखनेवाला कोई है?ये बाते इंसान की सोच की बाहर है,आजभी।
100%सत्य कहा आपने। जय श्रीकृष्ण राधे राधे। जय सियाराम। नमः शिवाय। नमामि देवी नर्मदे। नारायण नारायण।
अहो साहेब तुम्ही आमच्या देवी देवतांवर कशाला बोलता तुम्ही तुमचं बघा ना तुमचं हिस्टरी सांगा आम्हाला
हिंदूच आहे बाबा अजून तरी हिंदू च आहे. नायतर तुमच्या आणि भावना दुखायच्या
गरब्या गणपतीत गेलो आम्ही. आता आली दिवाळी. नाचा रे कामधंदा सोडून 😢 फुकट खायचे ओन्ली
एक फक्त दाभोळकर सोडून कोणीही अंधश्रद्धेवरती खरं काम केलेलं नाही हा माणूस राजकीय फायदा घेण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहे
ईससे यह स्पष्ट होता है, कि ऊस समय तक संत तुकाराम महाराज जैसा हिंदू धर्म में कोई भी ज्ञानी नहीं था/
हिंदू समाज फार सहिष्णू आहे म्हणून तुझं जमतं रे श्याम भाऊ थोडं मुस्लिमांविषयी थोडा हलला विषयी त्यांच्या अल्ला विषयी त्यांच्या तीन तलाक विषयी थोडं पैगंबर याविषयी बोलून दाखव ना तुला त्यांच्यात काही त्रुटी दिसत नाही काय उठले सुटले तुला आपलेच समाजसेवक दिसतात काय यांच्या चांगुलपणावर तुला कशी काय शंका आहे त्यांच्यापेक्षाही तू खूप मोठा आहे का रे श्याम आपण आपल्या पायरीवर राहावं शाम भाऊ
मूर्खों सन्त के लिए स्वर्ग पैरों की धूल का एक कण हे वे सत्यलोक के स्वामी हैं वे तो हम जैसे मूर्खों को समझाने इंसान बनकर धरती पर अवतरित हुए इनकी महिमा अपरम्पार है शब्दों से व्याख्या नहीं की जा सकती है जय गुरु देव
Ab kyu nahi aata
Jaise ki avasaram ram rahim
आप सिर्फ हिंदू संतों के बारे में ही क्यों बोलते हैं? क्या बाकी धर्मों के बारे में बोलने की हिम्मत नहीं है?
आहे का दम
Dusre dharm se kya lena
Tu dusre ko bhi papa bolta hai ya apne papa ko?
हां दुसरे धर्मों में भी ऐसी धारणा है, किसी धर्म में पुष्पक विमान तो किसी धर्म में पंखों वाला घोड़ा ऐसी मान्यताएं हैं। लेकीन हमने हर धर्म को सुधारने का ठेका नहीं लिया है नं? हम जिस धर्म से ताल्लुख रखते हैं उसी धर्म के बारे में हमें जानकारी मिलती है और सबसे पहले हम उसी धर्म की ग़लत धारणाओं को लोगों के सामने लाएंगे नं?
पेहेले अपनी धोएंगे बाद में दुसरो की नं? वो भी तब जब उन्हें बताने के बाद वे राजी होंगे धोने के लिए और उन्हें भरी रखना अच्छा लगता होगा तो फीर क्या करेंगे?
बात मे दम हे
अपुरा अभ्यास, आणि फक्त आपल्याला ला लागु पडेल तेवढेच अभंग किंवा ओव्या मांडून समाजाची दिशाभूल होत आहे, जगत् गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अभंग गाथा याचे क्रमवार वाच्यार्थ आणि लक्षार्थ पाहुन अभ्यास मय चिंतन केले तर कोणाच्याही मनात संदेहाची गाठ रहाणार नाही मनाला येईल तो अर्थ किंवा आपल्या सोयीने अर्थ लावणे इष्ट नाही .
तुकाराम महाराज अद्वैत मत सिद्धांतावर दृड असलेने असे म्हणतात "एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई चा पती" किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम.
असो..
बोलण्यासारखे बरेच आहे
फक्त थोडासा परिहार असा कि जर काही अश्रद्धावान लोक जर जगत् गुरूंच्या विषयी संदेह बाळगत असतील तर संत विचार आणि वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून आमची जबाबदारी आहे की या गोष्टी ला योग्य आणि समर्पक उत्तर द्याव.
राम कृष्ण हरि.
Satya ahe
भगवान बुद्ध को पीपल के नीचे ज्ञान प्राप्त हुआ क्या यह बी झूट था
यह भी सोची समझी साजिश है संसार को कौन चला रहा है यह आज तक सिद्ध नहीं हो सका है हर मजहब की अपनी कहानी है विश्वास मूर्ख लोग ही करते हैं और धर्म फलता फूलता जाता है।
Ye Do peirki Prani Khud Zoot Hai Base Less Half Knowledge
Quran T
Kya Kehta hai Uske Bateme Bako
Turant Dhadse Mundy Juada Kar Denge Iske Baap
पीपल के नीचे ज्ञान प्राप्त हुआ ये झूठ नहीं है.... इस कहानी के पीछे क्या है ये जानने से ही इसका उत्तर मिलेगा....
उदाहरण : आप जिस जगह पर रहते है, वहाँ से आप स्कुल जाते है फिर कॉलेज जाकर डिग्री लेते है.... तो इसका मतलब ये हुआ ना, कि आप जिस जगह रहते हो वही से आपने डिग्री ली..... वैसे ही भगवान बुद्ध पीपल के नीचे ही दिन का अधिक समय व्यतीत करते थे.... वह उनके घर समान था.... तो उन्होने अखंड संसार से जो ज्ञान लिया, उसकी उत्पत्ती पीपल पेड को ही कहलाया जाता है...
बौद्ध धम्म का ब्राह्मणीकरण करने के लिए ब्राह्मणों द्वारा ऐसा भ्रम फैलाया गया ताकि लोग अंधविश्वास में डूबे रहें और आस्थावान बने रहें वह इसलिए कि एक आस्थावान व्यक्ति के मन में हमेशा चमत्कार का लालच होता है। ऐसे आस्थावान और चमत्कार के लालची व्यक्तियों को बौद्ध धम्म से ब्राह्मण धर्म की ओर ले जाना आसान होता है। ब्राह्मणों का यह प्रयास काफी हद तक सफल भी रहा नतीजा यह कि आज भी अपने आप को बाबा साहब अंबेडकर के अनुयायी मानने वाले व्यक्ति भी ब्राह्मणों की तरह आचरण करते हैं और काल्पनिक देवी देवताओं से कृपा की उम्मीद रखते हैं। ब्राह्मणों ने बुद्ध और अंबेडकर की विचारधारा को कमजोर करने के लिए ऐसा किया।
@amolmali-zx2vzअगर यह झूठ है तो यही झूठ हमें अशोक के शीला लेखों में बौद्ध ग्रंथों में कैसे मिलते है😂😂
येशू पण मेल्यावर जिवंत झाला होता.. हे खरं आहे का हे पण दाखव टकल्या थोडंसं 😂😂
तेवडी हिम्मत याच्यात असेल तर ना?
हे धाडस रजनीश बाबांनी अमेरिकेत
जाऊन केलं होतं तु अजुन ही बुरसटलेल्या विचारांच्या आधीन त्याला कोणतेच औषध नाही
@@shrinivaskajarekar2036तू मुर्ख आहेस.हिंदु नाहीस
फंड बंद होईल या ठाम दानवाचा
टकल्या ज्ञान पाजळू नको तू ठरवणार का साळुंखे विद्वान होता . महिपती महाराज . ल रा पांगारकर यांचे लिखाण केले ते खोटे व तू सांगतो ते खर का टकल्या . समकालीन संतांचे अभंग यात उल्लेख आहे ते खोटे का शहाण्या . गाडगे महाराज गोपाला गोपाला हे भजन म्हणायचे तुकाराम महाराज यांचे अभंग म्हणायचे अंधश्रध्दा निर्मूलन वाला आंधळ्या इतर धर्मातील अंधश्रध्दा बदल बोल हिम्मत असेल तर
बहुत सहारनीय और, चिंतनशील, विचार, जागो बहुजन समाज जागो भाई,
Jesus christ 3 दिवसांनी जिवंत कसे झाले खरं की खोटं ह्यावर vdo बनवा म्हणजे माणूस 3 दिवसांनी परत जिवंत होऊ शकतो ही अंधश्रद्धा की श्रद्धा हे सर्वांना कळेल?
Right
फंड बंद झाला की मरेल हा उपाशी
हा क्रिचन आहे
Pakhandvad
तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे नाही म्हणून तुम्ही असे रिप्लाय देता.
95% लोग विज्ञान नही समज पाते . और उनको समजताही नही . इसलीये आप कुछ भी कहो .
लोग नही मानें गे .
पालथ्या घड्यावर पाणी
लेकीन आपका कार्य सराहनीय है.
👍👍👍👍👍👍👍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे.
मला पण बरेच दिवसांपासून हाच प्रश्न सतावतोय की ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारी च्या जोरावर स्वराज्य स्थापन केले, त्यांना कीती संकटाचा सामना करावा लागला,पण त्याच समकालीन संत तुकाराम महाराज यांना देवाघरुन पुष्पक विमान आले,मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांना मानणारा आहे.
Utub chya vidiover potbharnayayedyazavnya
सर आपण अगदी खरं बोलता.समाजात खुप अंधश्रध्दा प सरली आहे. आ ळ शी पणा वाढ ला .मग बाबा ,बुवाच्या मागं लागल
Tu zatu aahe mag
हिंदू धर्मात वैष्णव पंथीय वैकूंठाला जातात व शैव पंथीय कैलासवासी होतात असे म्हणतात तूकाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यांचे कार्य इतके थोर होते की त्यांना नेण्यास विमान आले अशी कल्पना केली गेली आहे हत्या झाल्याचा एकही पूरावा नाही
@@shrinathacademypaithan2582आपल्या भाषेच्या दर्जावरूनच आपल्या ज्ञानाची पातळी कळाली
12000 साल पुराणे ' सनातन हिंदू ' धर्म पर टिप्पणी करणे की तेरी औकात नहीं है l
Tum kis adhar per kah rahe ho ki Sanatan dharma 12000 hajar pahale ka hai😂😂pahale kahate the Hindu Dharma hai ab Hindu Dharma me koyi ved puran ke astitva mile nahi to ab Sanatan dharma kahane lage. Sanatan dharma to Buddha ka bhi hai.😂😂isaka matlab tumhara Hindu Dharma Sanatan dharma ki copy hai😂😂
श्याम मानव
संस्थापक - संघटक
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
तुमच्या कार्यास नमन.
Are To halala chi pedaesh ahe . Mudham hindhu virodhat chukich sangto ..
ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर पोळ्या केल्या ती गोष्ट सत्य आहे का नाही याच्यावर मला उत्तर द्या श्याम साहेब
हरी ओम पहिल्यांदा सनातन धर्माचा अभ्यास करा. ज्याच्या हृदयात श्रीहरी त्याला कोण काय करी. हे भूतकाळ सत्य वर्तमान काळ सत्य भविष्यकाळ सत्य. 💐🙏🚩
श्याम मानव साहेबांचे विचार आदर्श आहेत. अंधश्रध्देच समर्थन नाहीच पण समाज एकतेसाठी अध्यात्म काळाची गरज आहे. म्हणुन आपण समाज एकता घट्ट करून डोळस वागलं पाहिजे... धन्यवाद!!!
To svata andh shraddhalu aahe
जगद्गुरु संत तुकाराम महाराज बद्दल काही बोलतोय हा आदी मानव, समाज हे सहन करणार नाही......
Bjp it cell
प्रबोधनकार ठाकरे यह व्यक्ती बहुतही रॅशनल किस्म के इंसान थे. श्याम मानव जीस इन्का जिक्र कर रहे हैं वह बाळासाहेब ठाकरे के पिता जी हैं. उद्धव ठाकरे aur Raj thakrey के दादाजी. बहुत progressive सोच के व्यक्तिमत्व थे.
Fayada kya hua ? Khudka bachha itne katter the
संत तुकाराम जीने स्वयंम मै वैकुठ में विमान मे बैठकर गया हूँ ऐसा उन्हाने पत्रीके के अभंग मे लिखा है । हम आपको हात जोडकर कहिते है की , पत्रिका के अभंग जरा गौरसे पढलेना हम वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलीले
ऋषी केसी साच भावे वर्तावया ॥आप जो प्रबोधनकार की बात कर रहे है । प्रबोधन
करना तो केवळ बुद्धी का कोरा तर्क होता है । अनको अनुभव थोडा होता है ।स्वयं तुकाराम जी लिखते है उन के ही शब्द मे हम लिखते है संताचा महिमा तो बहु दुर्गम । शब्दीकाचे काम नाही तेथे । बहु दुभड ।जरी झाली गाय म्हैस ।तरी ती काय होईल कामधेनू ॥तुका म्हणे अंगी व्हावे तैसे आपण तरीच महिमान येईल कळो ॥
Wo upperse niche likhneko aaye the kya , marne ke baad ?
Apaki jaankari ke liye batayu to unkao mul likha granth nahi Mila he. Logoke mukh jo abhang sankalit kiya gaya usame kuch milavat bhi honi ki bath kahi jati he.
अती शहाणा त्याचा बैल रिकामा
हिंमत असेल तर दुसर्या धर्माच्या अंधश्रद्धे बद्धल बोल
Fatnar Tanse Mundi Alag Bhikkar chot Bhitra Swtachach Gu Khaun Khaun Budhi Brsht Zaali Aahe
Hindu dharmcha Itka Titkara Aahe Mg Ja Suntha KareMelay Dukkar GhattarrGaandul
एवढा दम याच्या गांडीत नाहीये
हा माणूस दुसऱ्या धर्माबद्दल बोलतांना दिसत नाही फक्त हिंदू धर्मा विरोधात बोलत राहतो
Tathya shodha.
याच्या कानाखाली वाजवा रे कोणीतरी
गाढवापुढे वाचली...😅😂
जवळ असता तर मीच वाजवली असती
@@Chandrakantkekane त्यांच्या वाजवण्याआगोदर आपली बुद्धी तपासावी
@@theneedoffuture5753 सत्य कडु वाटते
@@SandipArgade-zw4wzsod bhava . Konala samjhavto ahe.. india mei 99% andhbhakt hai
अरे शाम मानव तुमचं कोणी ठेवले,ज्याच्या नावातच आमचा शाम आहे,तो हे बोलतोय, किती विरोधाभास आहे हा.यांच्या बाबतीत "हे मेलयं जित्याला सांगतय गोष्टी " असंच म्हणावं लागेल.
नीच प्रवर्ती चे लोकं तेव्हा पण होते आणि आत्ता पण आहेत.जसे श्यामराव
साई बाबावर पण विडीओ बनवा सर
खूप चमत्कार आहेत त्यांचे पण
सर,"तुकाराम जी वाणी आहे, " निवडी वेगळें क्षीर आणी पाणी राजहंस दोन्ही वेगळाली "तुका म्हणे येथें पाहीजे जातीचें येर गबाळाचे काय काम, हे काय म्हणतात कळेल का,,,,,????
हे तुम्हि या gaadhavala विचारू नका
टकलू पार गबाळ्या आहे त्याला यातल नाय काही कळणार...
People like you are few in numbers in India. You are great.
चमत्कार जैसी कोई चीज होती नहीं है।
लोगों का विश्वास अंधा है।
Science ही चमत्कार दिखाता hai
मी श्याम मानव यांना हिंदू विरोधी मानतो! मात्र जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे सदेह स्वर्गारोहण यावर माझा मुळीच विश्वास नाही!! त्यांचा घात करण्यात आला होता का? यावर संशोधन व्हायलाच हवे!!!!!!
महेन्द्र जय हरी
थोडा तर्क लावा .छत्रपती तुकाराम महाराजांच्या संपर्कात होते.त्यावेळेस तुकाराम महाराजांचा घातपात झाला असे छत्रपतींना कळले असते तर घातपात करणारांना छत्रपतींनी शिक्षा दिली असती.हेरखाते एक नंबर होते.
ह्या वर आपण प्रकाश टाकावा
शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर वैकुंठाच थोतांड रचले असावे
@@D.K.12342. याला फक्त हिन्दू समाजात भांडणे लावायची आहेत. दुसऱ्या धर्माबाबत बोलायची यांची हिंमत नाही.
Bhatani Dyaneshwer maharajanchya aie vadilana Atmahtya karayla bhag padle, tukaram maharaj ka khun kiya....
Congratulations Manavji
तो आप संत ज्ञानेश्वर महाराज कि हर भाषण में यह बात रखते है कि , योग याग विधि येने नोव्हे सिद्धि वाह्याच उपाधि दंभ धर्म, यह आप आधा सच बताते हैं, पूरा सच यह है कि योग याग विधि से सिर्फ दंभ धर्म मतलब अहंकार ही बढ़ता है और इसमें जब तक आप का सच्चा भाव, विश्वास, निष्ठा, समर्पण भगवान या ईश्वर के प्रति नहीं है तब तक आप को सिद्धि नहीं मिल सकती, यह है। भाव विश्वास निष्ठा समर्पण अगर आपका सच्चा है तो भगवान आपको मदत किसी इंसान, जानवर को भेजकर जरूर करता है। श्यामजी आपको इसका अनुभव कभीभी नही मिलेगा क्योंकि आप नास्तिक है और लेकीन आप मन ही मन मे भगवान को मानते हैं। ज्ञानेश्वरी में से कोई और भी पंक्ति बताते जाइए तब मानू
मानव जाती साठी आपण शाम मानव आहात तुमचा आमच्या सारख्याना अभिमान वाटतो
8.13
मर्डर झालेला पाहायला साळुंकेचा आजोबा का पणजोबा तिथं गेला होता.. गाढव कुठला
सर आपने समाज के सभी लोगोके आदमी की आखं खोल दी. सत्य क्या है यह समजा या. धन्यवाद😘💕 🙏
मानव सर आपला आम्हाला अभिमान आहे
भाव धरी तया तारील पाषाण | दुर्जना सज्जन काय करी || सत्य त्याचेवेळी घडला व्यभिचार | मातेसी व्यवहार अंत्यजाचा || ऐसे अनेक प्रमाण मिलते है | मागेपुढे उभा राहे सांभाळीत| आलीया आघात निवाराया | देव राखी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन || ईसका जवाब इनके पास नही | समय बलवान है |जो अनुकुल लगता वेही प्रमाण लेते है |श्यामजीने मंत्रदीक्षा नही ली है | सपनेमें गुरुजी दीक्षा कैसे देते है ईसका जवाब दो | देह निरास कौनसी स्थिती है यह भु समझावो •अध्यात्म आपका विषय नही है |जो जेथीचे गौरव नेणे | तयासी ते भिंगुळवाणे ||•
खूप छान
मंबाजी भट आणि रामेश्वर भट यांनी तुकाराम महाराजांचं देह इंद्रायणी नदीत बुळवला आणि महाराज वैकुंठास गेले अशी अफवा पसरवली
तुझ्हा बाप पण जन्माला आला नसेल तेव्हा
Sir. Tyweali lokanee te swata Jatana pahile aahe.🙏🙏
बुळवला नाही रे
बुडवला
तुम्ही विदर्भी प्रथम मराठी नीट शिका रे
अर्थाचे खूप वाईट अनर्थ होतात
होय,तुकाराम महाराज पुष्पक मधूनच अंतर्धान पावले.तुमचे तर्क तुमच्यासाठी योग्यच आहेत.
ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवत चांगदेव महाराज भेटीला गेले होते .
आणि होय ह्या पृथ्वीवर कोणतीच वस्तू ही विनाकारण नाही.अनु रेणू छा शोध तुकाराम महाराज यांनी सर्वप्रथम लावला.
सर प्रत्येक धर्मामध्ये अंधश्रद्धा आहेत, त्या पण तुम्ही सांगा ना, फक्त आणि फक्त हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धेवर तुम्ही सांगता, हे बरोबर नाही. उगीच मन दुखावण्याचे काम करू नका.
अंध श्रद्धा, चमत्कार निर्मूलन हे चांगले कार्य आहे,परंतु या गोष्टी हिंदू समाजातच आहेत असे नाही तर इतर ही समाजात घडत असतात त्यावर हि प्रकाश पडला तर छान होईल,ईश्वराची अनुभूती ही प्रत्येकाला होते असे नाही,परमेश्वराला कोणी कसे जाणतो हा त्यांच्या श्रध्देचा आणि विश्र्वसाचा प्रश्न आहे ही अंध श्रद्धा होऊ शकत नाही.गाडगे महाराज हे सामाजिक संत होते परंतु त्यांचे कीर्तनात गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला हे गात असतं तर तर यातही अंधश्रद्धा आहे का? श्रद्धा आहे कारण गोपळला कोणीही बघतल नाही.
श्याम मानवजी आपकी बात १००/;टक्के सही बात है,आप आजतक जो भी काम करते हैं,हमलोग को अंधश्रद्धा से बाहर लाने के लिए,आपल्याला धन्यवाद
विज्ञाना शिवाय धर्म आंधळा आहे संत तुकाराम महाराजांचा खूनच झाला.
इस्लाममधील तरतुदी व कथा ख-या आहेत का? नसतील तर फक्त त्यावर जसे हिंदू कथांवर बोलता तसेच खणखणीत व्हिडिओज बनवा आणि जाहीर भाषणे देऊन प्रबोधन करा. त्यातून कदाचित तुम्हाला भविष्यात पुण्य व स्वर्गलोक वगैरे प्राप्त होण्याची शक्यता आहे व 'अंनिस'ला बळ मिळेल. .
शामु , सॉरी सलीम मुनावर, तु मागे काही वर्षांपूर्वी बोलला होतास की मी यापुढे देवा धर्मा विषयी बोलणार नाही फक्त अंधविश्वास आणि बुवाबाजी बद्दल बोलेन पण पुन्हा तु माती खाल्लीसच.
अरे बाबा, आपण
जरा सांभाळून बोलाव, शाम मानव सर, हे सर्व विद्यान आधारितच बोलतात,आपण कांहीं तरी अभद्र बोलतात,हे बरोबर नाही,अशा बोलण्यामुळे आपलीच किंमत कमी होते., कृपया आपल्या बोलण्यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.
शाम दानव
ताबडतोब तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणी शहानिशा करावा. सकल हिन्दू समाजाचा दुवा घ्यावा
Potddar tumhi jaun ya na .
ऐकून गलका तुका गेला बसूनी विमानात वैकुंठी,भोळी ती काशी बाई विचारे
भटाला मज का ना दिसे आकाशाला,भट सांगे काशीबाईला ते ना दिसे पापीयाला,दिव्य दृष्टी असे केवळ पुण्य वानाला.
😂
एक महान विद्वान सन्त शिरोमणि सोनी हरिचन्द्र जी महाराज ने बताया है 👍👉नर नारी को मारते,पुर जगत के माइ।वो जादु के जोर से मशान सु लें जाय।मशान सु लें जाय,दुसरा मुर्दा धरते।लोग देखते नहीं, आंख पर जादु
करते।कहे सोनी हरिचन्द्र जी जिवता चौरासी पर थाय,नर नारी को मारते पुर जगत के माइ।।🙏⛈️🙏 अलख निरंजन ⛈️ जल ही परम दयालु परमेश्वर है 🙏⛈️🙏 13:24
गौतम बुद्ध व मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त हे परत अवतारी पुरुष असून ते जिवंत झाले लोकसेवा केली त्याबद्दल बोला महामानवा
Mujhe lene bhi aya tha पुष्पक विमान 20 साल पहले लेकिन मुझे बेटे के स्कूल जाना था एग्जाम रिपोर्ट देखने। इसलिए पुष्पक विमान मे बैठ नहीं पाया। आजकल शायद पुष्पक विमान कि सर्विस बंद हो गई हैं। 20 साल पहले तक तो चलता था।
मुस्लिम समुदाय भी भारत में रहते हैं❗ चन्द के दो टुकड़े होने के सम्बन्ध में भी प्रकाश ड़ालीऐ❗मुत्ताहनिकाह ❗हलाला के सम्बन्ध में प्रकाश डालने का साहस कीजिए❗गधी पर बैठकर यात्रा के सम्बन्ध में भी बताए ❗💯
आदरणीय श्याम मानव जी
अध्यात्मिक संतो की परम्परा को आज के संदर्भ मे व्याखा करना उचित नही है
पण ही कल्पना आली कशी?
त्याकाळात पृथ्वीपर तरी विमाने उडत नव्हती ..
हि कल्पना नाही हे सत्य आहे.सगळेच खोटे नसते.
@@shyamkolambkar3746 प्रश्नाचा तरंग अनुभवा. मी exactly काय प्रश्न मांडला आहे तो कळेल.
त्या काळात, त्या वर्षी इ. स. १६५० साली पुष्पक विमान कोण कोणत्या देशाजवळ होते ? देहू ला इंद्रायणी तीरी अवतरले ?
सर्व हींदुंच्या कथा आपण वाचता ही आपली भक्तीच होते.
बेटा श्याम आपले म्हणणे किती लोकांना पटत आहे हे कमेंट वाचून आपल्याला लक्षात आलेच असेल
श्याम मानव कि उम्र करीब 400 साल है क्यो कि वह तुकाराम महाराज के समीक्ष खडे भी थे ।
Pagale unka research hai
@@gayatribhoge5749 . डेढ शहाणे ये कोनसे लॅब मे सिद्ध हो गया है ?
अश्या खूप गोष्टी आहेत नं पटणाऱ्या.. सुरुवात तुम्ही केलीत.. Well done.
To the point lecture with sufficient references. Keep it up Shyam. Write more and more such things in book form also. Books will stay even after 100 years, youtube videos will not. Unforunately videos are still not searchable.
श्याम मानव आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन ह्या वयात सुध्दा चांगले प्रकारे करतो आहे इतर धर्मातील आदरणीय संता बद्दल सुध्दा आपल्या ज्ञानाचा परीचय द्या.
Great work you are doing sir ! खूप छान सांगितले .
नही शाम मानको आयेगा क्योकि चार लोग साथ मे नही तोभि दुनिया का सबसे शहाणा मानव
जरा वृंदावनचे प्रेमानंद महाराज, त्यांचे राधाप्रेम,गोरखपूर प्रेस ची प्रकाशित पुस्तके सर्व खोट आहे का?
साहेब साहेब जेवढं माहित आहे तेवढेच बोलायचं जास्तीचं नका बोलू कामापुरताच बोला
जगदगुरु तुकाराम महाराज पाखंडवाध्यांच्या पचणी पडतील हे असंभव आहे.
तुम्ही आध्यातमावर बोलणे म्हणजे.तुम्हाला संतविषयी प्रेम आहे अशा आविर्भावात बोलू नका. तुम्ही तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी कधी आपुलकीने गेला का,
आपकी तो ये नोकरी हैं तो पगार के लिये ये काम तो आपको करणाही पडेगा इस्मे आपकी गलती नाही हैं.
श्याम मानवच्या शेवटच्या वेळेला यम येईल हे चुकीचे आहे का आपले विवेक विचार सांगा.