Tukaram Maharaj Palkhi Sohala LIVE | तुकोबांच्या मानाच्या बैलांना,चपलांनी मारहाण झाली?काय घडलं?
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2024
- Tukaram Maharaj Palkhi Sohala LIVE | तुकोबांच्या मानाच्या बैलांना,चपलांनी मारहाण झाली? |Marathi News
Mauli left for Pandharpura...speak Vitthal Vitthal. Sant Dnyaneshwar Mauli's palanquin will leave for Pandharpur for Ashadhivari. Alankapuri is flourished by Vaishnavas. Soon, Mauli will leave Anlakapuri for Bhuvaikunth Pandhari to visit Vithuraya.
माऊली निघाले पंढरपुरा...मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. आषाढीवारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. अलंकापूरी वैष्णवांनी बहरली आहे. थोड्याच वेळात माऊली विठूरायाच्या भेटीसाठी अंलकापूरी सोडून भुवैकुंठ पंढरीकडे प्रस्थान करणार
Tukaram Maharaj Palkhi Sohala LIVE | तुकोबांच्या मानाच्या बैलांना,चपलांनी मारहाण झाली? |Marathi News
#santdnyaneshwar #mauli #aashadiekadashi #pandharpurwari #marathibatmyanews18
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
ज्यांनी हे केले त्यांना पुढल्या या दिवसा पर्यंत 100% विठ्ठल प्रसाद मिळणार लक्षात ठेवा ...
Ho nkki 💯
✅👊
अखिल प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी नीच प्राणी 😢
एकदम बरोबर 👍
Perfect
1000th Right Mauli
ही माणसं नाहीतच.
काही पण
आजही जगतगुरु तुकाराम महाराजांना त्रास देणारे लोक उरुळी
कांचन मध्ये दिसले
त्याचा,करवीता,कौन,आहे,याचा,सखोल, चौकशी,केलीच, पाहिजे
या औलादी महाराजांना त्रास देऊन समाधानी नाही जाल्या आणखी.
या औलादी पुढील सोहळा बघायला जिवंत नाही राहणार. पांडुरंग परमात्मा प्रसाद देऊन पाठवणी करणार
ज्याने चपलानी मार हान केली लक्ष्मीला❤ त्याला भरावेच लागेल जैसी करनी वैसी भरनी जय हारी
पालकीचा,बैलांना,चप्पल,मारली,तो,एका,बापाचा,असुच,शकत,नाही,राक्षसी,औलाद,शोधुन,काढा
@@nathajihajare479कॉमे एवढे का 😂
@@nathajihajare479 💯 barobar dada
@@nathajihajare479 tyna koni chaplani marlay nhi koni kahi bolal tych vishvas thau nka mi tych gavat rhatay ami sudha titha hoto ts kahi zalay nhi ty khot boltat
अरे त्या मुक्या जनावरांचा काय दोष? ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्याला सर्वानी चपला मारल्या पाहिजेत, कोणत्या थराला गेली माणुसकी कळत नाही.
जो कोणी आढ काठी करिल त्याच्याकडे पाडुरंग विठ्ठल बघील
माऊली जगाची माऊली 🙏
तुम्ही देवावरची अवलंबुन रहावे किती डोळे झाक करणार
@@dhondiramteli3612 bolaych Kay aahe tumhala
त्यांच बोलन समझुन घेतल पाहीजे फक्त टाळ वाजवीनेच कार्य नाही,भक्ति शक्ती दोन्ही बाळगुन आहेत@@paripandey108
अशा प्रसंगी हिंसक मार्ग अवलंबावा का? वारकरी संप्रदायाला गालबोट लागू नये म्हणून शांततेत मार्ग काढावा लागतो.@@dhondiramteli3612
अहो ते होते म्हणून तर आज आपली मराठी संस्कृती टिकून आहे
आपलेच आपले माती करणार असे किडे समाजातले ठेचलेच पाहिजे जे की संतांना आणि महापुरुषांना हात लावतात 🙏🚩
परमार्थामध्ये सुद्धा अहंकार वाढलेला आहे दुर्दैवी माऊली माऊली तुकाराम महाराज पांडुरंग हरी
Kutun ahat dada tumhi
यात अहंकार कसा दादा?
कोण र तो बैलांना चपलेने मारलं?,,,टायर मद्धे घाला तेला.
ह्यामध्ये कोणाचे हात आहेत ते प्रथम शोधा.कारण पालखी सोहळ्यात आजपर्यंत असे कधीच झाले नव्हते.कारण याचा करता करविता कोण आहेत.ते शोधा.
असे देवासोबत करणार्यांचे तोंड वाकडे तिकडे होते. तोंडात आळ्या किडे पडतात. असे आजी आजोबा सांगायचे.
✅ याचा शोध घ्यायलाच हवा .
याचा बोलविता धनी कोण आहे शोधला पाहिजे आणि त्याला सुद्धा चपलेने मारले पाहिजे ह्या अशा मुक्या जनावरांना चपलेनेने मारणे म्हणजे हा धर्मद्रोही असायला पाहिजे
अगदी बरोबर आहे . विघातक शक्ती वातावरण बिघडवत आहेत .
Ghar cha ch bhedi
मुक्या प्राण्यांचा काय दोष 🙏🏻माय बाप विठ्ठला
काही झाले तर जनावरांना हाणमार करणे योग्य नाही.ज्यांनी केले ते वारकरी नसतातच
गावात पालखी आण्या साठी सु आडीच लाख मागितले त तुमच्या महाराजानी
@@user-jw6pw1hj2kmhnun mukya pranana marnar tumchi kahihi bhandn asude pranyana ka shiksha bhai???
@@user-jw6pw1hj2kउगाच काहीही बोलू नका कोणाला बदनाम करण्यासाठी. पुरावा असेल तर दया. उगाचच हवेत बोलू नका.
देवा पांडुरंगा यांना सद् बुद्दी दे,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड रहुंदे
जगद्गुरु तुकोबांच्या विचारांशी सहमत असलेल्या वारकऱ्यांच्या भावनेला तढा जाऊ देऊ नका हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे रामकृष्ण हरि
या अशा वृत्तीने हिंदू धर्माचा नाश होण्यास वेळ लागणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो.
Kahi june jante rajkarni varith nete yanche he kam
Purogami kasa? Sanaatan hindu dharma aahe na?
निवृत्तीनाथांची पालखी आमच्या गावाच्या आग्रहाखातर 10किमी आंतर वाढत असताना सुद्धा आमच्या गावात मुक्कामी असते त्या सस्थानांचे आभार आम्ही पांढरेवाडी कर🙏
उरळी कांचन गाव पैसेवाल्यांनी माजलेल गाव आहे...जाहीर निषेध
तुम्ही चुकीचे बोलु नका कष्ट करून जगणे आणि खाने हे आमचे गाव आहे महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने आणि माणि भाई देसाई कर्मयोगी यांच्या विचारांचे गाव आहे म्हणून शांततेत पालखी सोहळा गावातून गेला याचे भान ठेवा
@@user-rk3ni2pu6s😂😂😂😂😂😂
तुला काय घन्टा माहिती आहे का लागला शिकवायला महाराज खोटं बोलतोय या मोरेचा जाहीर निषेध
आमचं गाव आहे आमच्या गावा बद्दल तुला काय माहित आहे हा मोरे खोटं बोलतो आमच्या गावाला नाव ठेवू नको तिथं कोणालाही मारहाण झाली नाही.. वारी मध्ये पण आता राजकारण चालू आहे
Tyach gandhi mule pak hind falnit kiti tri Rape zale tyach baykana jiv dhya bola hota gandhi agodr study kra original history 😂@@user-rk3ni2pu6s
ह्यातून परमेश्वर भक्ती कुठेच दिसत नाही यातून दिसतो तो फक्त दोन्ही बाजूचा अहंकार राम कृष्ण हरी माऊली
वारकर् यांनी सांगितले अंतर कमी व्हावे म्हणून हा मार्ग घेतला त्यात वारकर्यांचा अहंकार कसा काय???
ज्याने कोणी केलं असेल त्याला विठ्ठल लवकरच त्याच्या कर्माचा प्रसाद देईल
समाज कंठक लोकांनचा जाहीर निषेध
निषेध काही कामाचा नाही ,एक दिली तर दहा ने उत्तर द्या
एकास दहा करून समाज आणि पालखी दुही , खंड सुरू करण्याचा प्रयत्न होणार..
जे कोणी ह्या गोष्टी साठी जिम्मेदार आहेत व त्यामागे कोणत्या अज्ञात शक्ती आहेत याचा शोध घेऊन. कडक कारवाई करावी.रामकृष्ण हरी.
जैसी करणी वैसी भरणी भरावी लागणार आहे पांडूरंग हयाना प्रसाद दिल्या शिवाय धिक्कार असो हया घटनेचा जय हरी विठू माऊली
बैलांना मारायची काय गरज होती त्या प्राण्यांनी काय केले होते खूप वाईट घटना
बैलाला मारले विटुमाऊलि क्षिशा देणार 😭🙏
श्रेयवाद आहे यात. सोहळ्यातही इतर लोकांना दुय्यम स्थान देण्यात येते. मनमानी कारभार चालू आहे.
ज्या नी मुद्दाम केलं त्याची लवकरच वाट लागनार एवढं 💯 खर आहे
देवा परमेश्वरा यांना चांगली बुध्दी दे देवा
गोड मन मुखात राहू दे🙏
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
हीच खरी वारकरी परंपरा आहे.
जय जय रामकृष्ण हरी.
हे पांडुरंगा, हे काय चाललंय माझ्या या संतूभूमीत. 🌹🙏🌹
ज्यांनी आयुष्यात गाथा वाचलानसेल पण मान सन्मान पाहिजे.सरपंचला गाथे मध्ये अभंग किती आहेत माहिती आहे काय.सगळीकडे राजकारण करणारे हे लोक.ना श्रध्दा ना भक्ती निव्वळ अवडंबर.पांडूरंग यांना सद्बुद्धी देवो.
देवा पांडुरंगा यांना सद् बुद्दी दे,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड रहुंदे
उरळी कांचन ग्रामस्थांनी मुक्या प्राण्यांवर राग कशाला काढला.पांडुरंग त्यांना सद्बुद्धी दे.
संत तुकाराम महाराज देह उपाधीने होते तेव्हा काही लोकांनी विरोध केला होता तोच विरोध आता केवळ केल्यास याचं प्रायश्चित्त भोगावेच लागेल.राम कृष्ण हरी...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी भक्ती आणि शक्तीचा संगम हा उपक्रम ठेवला होता आणि तू आता कायम इथून पुढे राहिला पाहिजे अशी आपणा सर्वांना नम्र विनंती
जैसे ज्याचे कर्म तैसे देव देती फळ,जय हरी.
आपल्या संप्रदायातील लोक कधीच बैलावर हात ऊगारू शकत नाहीत. दुश्मन असला तरी.
😮 बाकीचे राजकारण गेलं xxx चुलीत.. पण त्या मुक्या जनावरांना चप्पल मारून मारणाराने आपली जात दाखवून दिली.! तो शेतकरी असूच शकत नाही.! 😢 ऐकून डोळे भरून आले.! नंदीश्वरा 🙏 तुझी माफी मागतो.!🙏
बैलाना कोणीही हात लावला नाही ड्रोन camere पहा शेतकऱ्याच्या औलादी आहेत हे पाप कोणीही केले नाही विश्वस्त खोटे बोलत आहे याचे पुरावे आम्ही सादर करू
Barobar Bhava... Vithu Rayachya Darshnala Nandiswharacha Rath Asto❤❤❤... Jay Shri Trambakraj.. Jay Bhole.. Jay Hari❤
😭😭😥
कधी कूठ काय होईल काय सांगता येत नाही महाराष्ट्र बीगडलाय पूर्ण
खोटं बोलतोय हा मोरे मी स्वतः तिथं होतो फक्त शाब्दिक बाचाबाची झाली मारहाण झाली नाही.
या सोहळ्याला गालबोट लागायला नको होते
राम कृष्ण हरी
गावकऱ्यांनी पालखी सोहळ्यात जे असभ्य वर्तन केले ते अतिशय दुर्दैवी आहे.
जाहीर निषेध
वारी मधे सगळेच चांगले असतात असे काही नाही. एकदा वारी मधे मुख्य महाराजांच्या मुलानेच वारीतली एक मुलगी पळवली
जय श्री हरी माऊली.
विठू माउली शिक्षा देईल
वारकरी संप्रदायात सूदधा राजकारण..... अतिशय दूखद.... पांडुरंग पांडुरंग
आजय बारसकर महाराजाला विचारायला पाहिजे की पालकी मार्गाच काय तुकोबा रायांचे वंशज आहेत राम कृष्ण हरी
तुकाराम महाराज पालखी सोहळा हा अलौकिक सोहळा आहे.ज्या मार्गानं सोहळा जातो तुम्ही भाग्यवान आहात.हे गालबोट लागलं ते दुर्दैवी आहे.संत मांदियाळी च सेवा करन हाच सेवा भाव मार्गावरील भावीकांचा असावा.
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जाहीर निषेध
पालखीचा मार्ग बदलला असल्याचे सर्व ग्रामस्थांना सोबत ठरले असताना असा प्रकार घडला त्या वेळेला प्रशासन काय करत होते. इतक्या वर्षाच्या इतिहासात प्रथमच असे घडले का घडवले गेले. याचा विचार झाला पाहिजे. कारण यावर्षी प्रथमच काही राजकीय नेत्यांचा पालखी सोहळ्यात वादग्रस्त प्रवेश झाला आहे.
आमच्या गावा तून तर कधीच वारी जात नाही तरी आम्ही भांडत नाही
😂
समाज म्हणु नका माहाराज वारकरी संप्रदाय जास्त वाढला आहे अस म्हना . वारकरी म्हणा कृपया . व राजकारण चे . हे व्यासपिठ नाही . हे . पंढरीची वारीअखंड पने चालू असल्याने पहिल्या प्रथा बंद करू नका ही विनंती
छे छे काय लाज शरम।। जय महाराष्ट्र।।
वारकर्याच विश्वस्थाच गावकार्यान ऐकाव🚩🚩 त्यांना वाटेल ते करू दया🙏 त्यांना सोईच असेल ते करतात उर त्यांना त्यामधे मदत करा🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी🙏
पालखी जुन्या मार्गाने व दिंड्या नविन मार्गाने सोपा पर्याय
Hya Rajkarni lokanni maharastrachi vat lavli🎉🎉
जीप प्राचीन ठरलेली मुक्कामाचे ठिकाण विसावा ची ठिकाण कधी बदलायचं नसतं नित्यनियम हा वारकऱ्यांसाठी असतोच लोकांनी दंगा केला तो योग्य नव्हेच मात्र असं वारंवार जागा बदल नाही चांगलं नाही जय हरी🙏
काहिच नाही तिथ मुक्कामाच् नव्हता एकतर गावात वाढलेली अनधिकृत बांधकामे मुळे जागा कमी पडते पालखीला मग ह्याची स्थानिक प्रशासनाने दखल घ्यायला नको का
जाहीर निषेध.
रामकृष्णहरि🙏🏻🙏
Jay Hari Mauli❤... Shevtach Vakya Avdl Kiti Kahi Zhal Tari Vithu Rayach Darshnala Amhi Janar.. Khand Padu Denar Nahi❤❤❤Vithu Raya Karmacha Hishob Ghenar.. ❤❤.... Apan Maharastrat Rahto.. Akhand Vari Aste.. Ya Chotya Gostikade Laksh Dyaych Nast.. Changlya Kamala Kunitari Ast Ad Kathi Ghalayala,, Devachi Kathi Tyanni Anubhavli Nahi.... Sagla Hishob Apla Pandurang Karun Ghenar... Jay Hari Mauli.,. Jay Maharastra❤❤❤
करा मतदान हाताला
बैलांना मारले असेल तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे.
दुसरे असे की, विश्वस्त मंडळ हे मालक लोक आहेत
Il जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ll
सगळीकडेच राजकारण चालू आहे.
अतिशय वेदनादायक घटना, असे व्हायला नको होते . राम कृष्ण हरी l
राज्य सरकारने कडक कारवाई करावी ही विनंती
वारकऱ्यांमध्ये पण राजकारण चालू आहे
भाजपच्या तुषार भोसले ने कर्तृत्व सुरू केलेय...
Aaho jara vichar karun bola hyacha varkaryancha aani rajkarnacha kay sambandh😏
वारकऱ्यांचे राजकारण नाही चालू तर विश्वस्त आणि प्रमुखांचे राजकारण चालू आहे उगाच वारकऱ्यांचे नाव खराब करू नका वारकरी हे वारी ने चालत असतात दिंडी सोबत आणि दिंडी सोहळा हा त्या सोहळ्याचे विश्वस्त आणि विश्वस्त मंडळी आणि आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली चालू असतो तो सोहळा
तुझा वlकड़ा dindit सामिल होनार आहे तो राजकरण करत आहे
ते तुला नाही दिसनार,, चमचा
@prvelapu तुमचं 100% चुकीचं आहे माऊली इथे भाजपाचा विषय काय आला तुम्ही स्वतःच मुळात मोठे राजकीय दिसतात तुमच्यासारखीच मंडळी आपल्या हिंदू धर्मात आणि परमार्थात राजकारण आणतात असे 100% वाटतेre
मोठे साहेब आले असतील बहुतेक तिथे
अशा घटना त्यांच्यामुळेच होतात
त्यंlचा तो च प्लान आहे
त्याला वlरीत प्रवेश देवू नका
हिंदू द्वेषी आहे
१०१%
कोणते मोठे साहेब?
Ghari gheun ja mg tyana
@@pushpagarule8610तेच ते जाता जाईनात
हे नीट बोलत नाय गावकऱ्यांसोबत आणि हे बैल पण फक्त पैशा वाल्याची घेतात हे फक्त बोलायला आहे हे दाखवत एक वागतात एक
😅
🕉️ जय श्री गणेशा
रामकृष्ण हरि , तुकाराम महाराज की जय .जय ज्ञानेश्वर माऊली .
परमेश्वरा बघून घे रे यांना ज्यांनी बैलांना चप्पल ने मारहाण केली आहे त्यांचा निषेध.
नऊ वारकरी संप्रदाय/*,,,,,,,+बाकी देह हवशी नास्तिक/91, महाराज तुकाराम अभंग गाथा जय हरी विठ्ठल माऊली
ऐच्या साठी भाजपला मतदान करायला पायजेन होते
देवाचं उत्तर लवकर येईल..... राम कृष्ण हरी..... जय हरी विठ्ठल.....
आज त्या मुक्या जनावरांनी एवढी लांब पालखी ओढून त्या बिच्यार्यांना का मारहाण कशाचे वारकरी तुम्ही बंद करा हे😢😢
मानाचे बैल लय लांब नाय नेत गावातच आसतात लोक येडे नाहीत😅 या कडेपासुन त्या कडेला न्यायला
एकचं बैल जाडी नसते भाऊ
खोट बोलतो हा
Bhau manache asude nahi konte pn bail asude as mukya janawarana marn yogy ahe ka ?@@djmady11200
😢😢😢😢😢😢
तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य
पालखी सोहळ्यामध्ये असं व्हायला नाही पाहिजे जे कोणी केलेआहे त्याला शिक्षा बरोबर मिळणार
जे काही घडले त्या बदल शरम वाटत आहे मी गुजरात ऊन आहे कोनी पन आसो मानुस हा चुकीचा पुतळा आहे जाने चुक केली माऊली तुकाराम महाराज यांना माफी माघा वारकरी संप्रदाया चा अकमान होईल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम महाराज की जय
हा अब्दुल सत्तार चा भाऊ दिसतो जो मार्ग आहे तोच ठेवली पाहिजे
बाबा खूप छान बोलले
असे वर्तन कोनिही करु नये संप्रदायाचे बाबतीत कृपा करुन. रामकृष्ण हरी
आता वारकरी पण क्वालिटी चे राहिले नाही ,राजकारण करायला लागले परंपरेचे रक्षण करा , बदल केले तर गोंधळ होतो .
वारकरी पण राजकारण करत आहेत संप्रदाय मध्ये राजकारण करू नये
पण बैलांना चप्पल ने मारण्याची गरज काय. राजकारण माणसांमध्ये आहे. प्राण्यांमध्ये नाही.😢
बैलांना कोणीही चपलेने नाही मारू शकत..उगाच नाव खराब करतात..
.. Jay Bhole❤.. Sakhsat Mahadevache Vahan Ahe Nandishwar❤
😅
ज्या ठिकाणी यांचा मुक्काम होतो त्या ठिकाणी स्वच्छतागृह नसते आणि तो परिसरातील लोकांना रस्त्यावर चालताना त्याचा त्रास सहन करावा लागतो नमो नारायणा आणि वारकरी पंढरपूर येथे जाताना राजकारण करतात
विश्वा चा शेवट जवळ आलय
जय विठ्ठल ❤
बिचारा बैल यात त्यांची काय चुकले
विठू माउली त्यांना शिक्षा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देईल
या प्रवृत्ती मी जाहीर निषेध करतो
अशोभनीय,
लवकरच गावाचं वाटोळं होणार😢
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय
खूपच वाईट दुर्देवी घटना.मनाला वेदना होतात.😂
खूप वाईट वाटले! रामकृष्ण हरी!!
🎉तुका म्हणे ऐश्या नरा मोजुनी हाणाव्या पैजारा!
! नामदेवे रचिला पाया !! तुकोबा झालेसी कळस !!!
Ha मोरे व दुसरा साहित्यिक मोरे. हे दोघे mahachaptar आहेत.
वारकरी संप्रदाय काही चांगले काही लबाड आहेत त्यामुळे अशा गोष्टीचा वाव करताय
माऊली
सतार दिसतोय हा सेम टू शेम सतारसारखा
मला पण तसेच वाटले😊
हानाराव.सतार
😮
सतार सेमेटूसेम सत्तार च्या जागी उभा करा त्याला
रामकृष्ण हरी महाराज
अत्यंत खेदजनक बाब!
तेचा लवकरच कार्यक्रम करतील माऊली
दरवर्षी ज्या मार्गाने जाते त्याच मार्गाने न्यायला पाहिजे पण यावर्षी मार्ग बदलला असे विश्वस्त लोकांनी करायला नको
आधी विश्वस्त चुकले पहिल्या पासून जे आहे ते आहे तुम्ही नसते चुकले तर हे वातावरण नसते तयार झाले. आणि बैलांना कोणी चप्पल ने नाही मारू शकत असे काही म्हणून वातावरण नका तापवू. राम कृष्ण हरी 🙏🙏
❤@@user-op8vb6ky1x
बर
वारीत भीम वाले घुसले का
@@user-op8vb6ky1xकाय संबंध दिसतंय राव स्पष्ट व्हिडिओ मध्ये
४० वर्ष जातं होती पालखी मार्गने खोट बोलतोय हा हे महाशय आल्यापासून वाद होत आहे
हे सर्व प्रथम बंद करावे या सर्वा मध्ये मुकया जनावराची छल होते अन्याय होत आहे या वर कारवाई करून सजा केले पाहिजेत 🙏
देव देव करतात
पन देवपन एणे एवढे
स्वोपे नाही
समोर स्वतःला वहा
सर्व सोप्प होईल
पांडुरंग मला आणि तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देवो