शेती तोट्यात येण्याची मुख्य कारण केंद्र सरकार सरकारला मतदारांना व शहरी ग्राहकांना फुकट खाण्यासाठी सरकार शेतीमालाचे भाव वाढू देत नाही मग समजा कांदा उत्पादन खर्च जर हजार रुपये क्विंटल येत असेल आणि तो जर बाराशे रुपये क्विंटल विकायचा मग शेती नफ्यात कशी येईल असे प्रत्येक पिकामागे घाटा
आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही जिवाणू खताबद्दल अगदी सखोल माहिती देत असतो येणाऱ्या पाच तारखेला डिटेल ट्रेनिंग आहे ती करा म्हणजे तुम्हाला जीवाणू बद्दल काही प्रश्न राहणार नाही
Atyant upukt mahiti thanks sir.
Thanks
सर माहिती खुपच उपयुक्त दिली पाणी निवयोजन कस करायकच हा व्हिडीओ असेल तर टाका ही नमः विनंती
यासाठी आमचा तीन दिवसाचा कोर्स आहे तो करा म्हणजे सगळ्या गोष्टीची माहिती मिळून जाईल
299 रू ऍडमिशन फीस आहे
❤❤❤❤
शेती तोट्यात येण्याची मुख्य कारण केंद्र सरकार सरकारला मतदारांना व शहरी ग्राहकांना फुकट खाण्यासाठी सरकार शेतीमालाचे भाव वाढू देत नाही मग समजा कांदा उत्पादन खर्च जर हजार रुपये क्विंटल येत असेल आणि तो जर बाराशे रुपये क्विंटल विकायचा मग शेती नफ्यात कशी येईल असे प्रत्येक पिकामागे घाटा
नक्की
एकदम बरोबर आहे.
धान शेती वर विडियो तयार करा तुमची माहीती सागणयाची शैली छान आहे❤
उत्पादन घटून शेतीमालाला भाव नाही सर तुम्ही उत्पन्न वाढवून काय भाव राहील
अगदी बरोबर बोललात आपण
जिवाणू खत विषयी काही एक तरी डिटेल व्हिडिओ बणवा..सर
आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही जिवाणू खताबद्दल अगदी सखोल माहिती देत असतो येणाऱ्या पाच तारखेला डिटेल ट्रेनिंग आहे ती करा म्हणजे तुम्हाला जीवाणू बद्दल काही प्रश्न राहणार नाही
Hi
9922557796 या नंबरवर hi करा
Sir sheti nokari la aurat nahi sheti made jasat enkam ahe fakat shetakariyara mahit pahije sheti kashi karavi sheti visay apurv mahiti
बरोबर आहे