शेतीच श येत नसलेले गांधी|शेतकऱ्यांची जोरदार बाजू मांडताना | Rahul Gandhi | Dnyaneshwar Kharat Patil
HTML-код
- Опубликовано: 5 июл 2024
- #राहुलगाँधी #rahulgandhi #farming #narendramodi #indianpolitician #शेतकरी #agriculture #soybean #shivrajsinghchouhan #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/channel/0029VaAM...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर) Хобби
शेतकऱ्यांना या अगोदर फक्त काँग्रेस सरकारनेच कर्ज मुक्ती दिली आहे.
बि जे पी सरकारने सेती ची वाट लावली म्हनुन सेतकरी मुलाची लग्न होत नाही मुली कमी तर हा प्रश्न नौकरदारमुलाला पाहीजे
राहूल गांधी हे अमेरिकेच्या अर्थशास्त्र विद्यापिठात पि.एच.डी करीत आहे, त्यामुळे तो सर्व अंगांनी अर्थ,शेती, उद्योग, व्यवसाय, अशा सर्व विषय,विभागाचा अभ्यास करून सुचना करतात शिवाय अर्थतज्ञ डा.अमार्त्य सेन सारखे लोक त्यांचे मार्गदर्शक आहेत. म्हणून सर्व विभागाची माहिती घेत आहेत.
बरोबर
राहूल गांधी हे शेतकरीवर्गाचे पाठीशी उभे आहेत धन्यवाद
लोकशाही मधे विरोधी पक्ष प्रबळ असने फार गरजेच आहे
महाराष्ट्रातील सरकारने 11कोटी क्रिकेटरांना दीले याचे काही काम होत का सांगा शेतकर्यानो
जशी भाजप माजुन गेली आहे तशीच एकेकाळी काँग्रेस पण माजुन गेली होती
बरोबर
शिक्षण असलं की शिकायला वेळ लागत नाही नाही तर १० वर्षांपासून नुसतं विश्वगुरु म्हणून मिरवत आहे
देशाला फक्त गांधी हे एकच नाव पुढे नेऊ शकते🙏🏼🙏🏼🙏🏼 तुमच्या निर्भिड बोलण्याला सलाम 👍👍👍
शेत-मालाचा भाव सरकार वाढू देत नाही. त्यामुळे कर्जमाफी शिवाय पर्याय नाही 😢
राहुल गांधी जर pm झाले तरच शेतकरी व सर्वसामान्य जनता सुखी होऊ शकेल
काँग्रेस नेहमीच #शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी असते आणि #शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवतात सत्तेत असो किंवा नसो..... 💯💯👌🤝👍.....
शेतकरी प्रगतिशील आणि संपन्न झाला पाहिजे.कुणाच्या पाठिंब्याने किंवा धोरणामुळे प्रगत नाही होणार तंत्रज्ञानावर आधारीत शेतीसाठी प्रोत्साहन सरकारने कोणत्याही द्यावे.
विरोधी पक्ष मजबूत झाला म्हणजे जनता मजबूत
मोदी साहेब, शेतकरी कर्ज माफी करा नाही तर विधानसभा निवडणुकीत BJP, आणि इतर , महाराष्ट्र मध्ये नामशेष होणार आहे.
सर सगत कर्ज माफ केले नाही तर शेतकरी विधान सभा निवडणुकीत चमत्कार दाखवणार
जुमला पार्टी चे सरकार आहे हे कधी शेतकरी वर्गाच चांगल नाही करतील याच्या जाहिराती भरपूर प्रत्येक्ष मात्र काहीच नाही
आता सोयबीन,दुध पावडर ची निशुल्क आयात करण्यात येणार आहे,हेच ते अच्छे दिन
विरोधी पक्ष महत्वाची भूमिका बजावून सरकार वर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतो.
सरसकट कर्जमाफी करा
सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरभाऊ तुमचे धन्यवाद. शेतकऱ्यांपर्यंत आपण माहीती पोहोचता आणी शेतकरीवर्ग आता जागृत होत आहेत.
होऊ देरे कर्जमाफी झालीच पहिजे
सरसकट कर्जमाफी द्यावी
Good study and analysis.keep it up.
खरात पाटिल जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद
ज्या नेत्यांनी मी शेतकरी आहे ,शेतकऱ्याचा मुलगा आहे असे म्हणून मत मागितले त्या सर्वांन शेतकऱ्यांशी बेइमानी केली सवतः गडगंज सप्पंती कमावून शेतकरयाला देसधोडीला लावले त्यामुळे शेतकरी म्हणून मत मांगेल त्याले जोडे लावा
शेतकरी नैते राहुल गांचीचे मनपूर्वक अभिनंदन
अगदी बरोबर आहे
Great Rahul Gandhi 👍
जनताच यडपट झालीय.खरे सोडून फेकूच्या मागे पळत आहेत.सरकार ऊद्योगपतीचे आहे.
भाजपा हा पक्ष शेतकरी विरोधी आहे ते गेल्यां पंधरा वर्षापासुन शेतकरी बघत आहेत आज शेतकरी भाजपा सोबत होते या लोकसभा निवडनुकीत बाजुला गेले आहेत ते विधानसभा निवडनुकीत परत भाजपकडे जानार नाहित ते पर्याय शोधत आहेत
बरोबर
सरसकट कर्जमाफी वर फोकस करा
बरोबर
विधानसभेत झटका बसला तर सोयाबीनचे भाव निश्चित वाढतील 😊
खूप छान दादा ❤
Best sir
कर्जमाफी करा . अन्यथा मतदा न नाही .
तरी ना ही
बि जे पी मुले लग्न। होत नाही म्हणून मत नाही बि जे पी बोलते तसे नाही चागले दिवस येनार म्हणून मत दिले नंतर नोटबंदी केली सेती करनय्रा मूलाची लग्न होत नाही नौकरी च्या प्रमानात सेती मालाला बाजर नाही तरी मुलाची लग्न होत नाही तरी तुम्हाला मत कसे तुम्ही सांगा मुली कमी तर हा प्रसंग नौकरी करणारा ला नाही
मुली कमी तर हा प्रस्न नैाकरीवाल्यामुलीला पाहीजे तुम्ही सेबीकडे दुर्लक्ष केले म्हणुन स्येतकरी मुलाची लग्न होत नाही
हे सरकार कर्ज माफी च्या मुद्द्यावर बोलायला टाळाटाळ करत आहे
खूप छान
Khup chan vatal tumch video patil dada
बरोबर आहे सर तुमचं विरोधी पक्ष हा मजबूत पाहिजेत
Nice
Only MVA zindabad
कर्जमाफी करा अन्यथा मतदान नाही
कर्जमाफी केली पाहिजे
एकदम सत्य आहे खरात सर
श महीती नाही पण शेतकऱ्यांच्या भावना कळतात त्यांना
काही माहित नसलं म्हणून काय झालं.... कर्जमाफी मुद्दा एकदम छान आहे
सरसकट कर्ज माफ केले नाही तर सरकारला शेतकरी चमत्कार दाखवणार
Sampurn shetkari sarsakat karamafi zalich pahije.nahitar.modi.khurchi.sad.salya
सातबारा कोराच झाला पाहिजे.
निकस फिकस नाही....
लय छळलं याईनं....
Khare aahe,jai kisan
1नोम्बर् भाऊ
Ok
सोयाबीनचे भाव वाढतील का
कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय ह्या पावसाळी अधिवेशनात नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल
जाणा लाल मिर्ची आणी हिरवी मिर्ची कळत नाही ते काय शेतकऱ्यांची बाजू मडणार
ज्याला काही समजत नाही तो कर्जमाफी साठी आकरम झाले ज्याला समजतंय ते झोपी गेलेत
Yes at Dehalli, Rahul & at Chikhali also Rahul
रवीकांत तुपकराच तुनतुन वाजवल नसत तर आज आजून ऐक महाविकास आघाडीचा खासदार नरेंद्र खेडेकर राहुल गांधी बरोबर संसदेमधे दिल्लीत असता आता वेळनिघुन गेल्यावर काय ऊपयोग भाऊ विधानसभेला तरी डोख ढिकान्यावर ठेवा म्हणजे पस्तवायची वेळच येनार नाही धन्यवाद
तुमच्या मताचा आदर करतो.
आता काळजी घेतो🙏
Riual new pm India
मी. कटर काँग्रेसी.
Dada farming related startup var akhadi series chalu Kara, janekarun amchyasharkhy shiklelya porana direction milel. Ani apan map business karu shakato he confidence milel .
विरोधीपक्षबळकटअसावालागतो
सरकार,व,विरोधी,दोचानाकर्जमाफरणेचिईच्छाअसावी्विरोधीकठोरभुमीकाघेतीलतरसरकारलानमावलागैल
महाराष्ट्रात विरोधी ना कर्जमाफी करणे नाही
मुद्दाआहेनिवडणूकीतला
राममंदिरप्रमाणेहामुद्दासंपेल
मत,यिळवण्यासाठिकर्जमाफीशेतकऱ्यानाद्यारचीनाहीहेदोन्हीपक्षानीठरविलशेतकरीर्जातचजन्मलाकर्जातचजगावाकर्जातचमरावा
हाकायदाआजपर्यतचेसरकारआताचेसरकार यांनीठरवलेलाआहै
Congress sattet astana shetkaryanch bare chalaiche.
Shetkaryanna aatireki tharawnare sarkar.
Virodhat aslayvar pratek pkshaia shetkaryacha pulka yeto tyat kahi naval nahi
Rahul gandhi nahi aandhi hai
Rahul Gandhi jindabad
शेतीचं शेट्ट माहीत नसलेला नेता म्हणजे राहुल गांधी 😅😅😅
मोदी ,तडीपार ,टरबूज मिंदे ,मुत्रा पवार याला तरी शेट्ट तरी माहिती आहे का ???😂😂😂
व्यापारी मोदी सरकार 😂😂
Jyala mahit sheti ch she aahe tyani Kay kel
शेतकरी हीत दक्ष सत्यवादी राहूल गांधी आहे. खालची भाषा वापरली म्हणजे सत्य बदलत नाही.
सत्यमेव जयते
जय जवान जय किसान
Putin jo biden yanchyakadech shikaila hote shetkaryanche rakt kase pyaiche v election kase jinkaiche te.
बीजेपी कसकय आले काय. माहित
द८ जिंकून ो० कुमार रहिवासी नहीं
उगाच काँग्रेस च तुणतुणे वाजवू नका त्यांच्या काळात सरकारने रस्त्या साठी व धारणा साठी जमिनी घेतल्या त्याची किंमत कवडी मोल केली
केली तर केली त्यांचे पैशे पण दिले नाहीत अजून
बरोबर चांगला अभ्यास आहे धन्यवाद
Papuc पाहिजे
Rahul Gandhi jindabad shetkaryach baju mandly baddle
Jenvha jevnha bjp sattet yenar shetkaryanche vattole honar.
Kija mifa kra teach bjp asnir
खर नुकसान शेतकरी याचे याच्या आगेदर आपले बाप दादा यांच्या शेतीचे मागील सहा पिढ्या कॅग्रस यानी खुप मोठे नुकसान केलेले आहे यांच्या बद्दल काहीच नका सागू हे चागले नव्हते म्हणून बी जे पी याना आनल
Bjp niy karnir kija mife
14 च्या आधी सत्ता होती तेव्हा घास खाणारा गाढव होता का आता याल शेतकरी श समजायल लागल
२०१३ ला सोयाबीन चा भाव ५४०० ते ५८०० प्रतिक्विंटल होता तर २०२४ ला तो ४६०० प्रतिक्विंटल आहे. हे सत्य शेतटर्यांना माहीत आहे म्हणून शेतकरी हितदक्ष व शेतकरी द्रोही कोण हे सांगायची गरज जातिवंत शेतकर्यांना नाही. अंधभक्त भुंकत राहतात त्याला शेतकरी रोटी फेकत नाही.
साठ वर्षे त्यांचीच सत्ता होती की त्यावेळी का शे,,, उपटत होता वाटतं राहूल
Patil karj mafi varun khup tun tun wajwat ahat tumhi..He barobar nahi..Tya peksha sheti malala bhav milala pahijet...
शेतमालाचे भाव कमी आहेत. त्यामुळे कर्जमाफी शिवाय पर्याय नाही.
v
Papu.Ko.P.m.ke.sapne.dek.Raha.hi
ते आता लवकरच वास्तव असेल.
Mag crangrece changli hoti tar,2014 la bjp ka aali patil
७० वर्षत गांधी खंडाननने केल नाही तेंव्हा हा राहुल गांधी कुठ होता री बाबा😂
कर्जमाफी झालीच पाहिजे