कर्ज माफी करावी.उद्धव ठाकरे यांचे मनापासून खूप खूप आभार.की त्यांनी कर्ज माफी चा मुद्दा उचलला आहे.लाखो शेतकरी उद्धव ठाकरे यांना 100/टक्के मतदान करणार.आणी फडणवीस सरकार ला शेवट चं निरोप देऊन घरी पाठवणार.
@@satishdeshmukh2849२ लाख रुपये पर्यंत कर्ज मुक्ती केली आहे उद्धव साहेब यांच्या सरकारने, कोरोना काळात ही अडचणीची परिस्थिती असताना सुद्धा चांगले निर्णय घेण्यात आले होते हे लक्षात ठेवा,बोलबच्चन आणि अर्धवट तर आताचे आहेत.
शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ ऊध्वसाहेब बाळासाहेब ठाकरे शंभर टक्के यशस्वी विधानसभेत होणार मुख्यमंत्री ऊध्वसाहेब ठाकरे च होणार तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार ❤❤❤❤❤❤
हि ठाकरे घराण्याची शेतकर्या बद्दल तळमळ बाळासाहेब होते तेव्हा पासुन च आहे पहिलीच कर्जमाफी शिवसेना सरकार नेच केली होती हे लक्षात आहे आमच्या शेतकऱ्यांना येणारे सरकार सुध्दा उ बा ठा चे च आहे
२०१८ मध्ये शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज एकाही शेतकऱ्यांचे माफ झालेले नाही... सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान हवेत ईरल... असला घर कोंबडा, बोलघेवडे मुख्यमंत्री आम्हाला नकोत...😂
@@satishdeshmukh2849 घरं कोंबडा बोल घेवडा असं म्हणायला चांगले वाटतें भाऊ पण् बाकीचे सरकार काय आपल्या शेतकऱ्यांना साधं नावही काढत नव्ह्ते आणी कोणी बिमारी आली काही त्रास सहन करून कमीतकमी आधार च्या गोष्टी तर केल्या नाही तर आपलेच टरबुज बायको लेकरा सहीत लाईनित उभे थोडी केले सेतु बाहेर आंगठा दाबावे,
तपासून पहा २०१८ मध्ये कर्ज घेतलेल्या एकाही शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही...बोल बच्चन अर्धवटराव उद्धव यांनी जाहीर केलेली पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले...
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी आपली नाही जिरली...😂 बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा..😂😂
खरी कर्ज माफी शेतकऱ्यांना उध्दव साहेब व महा विकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मिळली. यात शंका नाही पवार साहेब थोरात साहेब यांचे मुळे खरी कर्जमाफी मिळाली हे विसरून चालणार नाही. तेंव्हा पुन्हा महाविकास आघाडी सरकार आले पाहिजे तरच शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज माफी मिळेल.
बोल बच्चन, घर कोंबडा, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देऊ... बोलघेवड्यान मुख्यमंत्री असताना एकही आश्वासन पूर्ण केलं नाही... पाटील ठाकरेंची भाटगिरी (चमचेगिरी) करू नका...!
ठाकरे साहेब आधी सरसकट कर्ज माफी करा आणि शेतकरी कर्ज मुक्त करा फडवणीस साहेब फक्त निकष लावण्यात पटाईत आहे 3 लाखा वर जे शेतकरी वंचित आहे त्यांना पहिली सरसकट कर्ज माफी करा
खरी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांचा विजय २०२४ विधानसभा निवडणुकीत होणार आणि ते महाराष्ट्राचे मुखमंत्री पण होणार. असा आशीर्वाद समस्त महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्या त्यांच्या पाठीशी आहे
अहो इतकी कर्जमाफीची आवश्यकता शेतकऱ्याला आहे किती शेतकरी कर्ज भरू शकत नाही गेल्यावर्षी खूप पाऊस पडला विदर्भामध्ये नदी नाल्याला मोठाले पूर आले आणि शेतातला सगळं काही कंट्रोल नेलं काय नाही कर्ज भरायचं कर्जमाफी जर झालं का आमचे पुढचे नियोजन बरोबर चालणार आहे नाही तुझ्या शेतकऱ्यांचा काही खरं नाही रे बाबा पेढा देते की चॉकलेट देते की
Khotarde maji cm saheb ...aaitya bitad nagoba zale hote fake gosti krt ahe 1 rs tri shetkaryala dila ka mahavikas bighadi n dakhva dila asel tr konala bhetla tr
बोल बच्चन घर कोंबडा अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली कर्ज माफी 2018, एकाही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ठाकरेंनी शेतकऱ्यांना जाहिर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले पाटील शिल्लक सेनेची चमचेगिरी करण सोडून द्या...!
उद्धव साहेब तुम्हींच फफ्त शेतकरयाची बाजु घेता हे सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तर बर होइल कर्ज माफी फफ्त तुम्हीच देउ शकता हे सरकार फफ्त शेतकरयाची दिशाभुल करते पन शेतकरी त्याना हिशोब करेल हे नकी
कर्ज मापी झालिच पाहिजे. त्याच प्रमाने 2023 मध्ये ज्या ज्या शेतकयांनी पीक विमा काढला आहे त्या सपूंर्न शेतकर्याना कोनतीही अट न लावता सरकारने सरसकट पीक वीमा दयावा.🙏🙏
लोकांनाच काय भाजप पटेल की आम्हाला काय पटणार आहे आमचं कर्ज माफ झाला नाही आम्ही शासनाची कोणती योजना घेतल्या नाही फक्त मोठ्या लोकाला तेवढं सवलत आहे गरिबाला काय नाही शेतकऱ्याला गांजर
ठाकरे मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा करकरीत केला,शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान दिले असला बोलघेवडे मुख्यमंत्री आम्हाला नकोत...! पाटील तुम्हाला अनुदान मिळाले का ठाकरेंची चमचेगिरी करण्यासाठी....😂
Ya Bhau n Kai kel hot saheb hajaro setkari karaj maphi la patra Astana shtrapati sanman yojna band keli Ani Mahatma fule chalu keli Kai lok yatun nahi bhetal Ani tyatun nahi sagle sarke ahe he
Thakre. Kalat karjamafi zalli nahi july 2019 att takli hoti tumhi tasheh ahe kiti lokana kn karjamfi keli sarsagat karjmaafi keli asti tar hi wel ali nasti
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
कर्ज माफी करावी.उद्धव ठाकरे यांचे मनापासून खूप खूप आभार.की त्यांनी कर्ज माफी चा मुद्दा उचलला आहे.लाखो शेतकरी उद्धव ठाकरे यांना 100/टक्के मतदान करणार.आणी फडणवीस सरकार ला शेवट चं निरोप देऊन घरी पाठवणार.
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई झालेली नाही असला बोल बच्चन, अर्धवटराव मुख्यमंत्री आम्हाला नको रे बाबा...😂😂
साहेबा चे अडीच वर्षे कोरोना काळातच गेले नाही तर कर्ज माफी झाली असती
@@satishdeshmukh2849२ लाख रुपये पर्यंत कर्ज मुक्ती केली आहे उद्धव साहेब यांच्या सरकारने, कोरोना काळात ही अडचणीची परिस्थिती असताना सुद्धा चांगले निर्णय घेण्यात आले होते हे लक्षात ठेवा,बोलबच्चन आणि अर्धवट तर आताचे आहेत.
@@satishdeshmukh2849 तुला नको आमला हवा आहे ठाकरे साहेब टरबूज nko🤣
शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ ऊध्वसाहेब बाळासाहेब ठाकरे शंभर टक्के यशस्वी विधानसभेत होणार मुख्यमंत्री ऊध्वसाहेब ठाकरे च होणार तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार ❤❤❤❤❤❤
😂😂😂
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂
@@S.V.Deshmukhउद्धव ठाकरे भावी CM
कर्ज माफ नाही तर भाजप येणार नाही. हे खरय
कोणी का असेना पण शेतकऱ्यांन विषयी बोल ह्याचच आम्हाला समाधान वाटल
कर्जमाफी झालीच पाहिजे
धाबा साहेब चालू द्या
भरल्याशिवाय उलथथ नाही
येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ
आपण मुख्यमंत्री झाल्या शिवाय आम्ही
शेतकरी सुखी होतं नाही
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂
मतदान फक्त शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
हि ठाकरे घराण्याची शेतकर्या बद्दल तळमळ बाळासाहेब होते तेव्हा पासुन च आहे पहिलीच कर्जमाफी शिवसेना सरकार नेच केली होती हे लक्षात आहे आमच्या शेतकऱ्यांना येणारे सरकार सुध्दा उ बा ठा चे च आहे
२०१८ मध्ये शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज एकाही शेतकऱ्यांचे माफ झालेले नाही... सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान हवेत ईरल... असला घर कोंबडा, बोलघेवडे मुख्यमंत्री आम्हाला नकोत...😂
@@satishdeshmukh2849 घरं कोंबडा बोल घेवडा असं म्हणायला चांगले वाटतें भाऊ पण् बाकीचे सरकार काय आपल्या शेतकऱ्यांना साधं नावही काढत नव्ह्ते आणी कोणी बिमारी आली काही त्रास सहन करून कमीतकमी आधार च्या गोष्टी तर केल्या नाही तर आपलेच टरबुज बायको लेकरा सहीत लाईनित उभे थोडी केले सेतु बाहेर आंगठा दाबावे,
अडीच वर्षात त्यांनी पण माफ केली होती
माहीती घेऊन बोलायला पाहिजे @@satishdeshmukh2849
शेतकऱ्यांचा कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ,मला अभिमान आहे
हाड 😂😂😂
सोयाबीन की लागत तक नहीं निकल पा रही उद्धव साहेब इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ बीजेपी को हराना है किसान बचाना है
मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
शेतकरी बदल बोलले छान वाटतेय मशाल येणार विधान सभा ले
उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी केली.सत्तेसाठी नाही!
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2019 मध्ये कर्जमाफी केली होती.
तपासून पहा २०१८ मध्ये कर्ज घेतलेल्या एकाही शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही...बोल बच्चन अर्धवटराव उद्धव यांनी जाहीर केलेली पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले...
@@S.V.Deshmukhतुल्हा भेटली नसेल आम्हाला भेटली होती आणी भरपूर शेतकरी यांना भेटली होती
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍✌️💐
आमच उद्धव ठाकरे ने 1 लाख 7000 रुपये पीक कर्ज माफ केल तेव्हा पासुन फक्त ठाकरे ना संपुर्ण आमच कुटुंब मतदान करत
सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂
😂😂😂
कर्ज माफ करा
या सरकार जवळ महिलांना देण्यासाठी वर्षाला 46 हजार कोटींचा बजट आहे आणि शेतकर्याची कर्ज माफी करायला यांच्या जवळ पैसा नाही कर्ज माफी करणार ते उद्धव साहेबच
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी तुमची नाही जिरली...😂😂
बराबर आहे सर, शेतकऱ्यांचे खरे कैवारी आपण व आपला इंडिया समूह आहे.
इंडी गठबंधन देश लुटेरों का समूह हैं..!😂
Thakrey Sarkar welcome Maharashtra 2024 vidhansabha
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी आपली नाही जिरली...😂
बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा..😂😂
तुम्ही शेती करा आम्ही राजे बनतो मग जस वाटील तस करु
उद्धव जी तुम्ही तीन लाख पर्यंत माफी द्या सम्पूर्ण किसाना चा पाठींबा तुम्हाला सर्व नेते सोडून फक्त उद्धव जी शेतकरी नेते आहेत
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂
अहो साहेब तुम्ही मुख्यमत्री होता त्यावेळी शेतकऱ्याला कर्जमुक्त का केलो नाही मागणी उचलून धरताय त्यासाठी आभारी आहोत
बोल बच्चन अर्धवटराव मुख्यमंत्री नको रे बाबा....😂
पहा ना तुम्हीच या ना अडीच वर्षांनी काय काय कारणाने केले
खरी कर्ज माफी शेतकऱ्यांना उध्दव साहेब व महा विकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मिळली. यात शंका नाही पवार साहेब थोरात साहेब यांचे मुळे खरी कर्जमाफी मिळाली हे विसरून चालणार नाही. तेंव्हा पुन्हा महाविकास आघाडी सरकार आले पाहिजे तरच शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज माफी मिळेल.
बोल बच्चन, घर कोंबडा, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देऊ... बोलघेवड्यान मुख्यमंत्री असताना एकही आश्वासन पूर्ण केलं नाही... पाटील ठाकरेंची भाटगिरी (चमचेगिरी) करू नका...!
शेतकऱ्याच्या अडचणी मनापासून समजून घेऊन विचार करणार नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.
जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब
धन्यवाद, साहेब बगुया विधानसभेला
येणाऱ्या काळात तुम्हालाच मुख्यमंत्री करू फक्त तुम्ही आम्ही आल्यानंतर कर्ज माफ करू अशी घोषणा करा
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂
उद्धव ठाकरे 🎉
ठाकरे साहेब आधी सरसकट कर्ज माफी करा आणि शेतकरी कर्ज मुक्त करा फडवणीस साहेब फक्त निकष लावण्यात पटाईत आहे 3 लाखा वर जे शेतकरी वंचित आहे त्यांना पहिली सरसकट कर्ज माफी करा
ठाकरे मुखमंत्री असताना सातबारा कोरा केला पंचवीस हजार रुपये अनुदान दिले तुम्हालाही नक्कीच मिळाले असतील 😂😂😂
खरी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांचा विजय २०२४ विधानसभा निवडणुकीत होणार आणि ते महाराष्ट्राचे मुखमंत्री पण होणार. असा आशीर्वाद समस्त महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्या त्यांच्या पाठीशी आहे
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂
हो का? मग स्वतः सत्तेत असताना शेतातील तसेच गावातील सिंगल phase लोडशेडींग चे आदेश कुणी दिले? आता का पुळका आला आहे शेतकऱ्यांचा?
अहो इतकी कर्जमाफीची आवश्यकता शेतकऱ्याला आहे किती शेतकरी कर्ज भरू शकत नाही गेल्यावर्षी खूप पाऊस पडला विदर्भामध्ये नदी नाल्याला मोठाले पूर आले आणि शेतातला सगळं काही कंट्रोल नेलं काय नाही कर्ज भरायचं कर्जमाफी जर झालं का आमचे पुढचे नियोजन बरोबर चालणार आहे नाही तुझ्या शेतकऱ्यांचा काही खरं नाही रे बाबा पेढा देते की चॉकलेट देते की
शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी च पाहिजे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हे एकच व्यक्ती आहे ज्यांनी कर्ज माफी साठी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले व २०१९ साली सत्तेवर आल्यानंतर पहिला निर्णय घेतला कर्जमाफीचा
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂
Khotarde maji cm saheb ...aaitya bitad nagoba zale hote fake gosti krt ahe 1 rs tri shetkaryala dila ka mahavikas bighadi n dakhva dila asel tr konala bhetla tr
थकबाकी सकट माफ झाल पाहिजे तरच शेतकऱ्याना बर वाटन
सरसगट। करज। माफी। करावी।
बोल बच्चन घर कोंबडा अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली कर्ज माफी 2018, एकाही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ठाकरेंनी शेतकऱ्यांना जाहिर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले पाटील शिल्लक सेनेची चमचेगिरी करण सोडून द्या...!
धन्यवाद ठाकरे भाऊ शेतकरी साठी बोलले जय सिवा जी
कर्ज माफी झालं पाहिजे
साहेब शेतकऱ्यांसाठी तळमळ खरोखर तुमची मुख्यमंत्री होयाला पाहिजे
कर्ज माफी पाहिजे पण 2024 पर्यंत पाहिजे नाहीतर काही शेतकरी कर्ज माफी पासून वंचीत राहतील 2024पर्यंत केले तर सर्व शेकऱ्यांना याचा फायदा होईल.
अरे बाबा तु मुख्यमंत्री झाला तर एक दिवस सुद्धा मंत्रालयात गेला नाही एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांना दिला नाही
सरसकट कर्जमाफी करा
साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणार
खरंच dk भाऊ उद्धव शेतकरी कैवारी बनू पाहतो .यशस्वी भव
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली... बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा...!😂😂😂
@@S.V.Deshmukh गद्दारांमुळे
😂😂😂
ज्या शेतकर्यांचे आजुन कोणत्याही प्रकारची कर्ज माफी मिळालेली नाही त्यांच्या अगोदर विचार करायला हवा😢😢
उद्धव साहेब तुम्हींच फफ्त शेतकरयाची बाजु घेता हे सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तर बर होइल कर्ज माफी फफ्त तुम्हीच देउ शकता हे सरकार फफ्त शेतकरयाची दिशाभुल करते पन शेतकरी त्याना हिशोब करेल हे नकी
यानी शब्द द्यावा कर्जमाफीचा आम्ही देऊ निवडून आताच्या योजना सुरु ठेवाव्या आणि शब्द पालावा
कर्ज मापी झालिच पाहिजे. त्याच प्रमाने 2023 मध्ये ज्या ज्या शेतकयांनी पीक विमा काढला आहे त्या सपूंर्न शेतकर्याना कोनतीही अट न लावता सरकारने सरसकट पीक वीमा दयावा.🙏🙏
लोकांनाच काय भाजप पटेल की आम्हाला काय पटणार आहे आमचं कर्ज माफ झाला नाही आम्ही शासनाची कोणती योजना घेतल्या नाही फक्त मोठ्या लोकाला तेवढं सवलत आहे गरिबाला काय नाही शेतकऱ्याला गांजर
दोन लाखावरील शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज जे व्याज वाढून दोन लाखाचे चार लाख झाले त्या शेतकऱ्यांचा विचार करून कर्ज मुक्त करावे
भावी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
हे फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करू शकतात हे सरकार लुटारू हे
Uddhav Shiv Sena = Sabka saath aur sirf Thackeray Family ka Vikas.
बीजेपी akher cha ram ram
2017 चा आमचं कर्ज थकीत आहे शिंदे सरकारच्या नावाने फाशी घेतात
ठाकरे मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा करकरीत केला,शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान दिले असला बोलघेवडे मुख्यमंत्री आम्हाला नकोत...! पाटील तुम्हाला अनुदान मिळाले का ठाकरेंची चमचेगिरी करण्यासाठी....😂
Fakt 7 HP pampach light bill maf karat ahet 10 HP 20 HP pamb 4,6 shetkari milun vihiri var nadivar pamp asavale ahet tyana kon wali ahe ka.
उद्धव ठाकरे साहेबच करू शकतात फक्त शेतकऱ्यांची कर्ज माफी
सर आम्हा शेतकर्यांना कर्ज माफी पाहीजे नहितर आम्ही त्या ना त्यांची जागा दाखवून देवू
खोटेच बोलतो हा देखील यांच्याच काळातील कर्जमाफी नाही झाले
Udhaw thakre sarkarne 2.5 warshat kahi kele nahi ata ukkal suchli ka shard pawar krushi mantri hote tevha 20/30/rs msp wadh karat hote ukkAl. Kothe geli hoti
सुपडा साफ करा ,
शेतकऱ्याचा कर्ज माफ नाही केलं तर भाजपचे काही जागा येणार नाही ...
अरे उद्धव तुव सरकार होत हेवा पवारचे उपटू लागला होता का आता न्य नं सांगा ला
Setkri mulachi lgne jmtnahi yala kärn naukricha brobr setimalala bajar miletr tyanchi mule bigr lgnachi råhanar nahi
Tumhi vij bill. Maaf kele nahi sarsagat karjamukti keli nahi ata chup basa only bjp karu shakte
Only. U. Thakre
Ata tuhmi wirodhi paxatahet baslele ahe .setkryacha hitache kay faydyache ahe .te sawsandet jawun tharwayla pahijet tase pawarji ahetach
Pan buldana che seat padli ubt che ka padli te sanga?
मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली
कर्जमुक्त शेतकरी झालाच पहिजे
Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray ji karj Mukta Kara shetkari
Ya Bhau n Kai kel hot saheb hajaro setkari karaj maphi la patra Astana shtrapati sanman yojna band keli Ani Mahatma fule chalu keli Kai lok yatun nahi bhetal Ani tyatun nahi sagle sarke ahe he
ठाकरे साहेब
आता नुसतं कर्जमाफी नको तर सरसकट कर्जमाफी हवी
Thakre. Kalat karjamafi zalli nahi july 2019 att takli hoti tumhi tasheh ahe kiti lokana kn karjamfi keli sarsagat karjmaafi keli asti tar hi wel ali nasti
थकबाकी आधी माफ करा शिंदे सरकारला माझा आव्हान आहे
अडीच.वर्ष मुख्यमंत्री होता काय केल
घरकोंबडा साथ बारा कोरा ही घोषणा हवेत गेली
👌👌👌
5 वर्षात कर्जमाफ़ी पाहिजे काय
ठाकरे सरकार
Kanda muda kuthe ugvte kdte ka tumhala batya Marat ahe Mumbai gadi vr pikvte ka
बरोब्बर आहेत महाविकास होईल
विज.बिलाचि.काहि.गरज.नाहि.करज.माफ.कराव.
Tumhi Kay kela tumhi niyam ani ati lawon karz maf kela hota
Tyala vichraa bhuimug kuth yet mag kalel
फक्त उद्धव साहेब ठाकरे
याला म्हणतात हिशोब ❤❤❤
He sattet hote tevha Facebook Live sodun kadhi meeting ghetli ho yanni.....
Jabardast wacha fodtoy mne...
कर्जमाफी झालीच पाहिजे
Ufhav saheb bjp varvivarahalanahi
कर्जमाफी झाली पाहिजे
U. B.. T hech karnar maphi aale ki...
💐
Karz mafi kara saheb
उद्धव साहेब ठाकरे 🙏
Kija mifa kra teach bjp asnir
Thakare saheb is great 🎉🎉