जर निवडणूक आधीच कर्जमुक्त केले नाही तर विधानसभेला शेतकरी वर्ग इंगा दाखवल्या शिवाय रहाणार नाही.मागच्यावेळी यांचे आमदार ५०००० ने निवडले होते ते सर्व आमदार यावेळी पडतील हे नक्की.युती ३ अंकी आकडा पण गाठणार नाही.
शेतकरी कर्जबाजरी झाला याला सरकार जबाबदार आहे.कारण पिकाला योग्य भाव नसणे,निर्यात धोरण चुकीचे अवलंबणे तर मग आता तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही वीजबिल माफी, कर्ज माफी व शेतीमालाला भाव देणे गरजेचे आहे. अन्यथा सरकार पडल्याशिवाय पर्याय नाही सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद.
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे शेतकऱ्यांचे कर्ज माफ कराल त्यालाच मतदान करा सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने राहावे ही नम्र विनंती विनाकारण मतदान वाया घालू नका
72000 करोडचा अजित पवार जर चालत असेल भाजपला तर 34000 करोड कर्जमाफी देण्यास सहा महिन्याचा अवधी कशासाठी चाललाय शेतकऱ्यांना खेळण्यासाठी का शेतकऱ्यांना फसवण्यासाठी याची कमेंट व्हिडिओमध्ये द्या अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे
पाटील साहेब हे चालू शासन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकरी सरसकट कर्ज माफी करावी नाही तर हे शासन निवडणूकी अदोगर हो म्हणेल आणि निवडून आले की शेतकऱ्यांना गाजर दाखवले असं होऊ नये
एकदम बरोबर आहे दादा तुमचं जो भी शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा विषय हातात घेणे येणाऱ्या विधानसभेला ते सत्तेत असणार
दादा सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 2024
गेले पाच वर्षात या BJP सरकारने शेतकर्याला पिळवून काढले आहे कर्ज माफ झालीच पहिजे सरसकट 23पर्यत झाली पाहिजे
24 पर्यंत सरसकट कर्जमाफी केली पाहिजे
संपूर्ण कर्ज माफी करा नाही तर माहाविकास आघाडीच सरकार येणार
कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू करणार ,हे सरकार घालवणार
सरकार गेले तर कोणाचे काढनार
करज माफी गरजेची आहे महयुती सरकारने माफी केली तरच मतदान करणार
प्रत्येक शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ झाले पाहिजे 🙏
प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज माफी मिळाली पाहिजे जॉईंट खातं असलं तरीही प्रत्येक जॉईंट खात्यामध्ये प्रत्येकाला तीन लाख रुपये कर्ज माफी मिळाली पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे 2024पर्यत
कर्ज माफ करावे तरच सत्ता येईल
कर्जमाफी झाली पाहिजे
सरसकट कर्ज माफी हवी
खरात पाटील साहेब तुमच्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला गरज आहे असे लोक तयार व्हायला पाहिजे खूप छान
शेतकऱ्यांना बर्बाद करने हेच सरकारचे ध्येय
महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तरच शेतकरी त्यांच्याविषयी विचार करेल नाहीतर त्यांच्या पाठीवर आसूड होढेल
सर सगट 2024 पर्यंत कर्ज माफी करावी
कर्ज माफ केले तर काय उपकार नाही यांच्या नालायकी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे
कर्ज माफी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
24 chi pn
Bjp सरकार पुन्हा येणार नाही
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर दाखवून देऊ मग सरकारला पण 💯💯💯💯
कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
धन्यवाद खरात पाटील
नेहमी कर्ज भारलले कर्जदारांना फक्त अनुदान देण्यात येते म्हणून हे कर्जदार हे सरसकट कर्ज माफी पासून वंचित राहतात हि गोष्ट लक्षात घ्यायला हवी
कर्ज माफी द्यावी पहिल्यांदा नंतर विजय 😊😊😊
कर्ज माफी झालीच पाहिजे भावा
खरंच... अवकाळी पाऊस आणि आता पूरपरिस्तिथी या मुळे वर्षभर केलेले कष्ट पूर्ण पीक व्हाहून गेल..कसा जगेल शेतकरी.....😢 सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे....
❤very best
मत त्यालाच जो कर्जमाफी करेल . . . . जो शेतमालाला योग्य भाव देईल यापूढे तोच निवडूण येईल .
कर्ज माफि जे करेल तेलाच मतदान करनार धन्यवाद
सरसकट विमा आणि कर्ज माफी केली की लाडक्या बहिणी ची शपथ हेच सरकार येईन
मायबाप सरकारने उद्योगपती बरोबरच अन्न दाता शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी.
शेतकऱ्यासाठी केलेली वीज माफी ही सरसकट वीज शेतकऱ्यांना नाही याचा उपयोग होणार नाही सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट वीज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी केली तर महायुती सरकार सत्तेत येणार ती पण २०२४ पर्यंत सरसकट झाली पाहिजे नाहीतर महाविकास आघाडी. जिंदाबाद
कर्जमाफी तर झालीच पाहिजे तसेच राज्यातील विकासासाठी फक्त महायुती चे सरकार आले पाहिजे 🚩🚩
Karj mafi zalich pahije sir
2019 ते 2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली पाहिजे आणि रेगुलर कर्ज भरणारे शेतकऱ्यांना जेवढं कर्ज भरले तेवढे माफ केले पाहिजे
कर्ज माफ करालच पाहिजे
24पतूर सरसकट नियमित भरनार्या सकट कर्ज माफि झालि तरच कमळ फूलेल
जर निवडणूक आधीच कर्जमुक्त केले नाही तर विधानसभेला शेतकरी वर्ग इंगा दाखवल्या शिवाय रहाणार नाही.मागच्यावेळी यांचे आमदार ५०००० ने निवडले होते ते सर्व आमदार यावेळी पडतील हे नक्की.युती ३ अंकी आकडा पण गाठणार नाही.
शेतकऱ्यांना बरबाद करने हेच सरकारचे धोरण
या वर्षी जर renew केलं तर ते कर्जमाफी साठी पात्र राहील का?
जो कर्ज माफी करनार त्याना च मतदान मीळेल
पाटिल कर्ज माफी झाली पाहीजे तरच विधानसभा चुनाव में भाजपा जीतेगी
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे तरच शेतकरी टिकेल. योग्य माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏
कर्ज माफी पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा
बरोबर आहे खरात साहेब आपल्ंयाला मानाचा मुजरा
शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलीच पाहिजे
कर्जमाफी योजनेतील अटी आणि नियमांचे कारणे सरकारने सांगू नये तुम्हाला शेतकऱ्यांना सरसकट देण्यासाठी निर्णय घ्यावा नाहीतर,--------गो बॅक
कर्ज। माफ झालेच। पाहिजे नाहितर मविआ तुमचाबेडा पार करणार
शेतकरी कर्जबाजरी झाला याला सरकार जबाबदार आहे.कारण पिकाला योग्य भाव नसणे,निर्यात धोरण चुकीचे अवलंबणे तर मग आता तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही वीजबिल माफी, कर्ज माफी व शेतीमालाला भाव देणे गरजेचे आहे. अन्यथा सरकार पडल्याशिवाय पर्याय नाही सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद.
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
धन्यवाद दादा
खुप छान राजकीय विश्लेषण🔥🔥
कर्जमाफी केल्यास त्यांना मतदान देऊ
कर्जमाकी झ झाली तरच सतेत
शेतकरी कर्ज माफ झालीच पाहीजे
मतदान केले नाही पाहिजे जोपर्यंत कर्ज माफी होत नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यायला हवे
शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी केली तरच सरकार नाहि तर महाविकास आघाडीच सरकार येणार
सरसकट विना अट कर्जमाफी झाली पाहिजे कमीतकमी 3 लाख
कर्जमाफी झालीच पाहिजे 2024 पर्यंत शेत शिवाराचे रस्ते सुधारित केले पाहिजे तरच शेतकरीचाा विकास होईल
खुर्ची. टिकवायची. असेल. तर.. कर्ज. माफी झाली. पाहीजे, नाहीतर कॉग्रेस शेतकऱ्याचे कर्जमाफी करणार, वर्धा जिल्हा शेतकरी❤
Good analysis of agenda of all political parties. Pin pointed the key issues of agrarian society.
Loan waiver is the need of the hour.
नियमीतपणे कर्ज परत फेड करनारे शेतकऱयांना पहीली माफी दिली पाहीजे नाहीतर पुढें कर्ज कोनीही भरनार नाही
जो किसानो का कर्जा माफ करेगा . वही राज्य पर राज करेगा . शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. नाही तर ह्या बांडगुळयांना मतदान नाही करणार आम्ही . 😅😅😅😅😅😅
कर्ज माफी थकीत नवीन सरसकट कर्ज माफी झाली तरच bjp ला मतदान करू नाही तर नाही
जो कर्जमाफी देईल आणि आरक्षण देईल तो सत्तेत राहील
क रेक्ट मित्रा
कार्ज माफी महाराष्ट्र
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे शेतकऱ्यांचे कर्ज माफ कराल त्यालाच मतदान करा सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने राहावे ही नम्र विनंती विनाकारण मतदान वाया घालू नका
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
Karj mafi jalch pahije
कर्ज महाविकास आघाड़ीच माफ करीन बिन शरथ
Very good Annalises ❤❤
ई पीक पहाणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार अनुदान मिळणार का.
कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांची
सर तुम्ही एकदम बरोबर बोललात आजच्या तारखेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे..... जे कर्ज माफी देईल त्यांना आम्ही सत्तेवर आणू....
आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही,जो कर्ज माफी करेल तोच पक्ष निवडून येईल हे नक्की
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत अनु
वीलक्शन संपल्यावर लबाडायचा भरोसा खात्री नाही.
कर्ज मुक्ती झाली पाहिजे
सरसकट कर्ज माफी ही झालीच पाहिजे. नाहीतर याचा परिणाम काय होईल दोन्ही गटातील नेत्यांना माहीत आहे.
Good information sir
24 chi pan mafi Zalee pahije
72000 करोडचा अजित पवार जर चालत असेल भाजपला तर 34000 करोड कर्जमाफी देण्यास सहा महिन्याचा अवधी कशासाठी चाललाय शेतकऱ्यांना खेळण्यासाठी का शेतकऱ्यांना फसवण्यासाठी याची कमेंट व्हिडिओमध्ये द्या अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे
बरोबर 2024पर्यंत
खरात साहेब हे म्हणतात सरसकट पण मग म्हणतात थकबाकीदार मग सरसकट याचा अर्थ काय माझ्या मते सरसकट म्हन्जे सर्वांना समान मग तो थकबाकीदार असो किंवा चालू
सत्ता हवी असेल तर सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
महविकास आघाडी आली तर होइल हे नाही करणार 😂😂
Nice
बरोबर आहे.... कज माफी पाहिजे
लवकरात लवकर कर्जमाफी होणे गरजेचे आहे
👌🏻👌🏻
पाटील साहेब हे चालू शासन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकरी सरसकट कर्ज माफी करावी नाही तर हे शासन निवडणूकी अदोगर हो म्हणेल आणि निवडून आले की शेतकऱ्यांना गाजर दाखवले असं होऊ नये
आधी रेगुलर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा नंतर शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची सवय लागेल भविष्यात सरकारला कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही
👍👍
कर्ज माफ करायला हवी
कर्जमाफीचा पाहिजे सरकार चे धोरण शेतमाल भाव पाडले.
देवेंद्रजी कर्जमाफी करा नाहीतर पडणार