मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि श्रेयवादाचा खेळ, हरी नरके की केंद्र सरकार?
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
अनेक लोक केंद्र सरकारपेक्षा प्राध्यापक हरी नरके यांचे अभिनंदन करत आहेत.
वामपंथी आणि तथाकथित लिबरल्स हरी नरकेंच्या नावाने एक नरेटिव्ह सेट करत आहेत.
2012 मध्ये राज्य सरकारने मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी समिती गठीत केली होती, ज्यात हरी नरके आणि नागनाथ कोतापल्ले होते.
ही समिती शरद पवार यांच्या निकटवर्ती लोकांनी भरलेली होती.
लेखक राजन खान हरी नरकेंना मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचे श्रेय देत आहेत.
2011 मध्ये हरी नरके यांचे संजय सोनवणे यांच्याशी वाद झाले होते.
नरके यांनी विविध विद्वानांवर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर टीका केली.
मराठा आरक्षणाच्या विरोधात हरी नरके अग्रणी होते.
मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी केतकर, विवेक सिंधू, आणि जुन्नर भागातील लेखन महत्त्वाचे होते.
हरी नरके फुले यांच्यामुळेच सर्व योग्य झाले असे मानतात, पण त्यांनी फुलेंच्या श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरीवरील टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला आहे, पण ती टिकवणे आपले कर्तव्य आहे.
बोलीभाषेवर दुराग्रह न करता प्रमाण भाषेचा विकास करावा.
अतिक्रमठपणा आणि अति लवचिकता दोन्ही संस्कृतीसाठी धोकादायक आहेत.
भाषेसोबत संस्कृती टिकवण्याचेही प्रयत्न करायला हवेत.
The central government has granted classical language status to Marathi.
Many are congratulating Professor Hari Narke instead of the central government for this achievement.
Leftists and so-called liberals are trying to set a narrative in the name of Hari Narke.
In 2012, the state government formed a committee to achieve classical language status for Marathi, with members like Hari Narke and Nagnath Kotapalle.
This committee was composed of individuals close to Sharad Pawar.
Writer Rajan Khan is giving credit to Hari Narke for Marathi receiving classical language status.
In 2011, Hari Narke had a dispute with Sanjay Sonawane.
Narke has criticized various scholars and even Dr. APJ Abdul Kalam.
Hari Narke was a leading opponent of Maratha reservations.
Scholars like Ketkar, texts like Vivek Sindhu and Jnaneshwari, and writings found in Brahmi script in the Junnar region were crucial in achieving classical status for Marathi.
Hari Narke believes that Phule is responsible for all the progress, but he has ignored Phule’s criticism of Lord Krishna and Jnaneshwari.
While Marathi has been granted classical status, it is our responsibility to preserve it.
There should not be stubbornness over dialects; we must focus on the development of the standard language.
Both rigidity and extreme flexibility are dangerous for culture.
Efforts should be made to preserve culture along with language.
हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
www.instamojo....
www.instamojo....
For Purchase Contact Us :- 9763287708
--------------------------------------------------------------------------------------------------------------
कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
*बँक खाते तपशील :-
नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा : अकोली जहागीर
IFSC code : SBIN0007371
Account no : 11676602018
-----------------------------------------------------------
*Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
----------------------------------------------------------------------------------------------------------------
👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
/ sachinpatilmaratha
/ sachinp13018014
जय भवानी , जय शिवराय
जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻
महाराष्ट्र मधील प्रत्येक कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मराठी भाषेची सक्ती करणे आवश्यक आहे
हि आता खरच काळाची गरज आहे दादा.
@nikhiltambakhe25हो दादा
कॉन्व्हेंटमध्ये घालूच नका. मातोश्री चे काय झाले पाहता ना?
युट्युब वरच सर्वात भारी चॅनेल ! ❤
अगदी बरोबर बोलले तुम्ही
सचिन, नमस्कार, अभिनंदन 🌹
अप्रतिम व्हीडिओ...तुमची भाषिक जाणीव समृद्ध आहे.मराठी वाङमयाचा अभ्यास आणि भाषेसंबंधीचे विचार मूलगामी आणि अभ्यासपूर्ण आहेत.
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी||
जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी ||
धर्म,पंथ,जात एक
जाणतो मराठी ||
एवढ्या जगात माय
मानतो मराठी ||....(सुरेश भट)
असे आपण सर्व भाग्यवान आहोत.यात श्रेयवाद आणणे यासारखे दुर्दैवी करंटेपण नाही.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,हा सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवायचा क्षण असताना,श्रेय लाटण्यासाठी पुढे पुढे करणे,ही गोष्टच त्याज्य आहे.ज्या थोर अभ्यासकांचे आपण उल्लेख केले,ते ऐकून धन्य झाले.... छत्रपती श्री शिवरायांच्या मनात तर मराठी भाषेबद्दल आदर,अभिमान होताच,पण भाषेसाठी राजानेच प्रथम भाषावृद्धीकडे देऊन प्रजेच्या मनात भाषाप्रेम जिवंत ठेवण्यासाठी सक्रीय प्रयत्न केले पाहिजेत,यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला.प्राचीन काळापासून असंख्य मराठी भाषाप्रेमींच्या,असंख्य सारस्वतांच्या, असंख्य भाषाभ्यासकांच्या योगदानाने माय मराठी समृद्ध झाली आणि अभिजाततेच्या परमपदाला पोहोचली. अस्तु. आपण नेहमीप्रमाणेच परखड,निष्पक्षपाती आणि अभ्यासपूर्ण व्हीडिओ सादर केला आहे.तुमचे अभिनंदन🌹 मनापासून कौतुक....👌👌🚩
तुंम्ही ज्या ओव्या लिहिल्या त्या वाचुन खरच मस्त वाटले.
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ।।🙏🚩
🙏🚩राम कृष्ण हरी
सचिन पाटील आपण ठिकाणी जाता तुमचा विचार पटणारे लोक आहेत तेंव्हा मम्मी पप्पा न म्हणता आई बाबा म्हणायला लोकांना पटवून दिले तर चांगले होईल. 🙏
अगदी खरे आहे
Baba shabd Farsi aahe.
बाबा शब्द कदाचित मराठीतून फारसीत गेला असेल कारण मुस्लिम लोक वडिलांना अब्बा, अब्बू अब्बाजान म्हणतात. मोठ्या भावाला दादा, बाबा, नाना, अप्पा, अण्णा, आबा ही एका खालोखाल एक असलेली शब्दावली मराठीत वापरली जाते . डॅडी पपा आपले शब्द अजिबात वाटत नाहीत. मुंबईतला मुद्दाम बॉम्बे म्हणणारे लोक नसतात का? म्हणा... जो जे वांछील तो ते म्हणो...
हर हर महादेव
राम कृष्ण हरी 🔱
राम कृष्ण हरी
सचिन भाऊ तुमच्या विश्लेषण ला त्रिवार नमन 🙏🏻
माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले त्या सर्वांचे आभार व अभिनंदन..❤जय श्रीराम..
खूप छान बोललात, खास करून शेवटची 5 मिनिटे
विडियो खुप मन लावुन पाहिलात वाटते.
जय मां दुर्गा
खूप छान विश्लेषण.
शहाण्याला मार शब्दाचा!
माझ्या मराठीची बोलु कौतुके
परी अमृता तेही पैजेसी जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन
- संत ज्ञानेश्वर महाराज
लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलितो मराठी, जाहलो खरेच धन्य आम्ही ऐकीतो मराठी.😇🚩
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे खूप खूप आभार आणि सर्व मराठी बांधवांचे अभिनंदन 🙏🌷🚩
मराठी भाषेच रसाळ वर्नन वाचुन खुप छान वाटल.
@@nikhiltambakhe25 खूप खूप धन्यवाद सर 🙏😇
जय महाराष्ट्र, जय शिवराय 🙏🚩
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र दादा.
महाराष्ट्रात काही बांडगुळे डोईजड़ झाली आहेत त्या साठी काही राजकीय बांडगुळे कारण आहेत
संत ज्ञानेश्वर महाराज की जय
छान विश्लेषण , डावे किंवा आणखी कोणी या बद्दल चे श्रेय लाटण्यास सरसावले तर त्यांची माफक पार्श्वभूमी तरी माहिती असावी. यामुळे यांच्या naratives कडे डोळसपणे पाहता येईल.
चांगले विचार ऐकणारी माणसे फारच कमी असतात. सर्वांनी एकमेकात या विचारांचा प्रसार करावा.
जय श्री राम
जय श्री राम जय हनुमान दादा.
अगदी बरोबर, प्रथम ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज हा क्रम व नंतर लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अगदी बरोबर आहे. खूप धन्यवाद.
जय श्रीराम दादा❤
जय श्री राम जय हनुमान दादा.
सचिनजी आपण सांगितलेल्या व्यक्ति अणि संत हे बरोबरच आहे त्यात तर्कतीर्थ laxman शास्त्री जोशी अणि भावार्थ रामायण लिहिणारे संत एकनाथ यांचा सुद्धा समावेश केला पाहिजे. असे वाटते.
हो ना
जय श्री राम...
जय श्री राम जय हनुमान दादा.
जय श्री राम...,🚩
जय श्री राम जय हनुमान.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय
🚩🚩🚩🚩👍👍👍🙏
जय मां काली
किति जन म्हनतात सांगा पाहुया '' मला मराठी भाषा आवडते . मि मराठी भाषेवर प्रेम करतो .'' असे किति जन आहे .
खुप अभ्यास करून तुम्ही बोलता .खुप अभिनंदन तुमचे .
जय श्री राम हर हर महादेव
जय माता दी
माहूरगड निवासिनी श्री रेणुका माता की जय
जय माता दी
जय मां भवानी
🙏🙏🙏🚩
Sir bhari
🙏🙏🙏
रामदास स्वामी बद्दल जे बोलले आहात ते योग्य आहे ❤❤❤❤
🌹🌹
संत तुकाराम महाराज की जय
Jay shriram har har mahadeo
ज्ञाशकोशकार केतकर यांचे नाव घेऊन तुम्ही तुमची प्रगल्भता दाखवली... केतकरांचे आणि शेजवलकरांचे (त्यांची डौलदार मराठी पहा) महत्त्व आणि योगदान कधी विसरता कामा नये
आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविन्यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे यांचे सुध्दा नाव सुर्वन अक्षरात लिहिल्या जाईल.
Pustake kuthun vikat gheta yetil?
Ketakar ani shejwalkar donhi lekhakanchi
jai shree ram sachin dada
शिवरायांच्या वंशजांना पंतप्रधान करा. छत्रपती संभाजी महाराज आहेत योग्य.
Shetakaryancha aadud ' bramhanavarch aahe. Tyatil ek vakya aathavate, kulakarnyacha porter asakahisa ullekh Maulin babat asava.
अगोदर मराठी तून आपली सही मराठीती करावी व ममीला आई म्हणेणे सुरूवात करावी
Only Manoj Dada jarahe patil❤❤
महाराष्ट्रामधील सर्व कंपन्या गुजरातला चालल्या मराठी माणूस फक्त झेंडे घेऊन नेत्याच्या मागे. या देवेंद्र.अनाजी पंतानी महाराष्ट्राचा सगळा कचरा केला. आम्ही फक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीमागे उभे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना ओळखतो❤❤
Abhijit Patil mala tumcha number hava aahe.
Te Sachin Patil ahet
This video is again on similar lines
No direct to the point discussion
फुलले वादी दिसताय😂😂😂
@@rahulaphale7705
आपल्यला काय कळले तेवढे सांगाल
3 4 वाक्य मध्ये
@@RRSALUNKHE हरी नरके याच अभिजात दर्जा मिळण्यात कोणतेही योगदान नाही
फुलेच मराठी भाषेसाठी कोणतेही योगदान नाही
फुले फक्त शिव्याच द्यायचा
संत महात्मे हेच मराठी भाषेसाठी योगदान देते झाले
हेच आहे विडिओ सार
@@rahulaphale7705 छान
आता कस बोललात
आता वीडियो मध्ये आपन बोललेली4 वाक्य डायरेक्ट कुठ महंटली आहेत ?
@@rahulaphale7705
ह्यांच्या वीडियो साठी एक कॉमन कमेंट करुण ठेवली आहे
ति नेहमी कॉपी पेस्ट करतो ...
सर्व ह्यांच्या video साठी एकच कमेंट लिहतो .
सगळी कड़े कॉपी पेस्ट असणार.
मला विडीवो कसा वटला?
आपल्या वीडियो मध्ये हा एक प्रश्न महत्वाचा आहे
आणि त्याच्या बद्दल आपले काय मत / म्हणणे आहे ह्या साठीचा हा वीडियो आपन बनवला आहे ...
आता प्रश्न अस आहे समझू
2 आणि 2 = 4 आहे का ?
आपन दिलेले उत्तर अशे आहे.
2 आणि 2 ची बेरीज करायची गरज काय आहे.
त्यानी 3 आणि 3 = 6 केले तेव्हा तुम्ही नाही विचाराले. .
A + B नाही विचारात कोणी , का मुददामून 2 आणि 2 किती विचारात आहेत ?
आनी 1 आणि 1 च उत्तर पण नाही दिलेले लोक ना हा प्रश विचारयाचा हक्क आहे का ?
त्यानी अशे प्रश्न विचारु नए
बाकीच्या लोकांनी पन किती तरी वेळा असा प्रश्न केला आहे त्याना का नाही तुम्ही विचारलां ?
मि मागच्या वेळी 1 चि बेरिज वर बोललो होतो तेव्हा बरेच जन मला बोलले होते सगळे.
आणि आता हा प्रश्न येत आहे कारण ब्राह्मण नि अस विचारले आहे.
----------------------
थोडक्यात काय तर 2+2 =4 कधीच सांगणार नाही .
कुठला पण विषय असुदे त्यात हिंदु त्व येणार.
त्यात काही झाले तर ब्राह्मण वर अत्याचार पन येणार...
रोक ठोक उत्तर अजिबात मिळणार नाही कोणत्याही वीडियो मध्ये.
आणि ह्या वीडियो मध्ये पन नाही.
जय मां दुर्गा