ह्यात खेळी दिसत नाही. भाजपने घेण्याचा धडा इतकाच आहे की कठीण समय येता फक्त निष्ठावंत कार्यकर्ते बरोबर राहतात. बाहेरून आलेले फक्त सत्ता आणि पद यासाठी आलेले असतात ते तुमच्या बरोबर संघर्ष करण्यास तयार नसतात.
@@madhavbapat2356 सत्ता येण्याची शक्यता होती म्हणून 2019 मध्ये पक्षात आले आता डळमळीत आहे म्हणून सोडून चालले, मोहिते पाटील बघा, घाटगे बघा किती उदाहरणे आहेत. प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे कधी पक्ष सोडून गेले असते का
हर्षवर्धन पाटील यांचा भाजपाला काहीही उपयोग नव्हता, फक्त स्वतःचा फायदा करून घेतला. भाजपाच्या कोणत्याच गोष्टीत सहभाग नव्हता, सक्रिय सहभाग तर लांबची गोष्ट.
देवेंद्र च्या विषयी वाईट वाटते आहे , मान्य नसले तरी सगळं करायला लागत आहे, खूप वेगळ्या लेव्हल चे व्हिजन आहे त्याचं , पण वरून काही पण support नाही आहे त्यांना , उलट त्यान कासे कमी करता येईल हे पाहत आहेत, सगळी कडून त्यांची च बदनामी झाली आहे बाकी काही नाही, सगळे निर्णय वरती घेतात आणि यांना सहन करायला लागते आहे, आणि एकनाथ शिंदे ची ताकत वाढवता आहेत केंद्रीय लोक, कोणीतरी त्यांना सांगितले पाहिजे हा सगळा घोळ केला नसता आता २२० २३० जागा तरी स्वतः लढायला आल्या असत्या , आता काय आहे वाटतं गेले त्या मुळे अजून च पक्ष आणि संघटना कमी कमी होत आहे
भाजपा चे 105 आमदार पाच वर्षे गपचुप होते. ना सत्ता, ना मंत्रीपद, ना महामंडळे. पाच वर्षात जनता ही विसरली त्यांना या राजकारणातील गोंधळात.!! ते परत निवडुन येतील का.? तीथे भाजपची खरी कसोटी आहे.
या लोकांची जी मानसिकता आहे, तीच मानसिकता शिवाजी महाराजांना विरोध करताना मराठा सरदारांची होती, फक्त स्वतः ची सरदारकी आणि गढी यांची काळजी. देश हित गेले खड्डयात.
शरद पवार फक्त अजित दादा गटा च्या विरोधातील जागेवर भाजप नेते फोडत आहेत आतापर्यंत भाजप व शिवसेना शिंदे गट विरोधात त्यांनी अजून मोठा नेता गळाला लावला नाही...... आता भाजपने व शिवसेनेने फक्त MMR व कोकण मधील 75 जागा व विदर्भातील 62 जागेवर चांगली कामगिरी केली पाहिजे...
हर्षवर्धन यांच्यासारखे लोक भा ज प मध्ये खायला काळ आणि पक्षाला भार असे आहेत आतातरी भा ज प ने आपल्या खऱ्याखुऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना महत्त्व द्यावे त्यांच्यापैकी निवडक लोकांना तिकीट द्यावे!
असेच केले पाहिजे, म्हणजे मते घेऊन दुसरीकडे जाणार नाहीत. उद्धव सारखे, आम्ही मतदार काही करू शकत नाही. नक्की विचार करावा. कोणावरही आमचा विश्वास राहिला नाही. फक्त बीजेपी 🚩🚩🚩🚩जय सनातन जय श्री राम 🙏🏻
BJP has made grave mistake in admitting the politicians from other parties in last 10 years and giving them important posts and ignoring its loyal followers.
अमित शाह मुंबई मध्ये भाषाणात स्पष्ट केले आहे की या पुढे कार्यकर्ते ची काळजी घेतली जाईल हे अधोरेखित केले आहे त्यामुळे आयाराम गयाराम यांची पळापळ चालू आहे
जनतेने मागील इतिहास विसरु नये.राज्याचा विकास फक्त फडणवीस एकनाथ शिंदे युती करु शकतात. एनसीपी काॅन्ग्रेस ऊबाठा यांचा अडीच वर्ष कारभार आठवणीत राहु द्या.तुष्टीकरण वाले तुमचे भले करतील..???
AP ला बाहेर ठेवलेच पाहिजे, हे खरे असले तरी BJP ने AP ला घेऊन मोठी घोड चूक केली आहे फक्त शिवसेना (शिंदे गट)हे दोघे जण ubt व sp ,कॉंग्रेस ला भारी पडू शकतात.
अनवय सर शरद पवारानी तेव्हा पक्ष फाेडले नाते,फडनवीसानी पक्ष फाेडुन स्वताची पाेळी भाजण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काय झाल नाही,महाराष्टाच वाटाेल करून ठेवल,भाजपच्या
Utkrushta विश्लेषण पूर्वी पेक्षा जास्त दोन्ही कडे 3 ,3 पक्ष असल्याने ground लेवल वर वाद होणार म्हणून निवडणुका जिंकणे एव्हढe सोपे राहिले नाही. अगदी 2019 प्रमाणे 2024 च्या विधानसभा निवडणुका कसोटी च्या राहणार आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
अजितदादा युतीतून बाहेर पडले तरी भाजपने उबाठांना जवळ करू नये
अजीत पवार " महायुती " मधून, तर . उद्धव " मविआ " मधून बाहेर पडणार. हे सुर्यप्रकाशा सारखे स्पष्ट आहे.
फडणवीसजीला सांगा की आम्हाला फक्त अजित पवार ला टाटा केलेल आवडेल. बस मग प्रश्न मिटेल.
या लोकांच्या निष्ठा मुळातच बीजेपी सोबत नव्हत्याच.
विधानसभा निवडणुक आता नगरपालिका निवडणूकीसारखी झाली आहे.
गरज नसताना केलेले पॅचवर्क होतं ते आता ते पॅचेस गळणारच हे अपेक्षितच होते जेवढे लवकर जातील तेवढे चित्र स्पष्ट होईल
राज्य प्रगती वर नेण्या करता कमळ व धनुष्य बाण जितके उमेदवार असतील ते सर्व निवडून द्या.ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.ह्यात कसूर करू नका.
ह्यात खेळी दिसत नाही. भाजपने घेण्याचा धडा इतकाच आहे की कठीण समय येता फक्त निष्ठावंत कार्यकर्ते बरोबर राहतात. बाहेरून आलेले फक्त सत्ता आणि पद यासाठी आलेले असतात ते तुमच्या बरोबर संघर्ष करण्यास तयार नसतात.
तुमचा तर्क योग्य वाटत नाही कारण जाणारे भावी आमदार अल्प आहेत निवडून आल्यावर बंडखोरी करायची झाल्यास नियमा प्रमाणे एक तृतीयांश संख्य हवी
@@madhavbapat2356 सत्ता येण्याची शक्यता होती म्हणून 2019 मध्ये पक्षात आले आता डळमळीत आहे म्हणून सोडून चालले, मोहिते पाटील बघा, घाटगे बघा किती उदाहरणे आहेत. प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे कधी पक्ष सोडून गेले असते का
जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी एका पक्षातून दुसर्या पक्षात जातात ते त्याच कारणासाठी पुन्हा इकडून तिकडे जाऊ शकतात .
जातातच 😅
वोहरा कमिटीचा अहवाल येण्याऐवजी पद्मविभूषण आला तेव्हाच समजले.
अगदी बरोबर
हर्षवर्धन पाटील यांचा भाजपाला काहीही उपयोग नव्हता, फक्त स्वतःचा फायदा करून घेतला. भाजपाच्या कोणत्याच गोष्टीत सहभाग नव्हता, सक्रिय सहभाग तर लांबची गोष्ट.
तुम्ही म्हणताय तसे जर अजित पवार वेगळे झाले तर इंदापूर कागल जागा मोकळ्या होतील मग गेलेले देखील पडू शकतात
सर्व काँगेस वाले सत्तेसाठी कायपण करायला तयार असतात आयाराम गयाराम आहे कूठूनही सत्ता पाहिजे फार मोठी लाच्यारी आहे जगदंब स्वराज्य शेतकरी
बारामतीचा गड तर आला नाहीच,पण भाजपाचे अनेक सिंह गेले अजून जातील. एका जागेसाठी केलेला जुगार पक्षाच्या अंगलट आलाय,याचे श्रेय कुणाचे ?
देवेंद्र च्या विषयी वाईट वाटते आहे , मान्य नसले तरी सगळं करायला लागत आहे, खूप वेगळ्या लेव्हल चे व्हिजन आहे त्याचं , पण वरून काही पण support नाही आहे त्यांना , उलट त्यान कासे कमी करता येईल हे पाहत आहेत, सगळी कडून त्यांची च बदनामी झाली आहे बाकी काही नाही, सगळे निर्णय वरती घेतात आणि यांना सहन करायला लागते आहे, आणि एकनाथ शिंदे ची ताकत वाढवता आहेत केंद्रीय लोक, कोणीतरी त्यांना सांगितले पाहिजे हा सगळा घोळ केला नसता आता २२० २३० जागा तरी स्वतः लढायला आल्या असत्या , आता काय आहे वाटतं गेले त्या मुळे अजून च पक्ष आणि संघटना कमी कमी होत आहे
भाजपा चे 105 आमदार पाच वर्षे गपचुप होते. ना सत्ता, ना मंत्रीपद, ना महामंडळे.
पाच वर्षात जनता ही विसरली त्यांना या राजकारणातील गोंधळात.!!
ते परत निवडुन येतील का.?
तीथे भाजपची खरी कसोटी आहे.
अजित पवार आणि शरद पवार हे तर नूरा कुस्ती खेळत आहेत निकाला नंतर परत एकत्र येणार.आत तर सर्व भानगडीत क्लिन चिट पण पदरात पाडून घेतलेली आहे. ....
या लोकांची जी मानसिकता आहे, तीच मानसिकता शिवाजी महाराजांना विरोध करताना मराठा सरदारांची होती, फक्त स्वतः ची सरदारकी आणि गढी यांची काळजी. देश हित गेले खड्डयात.
अजित पवार मुळे हे सगळे होत आहे.
bjp ने ncp ला जवळ घेउन मोठी चुक केली आहे bjp मतदार नाराज आहे अजुनही वेळ गेलेली नाही ncp ला सोडा
शरद पवार फक्त अजित दादा गटा च्या विरोधातील जागेवर भाजप नेते फोडत आहेत आतापर्यंत भाजप व शिवसेना शिंदे गट विरोधात त्यांनी अजून मोठा नेता गळाला लावला नाही......
आता भाजपने व शिवसेनेने फक्त MMR व कोकण मधील 75 जागा व विदर्भातील 62 जागेवर चांगली कामगिरी केली पाहिजे...
हर्षवर्धन यांच्यासारखे लोक भा ज प मध्ये खायला काळ आणि पक्षाला भार असे आहेत आतातरी भा ज प ने आपल्या खऱ्याखुऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना महत्त्व द्यावे त्यांच्यापैकी निवडक लोकांना तिकीट द्यावे!
उमरीकर साहेब म्हणले त्याप्रमाणे सगळ्यांनी स्वतंत्र लढावं आणि जनतेला ठरवू द्यावं कोण पाहिजे जर जनता जनार्दन असेल तर...😜😜
अगदी बरोब्बर आहे❤
असेच केले पाहिजे, म्हणजे मते घेऊन दुसरीकडे जाणार नाहीत. उद्धव सारखे, आम्ही मतदार काही करू शकत नाही. नक्की विचार करावा. कोणावरही आमचा विश्वास राहिला नाही. फक्त बीजेपी 🚩🚩🚩🚩जय सनातन जय श्री राम 🙏🏻
राजकीय क्षेत्रातील मंडळी उगाच मोठी होत नाहीत, जनतेचं हित लक्षात घेऊन कट्टर विरोधक एकत्र येतात. उदा. पवार आणि हर्षवर्धन पाटील!
जनतेच हित लक्षात घेऊन एकत्र येतात??? हास्यास्पद 😅😅😅
विखे पाटील पण स्वगृही परत जातील
साखर पडो... बापबेटा दोघेही नालायकच आहेत.... स्वगृही बिनपाण्याने भादरले जावेत भिकारचोट साले
BJP has made grave mistake in admitting the politicians from other parties in last 10 years and giving them important posts and ignoring its loyal followers.
निवडणूका होत राहतील, सरकारे बनत राहतील, मी सध्या जिलेबिचा कारखाना काढायचा प्लॅन करतोय
😅😅😅 राहुल पप्पू 😅
😂😂😂😂 परदेशात निर्यात पण करावी .
हे सगळे मोसमी स्थलांतर करणारे पक्षी. त्यांना मतदार किती दाणे टाकतील याची कल्पना नाही.
जरांगे factor मुळे घाबरून पवारांकडे चाललेत ते सगळे, बाकी काही नाही
अमित शाह मुंबई मध्ये भाषाणात स्पष्ट केले आहे की या पुढे कार्यकर्ते ची काळजी घेतली जाईल हे अधोरेखित केले आहे त्यामुळे आयाराम गयाराम यांची पळापळ चालू आहे
कोव्हिड योद्ध्यांना न्याय द्या 🙏
गेले तर फारच छान होईल, घान तरी कमी होईल
जनतेने मागील इतिहास विसरु नये.राज्याचा विकास फक्त फडणवीस एकनाथ शिंदे युती करु शकतात. एनसीपी काॅन्ग्रेस ऊबाठा यांचा अडीच वर्ष कारभार आठवणीत राहु द्या.तुष्टीकरण वाले तुमचे भले करतील..???
AP ला बाहेर ठेवलेच पाहिजे, हे खरे असले तरी BJP ने AP ला घेऊन मोठी घोड चूक केली आहे फक्त शिवसेना (शिंदे गट)हे दोघे जण ubt व sp ,कॉंग्रेस ला भारी पडू शकतात.
If comprised partner goes away before election, Yuti is likely to win.
भाजपाने मुळ कार्यकर्तांना तिकीट दयावित तर नंबर १ पक्ष होईल
अनवय सर
शरद पवारानी तेव्हा पक्ष फाेडले नाते,फडनवीसानी पक्ष फाेडुन स्वताची पाेळी भाजण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काय झाल नाही,महाराष्टाच वाटाेल करून ठेवल,भाजपच्या
जहाज जब दुबणे लागता तब पहले कोण भगता है
चूहे..घाडगे,हर्षवर्धन
Water always flows towards SLOPE 😊
pl bjp must check no mody Karishma nahi pl 104 kuthe ahet
आयाराम गयाराम सतत चालू असते
तुमचे म्हणणे योग्य वाटते.
बाबरी मशिद,ढाचा नाही
बऱ्याच ज्योतिषांनी सांगितले आहे की परत उद्धव ठाकरे च मुख्यमंत्री होतील आणि मागच्या वेळेस झालं तस ते सरकार पडेल.
😮
🙏🙏🙏
After electionn ajit pawwar want ARTH. KkHATE
True
13:51
Ajit pawar want requir after
Game of Thrones: Season 3
begins...
Utkrushta विश्लेषण पूर्वी पेक्षा जास्त दोन्ही कडे 3 ,3 पक्ष असल्याने ground लेवल वर वाद होणार म्हणून निवडणुका जिंकणे एव्हढe सोपे राहिले नाही. अगदी 2019 प्रमाणे 2024 च्या विधानसभा निवडणुका कसोटी च्या राहणार आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
प्रत्येक पक्षाने वेगवेगळे लढावे.
नमस्कार
जय सियाराम 🙏🏻
Teue sir
Will not surprised if Gadakari joint SHARAD PAWAR ncp
गेला तिकडे तर बरं होईल
अनय जोगळेकरजी आपण होदू आसुण गंध का लावत नाहीत परतेक हीदूणे गंध लावलाच पाहीजे
होदू??🤔
सणासुदीला लावलेले पाहिले आहे,त्यांना vdo मधे.रोजच लावले पाहिजे असे काहीनाही .
देवाभाऊंचाच बकरा होऊन विनोद तावडे राज्यात येतील आणि नंतर मुख्यमंत्री सुद्धा होतील. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांना हुश्श्य होईल.
नाचतंय येड्या..काचं अशी गत आहे तुझी
विनोद तावडे आशिष शेलार नितीन गडकरी हे सगळे शरद पवारांचे चेले चपाटे आहे
फडणवीसच्या हातात फक्त घंटा राहील
गजवा-ये-हिन्द साठी तयार रहा 🤕🥸
Jogalekar bhau tujha fadanvis chi hi last election..😂 loksabhela fakt harala aata apatnar aahe ..lihun ghe
खुराड्यात जा कल्लानगरला
🙏🙏🙏