औरंगाबाद मध्ये भर दिवसा तरुणीची हत्या; 100-150 लोकांपैकी कोणीही मदतीला धावले नाही | Aurangabad News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 865

  • @maneomkar8372
    @maneomkar8372 2 года назад +258

    शहरात कुणालाही कुणाशी काही घेण देण नसत. हाच प्रकार जर गावा मध्ये झाला असता तर नक्कीच मदत केली असती.

  • @parshurampatait7430
    @parshurampatait7430 2 года назад +219

    पोलीस प्रशासन निसक्रिय झाल आहे. आरे पण तिथे 100 ते 150 लोक जवळपास होते. त्यानी काय? साड्या न्हेसल्या होत्या का? का? बांगड्या घातल्या होत्या?

  • @sagarchavan8422
    @sagarchavan8422 2 года назад +120

    कोणत्याही मुलीनी मुलांची मैत्री करणे चुकिचे नाही पण समोरचा आपल्या ला कोणत्या द्रषटीने बघतो त्यावर सावध राहायला पाहिजे

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад

      Ho का खूप हुशार आहात तुम्ही

    • @GodlJonathan08
      @GodlJonathan08 2 года назад +1

      @@sunilghadge2833 😂

    • @crictipstricks7476
      @crictipstricks7476 2 года назад +7

      मला वाटते की मुलींनी फक्त अभ्यासा कडे लक्ष द्यायला पाहिजे बाकी काही ही नको मैत्री झाली म्हणजे पुढचा मार्ग मोकळा होतो

    • @Mystery_Knowledge_77
      @Mystery_Knowledge_77 2 года назад +2

      किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔

    • @Hemantpatilvlog
      @Hemantpatilvlog 2 года назад

      Bhau 65 mitr maitrini pn konich bahercha mulga haat lau shkt nahi ashi friendship👭

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 2 года назад +164

    काल राज ठाकरे बोलेच आपण थंड होत चालोय,बाळासाहेबांच्या भाषेत शंड होत चालोय

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад +2

      त्याचा काय संबद

    • @sanyatugade3507
      @sanyatugade3507 2 года назад

      @@sunilghadge2833 tu gp lavdya

    • @akky6398
      @akky6398 2 года назад +4

      Barobar 👍🏻

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 2 года назад +1

      *ब्रीज भूषणन आक्रमक आहे*

    • @ManojPatil-kj5gd
      @ManojPatil-kj5gd 2 года назад +3

      @@gousshaikh4092 हिंदू शेर आहे सिह आणि भाजपाचा आहे

  • @speakup4250
    @speakup4250 2 года назад +40

    आरोपीला भर रस्त्यात फाशी द्या....तालीबान टाईप... दगडाने ठेचा...परत अशी हिम्मत होणार नही कोणाची...

  • @soniyapatekari3932
    @soniyapatekari3932 2 года назад +57

    जे लोक कुणाचा खून करतात, बलात्कार करतात त्यांना सरळ फाशी द्या त्यांना जेल मध्ये न टाकता सरळ फाशी द्या.कारण काही दिवस जेल मध्ये टाकतात आणि काही दिवसांनी प्रकरण शांत झालं की सोडून देतात.अशेच लोक पुढे जाऊन कुविख्यात गुंड होतात.

    • @tigerabhizindahai3894
      @tigerabhizindahai3894 2 года назад +3

      Sahi kaha apne direct faasi honi chahiye feer chahe wo kisi police wale ka beta kyo na ho...

    • @nandopnandbhujangam698
      @nandopnandbhujangam698 2 года назад +1

      गुंडांचा नायनाट होत नसेल तर गृहमंत्री व मुख्यमंत्री कारणीभूत सिध्द होतात.

    • @indianmominengland6547
      @indianmominengland6547 2 года назад +1

      Chukiche fashi dene mhanje tyanna mukti,ashi shiksha havi ki jivant rahun melya sarkhi,fashi hi shiksha chukichi aahe

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 года назад

      हो का मग ताई मालेगाव मध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली आहे तर त्या महिलेला तुम्ही फाशीची शिक्षा होण्याची मागणी कराल का पाठीशी घालाल..?

    • @soniyapatekari3932
      @soniyapatekari3932 2 года назад

      @@virajasdawane6931
      पाठीशी कधीच नाही घालणार
      आणि आमचं आस य की प्राणी हत्या मान्य नाही म्हणून आम्ही मासा आहार खात नाही
      तर कोणत्याही निरपराध माणसाची हत्या कशी मान्य करू आम्ही

  • @anjalik.246
    @anjalik.246 2 года назад +233

    रचनाकार कॉलनी येथे सुसंस्कृत व उच्चशिक्षित नागरिकांची वसाहत आहे हा गैरसमज आज दूर झाला

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 года назад

      सुशिक्षित व सुसंस्कृत लोक कधीच मदत करणार नाही तेच घाबरून गेलेले असतात . हजर असलेले लोक काही करत नाही व पोलिसांना दोष देणे हे आपल कर्तव्यच आहे असे समजतात मी तर म्हणतो चार पाच मुलींनी का चेचून काढले नाही त्या नराधमाला .

    • @pravinbajare8092
      @pravinbajare8092 2 года назад +25

      सुसंस्कृत + उच्चशिक्षित = आत्मकेंद्रीत समाज असा समाज संघर्ष व प्रतिकार करु शकत नाही हि वस्तुस्थिती आहे

    • @madhukarmadhavi8300
      @madhukarmadhavi8300 2 года назад +24

      पुस्तके वाचलेल्या लोकांनीच समाजाच जास्त
      नुकसान केलेलं आहे,

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 года назад +4

      @@madhukarmadhavi8300 बस बस ..
      🤦 हे जरा जास्त झालं

    • @devanshshelarkar8408
      @devanshshelarkar8408 2 года назад

      भ्याड आणि हिजडे राहतात वाटते

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 2 года назад +63

    कायदा नेहमीच गुन्हेगाराणा मदत करतो
    म्हणून गुन्हेगार घाबरत नाहीत
    कोपरडीच्या ताईला अजूनही न्याय मिळत नाही
    सरकार कोणतेही असो
    ते गुन्हेगारांना मदत करते
    Action घेत नाही मतांसाठी

    • @vaishalishejul6823
      @vaishalishejul6823 2 года назад +2

      Yes correct

    • @priteshjadhav5082
      @priteshjadhav5082 2 года назад +2

      कायदा गुन्हेगारांना मदत करतो हे चुकीचं आहे....भ्रष्टाचारी राजकारणी लोक मदत करतात..
      उगाच कायद्याला वाईट ठरवू नये..
      कायदा सगळ्यांसाठी समान आहे..

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 года назад +3

      Shut up. Kayada kadhihi gunhegarana madat karat nahi tar kayadyabe jya adhikaryala jababdari dili to amalat anat nahi. Uth dith jayadyala ka dosh ? Non sense

    • @nandopnandbhujangam698
      @nandopnandbhujangam698 2 года назад

      बलत्कार व खुन घटनेच्या ९० दिवसात फाशी देण्याचा सपाटा लावला तर भारतात कोठेही अशा घटना घडणार नाहीत. आज कायदा कडक करणे विरोधी पक्षाच्या हातात आहे.

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 2 года назад

      एकदम बरोबर

  • @nikitakamble1675
    @nikitakamble1675 2 года назад +91

    कोणत्या मुलाशी मैत्री करायची आणि कोणत्या मुलाशी नाही याची समज प्रत्येक मुलीला असायला पाहिजे...

    • @abhijeetborde2173
      @abhijeetborde2173 2 года назад +4

      Tine friendship keli navhti to tichya mage lagala hota aadhi mahiti janun ghet jaa sir

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 года назад +1

      अगदी बरोबर,,

    • @rajendrap9577
      @rajendrap9577 2 года назад +2

      He ektarfi prem. Mulich mulavar prem navht. Mulga tya mulivar ektarfi prem karaycha. Ya ultya kaljacha naradham mulacha ujva hath ja harhaane tyane tya mulichi hatya keli to hath kopratun kapun takla pahije.

    • @amolmali1587
      @amolmali1587 2 года назад

      Ek number Comment

    • @rameshwarpawar8381
      @rameshwarpawar8381 2 года назад

      Ho

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 2 года назад +57

    फक्त नाव संभाजीनगर करून फायदा होत नाही.
    त्याचे हातपाय तोडा.

  • @Youtuber_Axy
    @Youtuber_Axy 2 года назад +69

    साधी गोष्ट आहे........... आज काल कोणी कुणाच्या मदतीला का जावं
    मुलींना मुलांना फ्रीडम पाहीजे आहे
    बाजुवाल्या काका ने जर विचारल काय ग पोरी
    तु इथ ह्या पोराबरोबर काय करतेय तर
    उत्तर येतात
    हा माझा मिञ आहे नंतर
    ह्याला काय करायचाय
    दुसर्याची उचापती
    कसलच फ्रिडम राहील नाही ह्या देशात
    आम्हाला काय कळतय का नाही
    वगैरे वगैरे............
    म्हणुन आता बाजुवाले काका पण लक्ष देत नाहीत ना
    तुला काय करायचाय ते कर
    आणि मर...............
    मग ह्या गोष्टी पुढे जाऊन बलात्कार आणि जीव गमवावा लागतो
    मिञांनो मी पण तरुण आहे...... वय 24 पण हे लक्षात ठेवा जोपर्यंत आपण आपली संस्कृती पाळत नाही
    आणि वडीलधारी लोकांचा मान ठेवत नाही
    पाश्चिमात्य लोकांच अनुकरन करु तर ह्याचे तोटे सर्वांना भोगावे लागणार
    20% लोकांमुळे पण 80 % लोकांना ह्याची सजा भेटेल
    आणि विषय येतो मैञीचा प्रेमाचा तर
    दुरदृष्टी आसेल तर कराव नाहीतर कुटेही कोणासोबतही जाउ नका
    स्वतःला सांभाळा

    • @glamourandgrace5315
      @glamourandgrace5315 2 года назад +1

      Mast mhanje tumhla marun taktani dekhil disla tri tumhi he freedom ch bolanr yamulech muli safe nhjye nko tyat vait kadhnarch tumhi

    • @ঔৣঔৣ-ধ৬ঘ
      @ঔৣঔৣ-ধ৬ঘ 2 года назад +2

      I am agree with you....100% correct...

    • @rahulgaikwad5090
      @rahulgaikwad5090 2 года назад +1

      Yes Boss सही हैं

    • @Jauderaochidleka
      @Jauderaochidleka 2 года назад +1

      Yes. U r right

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 2 года назад +73

    100 माणसे धावून गेली असती तर, तो घाबरून पळाला असता राव...एकट्याने नाही तर 100 लोकांनी तरी हिम्मत दाखवायची असती.

    • @sagark2044
      @sagark2044 2 года назад +5

      City madhle lok ghabrat astat ....hech villges mdhe Zhal nasta

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 года назад +1

      @@sagark2044 kahi nahi. Gavat tar kiti ashya ghatana ghadatat koni madatila jat nahit

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 2 года назад +1

      @@sagark2044 खेड्यात पण धवात् नाही..

    • @sagark2044
      @sagark2044 2 года назад

      @@suchibidkar7960 ...ikade me aajparynat baghat ahe aamchya ekde ashya veles lok dhavtat

    • @sagark2044
      @sagark2044 2 года назад

      @@ranjananikam7390 aamchya ekade Asa hot nahi..

  • @shravankatkarvlog3718
    @shravankatkarvlog3718 2 года назад +79

    🔴🚩माझा राजा जर आत्ता असता तर त्या राक्षसाच काय केलं असतं हात पाय कलम करून वेशीवर टांगून ठेवलं असतं👊 .....😢😭🙏🚩

    • @shaikhsohail2217
      @shaikhsohail2217 2 года назад +8

      Khud kuch mt kr yah pr bhi raja ko yad 🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 года назад +5

      @@shaikhsohail2217 raja to bahot bade hai isliye unko yad kiya Jayega
      Par aapki bat bhi sahi hai

    • @shaikhsohail2217
      @shaikhsohail2217 2 года назад +1

      @@RushikeshFalkeArtVlogs thanks brother meri bat smj n ke lie

    • @sandipbwankhade170
      @sandipbwankhade170 2 года назад +8

      आरे भाऊ आपण राजेचे मावळे आहे हे आपण विसरलो का काही झाले की राजेंची आठवण येते. मग आपण का झोपा काढायला आहे का

    • @mazatech3089
      @mazatech3089 2 года назад +3

      राजावर थोपवून स्वतः पळ काढा,, एवढंच जमतंय आजकालच्या मावळ्यांना,, स्वतः च्या बहिणीवर बलात्कार झाला तरी आजकाल चा मावळा काही नाही करु शकत

  • @nashhikcity5185
    @nashhikcity5185 2 года назад +133

    अशा परिसरात मदत करणे त्यांच्या status ला शोभत नाही त्यामुळे ते बघण्याची भूमिका घेतात.

    • @manasichede553
      @manasichede553 2 года назад +7

      Tu tyaach area mdhe rahto vatat mhanun he mhantoy hi gosht tuzya gharatlya vyakti sobt zali Asti tri tu hech bolala astaa nhi kaa

    • @nashhikcity5185
      @nashhikcity5185 2 года назад

      ताई माझे शब्द वाचले त्याचा अर्थ वेगळा आहे.
      मी नाशिक जिल्ह्यात छोट्या गावात मातीच्या घरात राहतो. दारु पिऊन बायकोला मारहाण करणारे नवरे जेव्हा मी बघतो तेव्हा त्यांच्या दोन ठेवून देतों. माझ्या रक्तात माणूसकी आणि आपुलकी दाबून भरलेली आहे.

    • @Mystery_Knowledge_77
      @Mystery_Knowledge_77 2 года назад +6

      किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔

    • @AKHE-NICHE-KR
      @AKHE-NICHE-KR 2 года назад

      @@manasichede553 बरोबर भाऊ

    • @tigerabhizindahai3894
      @tigerabhizindahai3894 2 года назад

      Sahi bole bhai apne ye khud ko VIP samzne wale kabhi kisi ki helf nahi karte saale..

  • @JustTrueBhartiya
    @JustTrueBhartiya 2 года назад +68

    जोपर्यंत काॅलेज मधली कॅफे बंद होत नाही तोपर्यंत हे असच चालणार खेळ तिथेच जुळतात

  • @subuashmore9815
    @subuashmore9815 2 года назад +54

    काहीही सांगू नका आणि बोलू नका आपण सगळे एकाच माळेतील मणी आहेत हो!

  • @AshwinT24
    @AshwinT24 2 года назад +30

    कोणी एकट्याने नाही तर किमान ४- ५ लोकांनी मिळून तरी त्या मुलीची मदत करायला हवी होती. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sadashivgaikwad7040
    @sadashivgaikwad7040 2 года назад +81

    पोलिस प्रशासन जबाबदार
    मध्ये पडणारांना पोलिस त्रास
    देतात.

    • @priyashah2450
      @priyashah2450 2 года назад +1

      Muline tyala dhakka ka dila nahi

    • @vasantgadekar9503
      @vasantgadekar9503 2 года назад +9

      बरोबर आहे पोलीस त्रास देत असतील तर कोण मदत करेल

    • @vasantgadekar9503
      @vasantgadekar9503 2 года назад +5

      याला मुली सुदा तेवढ्याच जबाबदार आहेत.

    • @priyashah2450
      @priyashah2450 2 года назад +3

      @@yashdeshmukh4036 CCTV made disat ahe ki to tila odhat hota pan ek haat ticha dharla hota tyane mag eka hatane kiwah payane ti tyala lath maru shakki asti

    • @priyashah2450
      @priyashah2450 2 года назад +1

      Ani ek adhi doghanche prem hote ek.mekawar nanatar tine tyala nakarle he ek tarfi prem.nahi

  • @rajarampawar1667
    @rajarampawar1667 2 года назад +69

    हे भानगडी करणारे आणि दुसर्‍याचा जीव धोक्यात घालनार. कोण भाग घेणार. हे अचानक घडत नाही. वेळीच कल्पना द्यायला पाहिजे.

    • @priyashah2450
      @priyashah2450 2 года назад +1

      Right agdi barobar bolla tumhi saheb,

    • @नादगंगा
      @नादगंगा 2 года назад +12

      अरे सगळेच तसे नसतात तुमच्या पेक्षा आमचे ग्रामीण भागातील middle class शेतकरी लोकं बरे असं काही झालं तर लगेच गोळा होतात आणि विरोध करतात काय भानगडी असतील त्या नंतर, तू तिला का मारतो ते आधी सांग, हा प्रश्न विचारला असता आधी जीव जाऊन दिला नसता, दरवाजे लावून घरात बसतात तुम्ही काय कोणाची मदत करणार

    • @contryface3429
      @contryface3429 2 года назад +1

      भाऊ एक दम चूक आहे। लहान मुले, श्त्रिया आशा कुणावर् ही प्राण घातक हल्ला होत असेल तर बुल्या सारखे पलुन न जाता मदातिला जा।

    • @V2Univrse
      @V2Univrse 2 года назад

      @@नादगंगा हेच गावातले लोक जेव्हा शहारात जातात तेव्हा हेच लोक बघ्याची भूमिका घेतात,कारण साफ आहे, हे दोघे लफडे करतात आणि नंतर मूलीचं लग्न जमल्या नंतर मूलगा देवदास होऊन मूलीचां फडसा पाडतो, त्यात बघणार्याची काय चूक, शेवटी संस्कार.

    • @nileshsul6377
      @nileshsul6377 2 года назад +1

      Barobar aahe Karan Prateek Veli Jo madhi jato tychach murder hoti.

  • @नादगंगा
    @नादगंगा 2 года назад +29

    किती लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्रात असे नामर्दि लोक होत चालले, 100 ते 150 लोकं असून सुद्धा कोण्ही विरोध केला नाही

  • @niteshadmane9340
    @niteshadmane9340 2 года назад +40

    बघायची भूमिका घेणाऱ्या लोकांमुळे त्या मुलीचा जीव गेला त्यांनी थोडी तरी मदत केली असती तर ही घटना झाली नसती

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 2 года назад +50

    पालकांनी मुलींबरोबर मुलांवर पण संस्कार करणं गरजेचं आहे.स्वतचा जीव धोक्यात घालून कुणी मदत करणारं नाही.स्वतचे संरक्षण करायला शिका.मुलांशी जवळीकता करणं टाळलं पाहिजे.अश्या घटनांना आपणच आमंत्रण देत असतो.कुठेतरी यांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.. खुप वाईट वाटलं हे सगळं बघून.एक जीव हकनाक गेला..,

    • @madhukarmadhavi8300
      @madhukarmadhavi8300 2 года назад

      अगदी बरोबर

    • @nandopnandbhujangam698
      @nandopnandbhujangam698 2 года назад +1

      मुलांशी जवळीक म्हणजेच स्वताचा विनाश .

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 2 года назад +29

    अतिशय दुर्दैवी व दुःखद घटना घडली आहे ही .
    घटना घडत असताना कुणीही मदत केली नाही. पण घटना घडल्यानंतर मात्र सहानुभुती व्यक्त करणारे खूप आहेत. ही शोकांतिका आहे .

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 2 года назад +61

    मदत करणाऱ्याच्या मागेच पोलीस लागता

    • @shilpashiralkar1590
      @shilpashiralkar1590 2 года назад +2

      Mhanun mulinni maraycha yogya ahe Ka

    • @pramodsonawane3614
      @pramodsonawane3614 2 года назад +5

      @@shilpashiralkar1590 अश्या लोकांचा तर निषेध च आहे.. पण मुलींनी सुद्धा सोबत सेफ्टी साठी काही वस्तू ठेवल्या पाहिजे।।।

    • @dr.arunkumarpatil3813
      @dr.arunkumarpatil3813 2 года назад +1

      खरे आहे

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 2 года назад

      बरोबर पोलीस खूप त्रास देते

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 2 года назад +31

    ज्या लोकांनी त्या मुलीला मदत केली नाही ते लोक शंड आहेत मी त्यांचा निषेध करतो

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 2 года назад +86

    बघायची भूमिका, सुशिक्षित लोकांकडून हिच अपेक्षा, शिक्षणात याबद्दल काहीच शिकवले जात नाही, समाजाला औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात इंटरेस्ट आहे.असेच चालणार, पोलीस पंचनामा करण्यासाठी तयार आहे.

    • @hforhirajimyvillagemylife894
      @hforhirajimyvillagemylife894 2 года назад +2

      Khar aahe mitra

    • @manojkumarjain1323
      @manojkumarjain1323 2 года назад +5

      Sambhajinagar navavar tras hotoy, aurangya kon kunacha natewaik hota jara sang bar

    • @Mystery_Knowledge_77
      @Mystery_Knowledge_77 2 года назад

      किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 2 года назад

      @@manojkumarjain1323
      भगवान महावीर,विष्णू चे किती नंबर चे अवतार होते.......????

  • @Little_Pleasures
    @Little_Pleasures 2 года назад +5

    पोलिसांना दोष देऊन काय उपयोग सामान्य लोकांनीही समोर मदतीसाठी आले पाहिजे किती दिवस असे चालणार किती निर्लज्ज लोक आहेत ही

  • @sherkhanpathan8059
    @sherkhanpathan8059 2 года назад +6

    वहा कोई इन्सान होता तो बचा लेता, लेकिन वह इंसान की शकल मे सब पत्थर खडे थे.

  • @JustTrueBhartiya
    @JustTrueBhartiya 2 года назад +37

    तूम्ही बिनधास्त एका कपात कॅफे मधे चहा पित बसता आणी अपराध घडताना मदत मागता मग चहा पिताना नाही समजल

    • @omprakashchafle7721
      @omprakashchafle7721 2 года назад +2

      Brobar ahe

    • @anjalinikam7146
      @anjalinikam7146 2 года назад +5

      What a cheap thinking.......change your thoughts bro

    • @laxmibattashe3282
      @laxmibattashe3282 2 года назад +2

      tyachi bahin tyla sagun chaha peet bast asel.. mhnun dusryachya bahinila as boltoy....

    • @V2Univrse
      @V2Univrse 2 года назад +2

      @@anjalinikam7146 काय थिंकींग आहे? लफडे करा तूम्ही, तूम्हाला वाचविण्यासाठी आम्ही पुढे यायचं.थूथूथूथू.

    • @anjalinikam7146
      @anjalinikam7146 2 года назад +4

      @@V2Univrse affair asu va dusre kahi mg ekhadyacha jiv ghyava evadi Kashi kharab mentality zali aahe mulanchi..... aani Asha prakarnat, mulichi ch chuk aahe ase mhanun tumchya sarakhi log Asha vait kamat mulanchya kharab aani vait mentality sathi stand ghet aahe ase vatate.... aani he shameful aahe....

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 2 года назад +8

    पोलिसांना काय स्वप्न पडते या वेळेत गुन्हा घडणार आहे मुलींची पण जबाबदारी आहे त्यांनी अशा मुलां बरोबर मैत्री करू नये त्यांनी जबाबदारी न वागले पाहिजे आपलं पण स्वतःचं काही कर्तव्य आहे ना

  • @babasahebfadtare4388
    @babasahebfadtare4388 2 года назад +36

    मुली मित्रत्व करतात याचेच हे दुष्परीनाम पाहण्याची वेळ येते हे मुलींनी जाणलं पाहिजे म्हणून मुलींनी मुलांची जवळीक निर्माण करू नये

    • @kalyanipathak7219
      @kalyanipathak7219 2 года назад +4

      Tyat spasht pane to bolla ki ti maja shi bolat nvti mhnun me tuli marle ata yat pn tya mulichi chuk ahe ka?😒 Tumcha sarkhya nich vicharan sarkhya lokan mule ashya krur krutyela protsahan milate .

    • @Sunandatekale1546
      @Sunandatekale1546 2 года назад +1

      @@kalyanipathak7219 पोलीस प्रशाशनसर्व राज कारण्याच्या हातातील खेळन झाल

    • @snehalmundhe
      @snehalmundhe 2 года назад +1

      @@kalyanipathak7219 🤞

    • @snehalmundhe
      @snehalmundhe 2 года назад +1

      Wow🙏

    • @glamourandgrace5315
      @glamourandgrace5315 2 года назад +3

      As kas bolt navti mhanun tr marl tyane tumchysarkhe mulina chukich tharvanare lok jast bhayankr aahet aajchya pidhila

  • @babanborude7377
    @babanborude7377 2 года назад +19

    पोलिस ला नाव ठेवू नका. मूल आणि मुली ना माज आलाय. Oyo ला जाऊन बघा.

  • @RWKRightwayofknowledge
    @RWKRightwayofknowledge 2 года назад +3

    निष्क्रिय सरकार आहे, कुणा तरी मंत्री चा support असल्याशिवाय एवढी हिम्मत होणार सर्व बाजूंनी असलेले दोषी बघा कठोर शिक्षा द्या 🙏🇮🇳

  • @sandipchaudhari814
    @sandipchaudhari814 2 года назад +13

    गंमत पाहणाऱ्या लोकांनी बांगड्या घातल्या पाहिजे लाज वाटली पाहिजे

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 2 года назад +6

    पोलिसांना वसुली करण्याचे आदेश आहे वसुली करुन मंत्री महोदयांना नेऊन द्यावे लागतात त्यामुळे त्यांना कामं जास्त आहे काय करणार बिचारे आपलं रक्षण आपण करायला पाहिजे

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +18

    प्रत्येक मुली पाठी एक पोलीस ठेवायचा का आता? आपली काळजी आपणच घेतली पाहिजे, आधी फ्री वागायचे मग मागे फिरायचे यानेच संधी मिळते मुलांना.

    • @anjalinikam7146
      @anjalinikam7146 2 года назад +3

      Seriously are you blaming that victim girl for this...and what about that boy , you think that he is innocent.....shame on you shame on your thinking

    • @varunkadam2131
      @varunkadam2131 2 года назад

      @@anjalinikam7146 👍👍👍

    • @shundi5
      @shundi5 2 года назад

      @@anjalinikam7146 in this case the girl is innocent, no doubt at all. But in general demanding police attention and intervention everywhere is practically impossible. Here in this vidio girls are bleming police for this.....which is practically impossible

    • @anjalinikam7146
      @anjalinikam7146 2 года назад

      @@shundi5 undoubtedly you are right but Noone is asking for one police officer per person actually it's about the measure that should take in care to make sure girls will feel safe in public places... you can see even in this comment box a lots of people are with the mentality that this happens because that girl . You ask heart is it right to blame the victim for crime ???

  • @rohinisahu5507
    @rohinisahu5507 2 года назад +1

    योगी बाबा चाहिए
    अन्याय पर प्रतिबंध लगाने को

  • @vaibhavsonwane5823
    @vaibhavsonwane5823 2 года назад +16

    Candles घेऊन फिरण्याची गरज देखील पडली नसती जर योग्य वेळी मदतीला धावून आले असतात

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 года назад

      Candles gheun janyacha arth tumhala mahit ahe ka ? Non sense

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 года назад +3

    अशा घटना रोजच घडतात .. फक्त अंत्यविधी हा गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या ,,घरासमोरच किंवा पोलिस स्टेशन समोरच झाले पाहिजेत ...🤔

  • @rausahebpagar8781
    @rausahebpagar8781 2 года назад +11

    Army chi गरज आता कारण पोलिस कारवाई करु शकत नाही

  • @rajendraghosale2109
    @rajendraghosale2109 2 года назад +10

    आमच्या महाराष्ट्र सैनिकाना विनंती आहे त्या नराधमाला मनसे स्टाई ल चोपून काढा

  • @jyotisadgir9931
    @jyotisadgir9931 2 года назад +5

    एकत्र येऊन जार लढले तर सगळे वाचतील नाही तर एक एक करून सगळेच मरतील.त्यामुळे एकीचे बळ हे दाखून द्या अशा नराधमाना,😡

  • @deepakdeepak9505
    @deepakdeepak9505 2 года назад +5

    भाई भाऊ दादा या नावाचा आकर्षण तरुणांना जास्त आहे अशा प्रवृत्ती जागच्या जागेच ठेचल्या पाहिजे

  • @Chetankolekar1221
    @Chetankolekar1221 2 года назад +2

    महाराष्ट्रात माणुसकी नावाची गोष्टच राहिली नाही...Rip ताई....🥺🥺🥺

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Год назад

    मुली सावध होन हाच एक परीयाय आहे
    मुली ने मुलासोबत दोस्ती करायच नाही
    जर मुलगा तरास देत आसेल तर त्याला पोलीस
    कायधयाचा हात दाखलतील यात शंका नाही
    मुलींनी मुला वर भरवसा ठेवायच नाही
    हे एकच विलाज आहे
    आईने वडीलाने आपल्या मुला मुलीना चांगले
    मार्ग दर्शन करावे हे फार फार महतवाचे आहे
    हे ऐकुन फार फार दुख होत आहे
    धन्यवाद ताई

  • @omdargude4617
    @omdargude4617 2 года назад +3

    झाले ते चुकीचे आहे. पण मुली हल्ली खूप बेफान झाल्या आहेत. केवळ शिक्षण च्या नावाखाली सैराचार वाढलाय. आई चे नियंत्रण नाही पोरींवर. बापाचं काही चालत नाही

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 года назад +9

    सगळे...संभाजी नगर चे तरुण तडफदार...कार्यकर्ते... मनसे,सेना,cong, राष्ट्रवादी, MIM,RPI,Vancit, पँथर्स कुठे होते सगळे ...सुशिक्षित..म्हणजे नंबर one गांदू

  • @raosahebphuke1857
    @raosahebphuke1857 2 года назад

    आता वेळ आली लक्ष्मीबाई आणी जिजाबाई तयार करण्याची गरज आहे

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 года назад +1

    अशा ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे सारखा नेता तयार करण्याची गरज आहे

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 2 года назад +7

    पोलिसला फक्त पैसे लागतात काय ड्युटी करतात पोलिस यांना पाकिस्तान बॉर्डर पाठवा तेव्हा कळलं , फक्त पोलिसांना पैसे पाहिजे इमानदारी तर कुठे दिसतं नाही , मी एक फौज मध्ये येथे येऊन पाहा नोकरी कशी करावी लागते ते , पोलिस इमानदारानी काम केलं तर कुठेच अशा पकार होणार नाही ,

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv 2 года назад +2

    या राजकारणी लोकांच्या मीटिंग न सभा मधे सर्व पुलिस ड्यूटी देतात ,, काय घंटा साधारण जानते कड़े लक्ष्य राहिल🙏😡😡

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 года назад +5

    पत्रकार चे आभार...

  • @sagark2044
    @sagark2044 2 года назад +12

    भावपूर्ण श्रद्धांजली बोलुन काही होनार नाही, अशा वेळी सगळे जण एकत्र येतात, परंतु जेव्हा अशी घटना घडत असते, तेव्हा घर लावुन बसतात,
    चूक आपली आहे,
    जागे व्हा नाहीतर उद्याला तूमच्या माझ्या आई बहीनी वर अशीच वेळ येणार ,

  • @dinkaravhad4300
    @dinkaravhad4300 2 года назад +3

    जो मदतीला अशा वेळेस त्याचा पण खून होऊ शकतो

  • @Pallavijadhav284
    @Pallavijadhav284 2 года назад +1

    मेत्रीण न दगड घालायचं की डोक्यात काय मूर्ख लोकांची गरज होती.

  • @marthireels6840
    @marthireels6840 2 года назад +3

    संभाजी नगर मध्ये कशा घटना घडतात हे खुप हिन गोष्ट आहे..100/150 लोकं होती जागीच चौरंग करायचा होता त्या नराधमाच्या....आणि मुलींनी आपली प्रत्येक गोष्ट घरात शेयर करणं पालकांनी आपल्या मुलांना कडे लक्ष ठेवणं तेवढंच आवश्यक आहे

  • @hitechlab.3142
    @hitechlab.3142 2 года назад +1

    राज ठाकरे साहेब जे बोलतात ते चुकीच नाही. आपण जो पर्यंत बे सावध राहणार तो पर्यंत आसच घडणार. मुख्यमंत्री आसावा राज साहेब ठाकरे सारखा.. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ राज साहेब ठाकरे जिंदाबाद.

    • @santoshsalve2611
      @santoshsalve2611 2 года назад

      स्वतः रस्त्यावर उतरून एखाद्या मशिदीवरचा भोंगा काढला असता तर ठिक होते, पण राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुढे केले आणि स्वतः मात्र घरातच लपून बसले...बरं तेही जाऊद्या...आता तर राजसाहेब स्वतः अयोध्येला जाण्यास भीत आहेत....कारण काय तर म्हणे....मला अडकवण्यासाठी सापळा लावला ....असा असावा ढाण्या वाघ 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @prasadadhav3968
    @prasadadhav3968 2 года назад +5

    गुजरात सूरत मधे ही एकाच समाज मधले मुलाने मुलीचा गळा चिरला होता. मुलींना gun ची permission दिली पाहिजे

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs 2 года назад +5

    आता मेणबत्त्या घेऊन फिरतील. आपल्या आजूबाजूला अनेक वाईट घटना घडत असतात पण नेभळट मंडळी साधा जाब पण विचारत नाहीत. अशा घटना घडल्यावर फक्त्त पोलिसांवर टीका करत राहतील.

  • @Mystery_Knowledge_77
    @Mystery_Knowledge_77 2 года назад +13

    कॉलेज के एरिया में ही खून हुआ, ये बहुत बुरी बात है , ओ बेचारी कही बाहर बि नही गई थी । कॉलेज में ही थी 😟😟

    • @contryface3429
      @contryface3429 2 года назад +1

      कॉलेज पर अनुशासन न होने पर सभी कर्मचारियों की तंखाह रोक देनी चाहिए। कॉलेज प्रशासन इस प्रकार की घटनाओ को आँख बंद कर के नहीं देख सकता। एक बार पढ़ाओ मत लेकिन किसी ऐसी घटना की भनक भी अगर लग जाती हैं तो नपुसक जैसे चुप मत बैठिये।

  • @balasahebpawar550
    @balasahebpawar550 2 года назад +2

    पोलिस प्रशासन हे फक्त सिग्नल वर भिक मागने गाडीवाल्यांकडुन 500,,,,700,,,1000 ची वसुली करण्यात गुंतलेले असतात अशा प्रकारच्या घटनेची माहिती त्यांना मिळत नाही

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 2 года назад +12

    तिच्या आणि त्याच्या आईवडिलांचे संस्कार या सर्व प्रकरणातून दिसते

  • @manojchougule7516
    @manojchougule7516 2 года назад +1

    मी जर तिथे असतो तर दांडक्याने आरोपी वर हाला चढवला आसता आणि त्या मुलीला वाचवलं असत

  • @raosahebphuke1857
    @raosahebphuke1857 2 года назад

    आपल्या मूलींना आत्म रक्षेची ट्रेनिंगची गरज आहे

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 2 года назад

    मुलीनो पुढे जायचे असेल तर सावध राहा
    पुन्हा पश्चात्ताप करून उपयोग नाही

  • @gajananmutkule2266
    @gajananmutkule2266 2 года назад +2

    त्या मुलाला तर शिक्षा पाहिजे पण आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुला ना संस्कार देने गरजेचे आहे

  • @sandipchavan9747
    @sandipchavan9747 2 года назад

    प्रेम वीर भरपूर झाले आहेत शहरात

  • @pramodvaidya4950
    @pramodvaidya4950 2 года назад

    पोलिसांवर जणतेचा विष्वास नाही.

  • @uddhavshinde8302
    @uddhavshinde8302 2 года назад +8

    जे जे लोक तिथे हजर होते पण त्यांनी मदत केली नाही ते कदाचित छक्के होते....😠😠😠😠

  • @sunilkawle4020
    @sunilkawle4020 2 года назад

    गुलामो का देश भारत है

  • @shrinivaskarmarkar2768
    @shrinivaskarmarkar2768 2 года назад +1

    ढासळत चाललेली नैतिकता, गुंडांचे सबलीकरण, अन्याय,जुलमाची चीड सामान्य जनात नसणे,वेतननिष्ठ प्रशासकीय यंत्रणा, याचा सामूहिक परिणाम.

  • @shivajipathare2519
    @shivajipathare2519 2 года назад

    आपला कायदा खूपच खडक आहे. त्यामुळे अशा घटना घडतच राहणार.

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 2 года назад +1

    आग बहिणीनो औरंगाबाद शहर सुरक्षित नाही आसे म्हणू नका. नाहीतर राऊत साहेब लगेच म्हणतील तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहेत.

  • @mr.r.j.sing.2148
    @mr.r.j.sing.2148 2 года назад +5

    शिकलेले लोक हूकलेले असतात त्यांच्याकढून अपेक्षा करायला नकोच.. 😏

  • @lifelineearth
    @lifelineearth 2 года назад +1

    कोण मदतीला आलं असते तर पोलिसांनी त्या मदत करणाराला पकडलं असत आणि त्यालाच उलट म्हणाले असते तुला लय हिरो बनायचा शॉक आहे का तू कशाला मदि गेलता असले प्रश्न विचारतेत म्हणून कोण मदत करायला तयार होत नाही 100% truth

  • @Priya-cm9wf
    @Priya-cm9wf 2 года назад +71

    Rip humanity💔

    • @Mystery_Knowledge_77
      @Mystery_Knowledge_77 2 года назад +3

      किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔

  • @sumbeshivaji2986
    @sumbeshivaji2986 2 года назад +1

    मुलींना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी त्रास देणाऱ्यावर गोळ्या घातल्या पाहिजे

  • @maulipradeepkalgaonkar
    @maulipradeepkalgaonkar 2 года назад

    केवल निषेध करुँ न् का
    त्या आरोपी ला त्या च जागी आणून कांपना

  • @dnyandevgarad7545
    @dnyandevgarad7545 2 года назад +3

    याला जबाबदार शिक्षक त्यांचेकडे तक्रार करून उपयोग होतोच असे नाही अश्या मुलांना भर चोकात फटके दिले पाहिजे

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 года назад +1

    आज इथे प्रत्येक जण एकटा आहे आपापल्या अहंकारा बरोबर....।....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityaadhapure6803
    @adityaadhapure6803 2 года назад +10

    व्हिडिओ मध्य पळत आलेले लोक सगळे छक्के आहे का

  • @nandakhomane5184
    @nandakhomane5184 2 года назад +1

    शासन जर जागे नसेल तर मुलींना शस्र वापरायला परवानगी द्यावी

  • @bhausahebvaghutkar7415
    @bhausahebvaghutkar7415 2 года назад +2

    कुणीही कोणाला विनाकारण मारू शकत नाही याचा शोध घेऊन सिद्ध केलं पाहिजे

    • @pralhadrathod9236
      @pralhadrathod9236 2 года назад

      बरोबर आहे विनाकारण असं नाही होऊ शकत चुकी दोघांकडून होते

  • @thoratswapnil6233
    @thoratswapnil6233 2 года назад +8

    prem prakran khup vadle 1 mulila 2 bf aani mulhana 2 gf ashe prakran shuru zale shikshana peksha ashich kam chalu zali yaat police aani lokhana dosh dehun ky faida

  • @ravindrakhedekar7667
    @ravindrakhedekar7667 2 года назад +2

    सर्वात मोठी भिकारी न्याय व्यवस्था

  • @vishnuhindole2566
    @vishnuhindole2566 2 года назад

    पोलिस प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे

  • @rushikeshthombare2988
    @rushikeshthombare2988 2 года назад

    लगेच फासी द्या

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 2 года назад

    आपण फक्त जय भवानि जय शिवाजि ऐवडे च जय घोष करण्यात पटाईत । परकर आणि बांगड्या घाला आणि 2 न्हि हात ऐकमेकांन अपटून जोर जोरात जो आवाज यैईल ति लायकि तिकडच्या बघनार्या लोकांचि आणि जे परत आशे प्राकार घडताना बघत राहणार्या लोकांचि । आपल दैवत आपल्या रक्तात आहे जागे व्हा रे ।

  • @akshaypadwal9561
    @akshaypadwal9561 2 года назад +2

    रक्त थंड होत चालले आहे लोकांचे निषेद करून ती काय परत येणार नाही बघणाऱ्या इतके शंड कोण नाही .😡😡

  • @आरएसपीआजतक
    @आरएसपीआजतक 2 года назад +2

    शहरातील लोकं सुशिक्षित आहेत त्यांना दुसऱ्याच घेणं देणं नाही मात्र हाच प्रकार जर का गावच्या ठिकाणी झाला असता तर मुलगी तर वाचलीच असती पण त्याला चांगलाच धडा मिळाला असता मग कसं म्हणायचं की शहर ही सुधारलेली असतात म्हणून

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 2 года назад

    आसा प्रकार पाहून पुढे जाणारा पुरुष हा मी म्हणतो षंढ असावा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @narendrapandav1881
    @narendrapandav1881 2 года назад +1

    औरंगाबाद मधे पोलिस प्रशासन नाही. सर्व पोलिसाना रज़ेवर पाठवा

  • @sachintawde1565
    @sachintawde1565 2 года назад +8

    Auranjebachi Aaulad Ahet 100.150 lok bagnari

  • @siddheshtondwalkar2106
    @siddheshtondwalkar2106 2 года назад +2

    अशा तथाकथीत सुसंस्कृत , बुद्धजीवी लोकांपेक्षा झोपटपट्टीतील लढाऊ , संर्घषशिल , गरीब लोक बरे , झोपटपट्टीत अशा घटनेला लगेचं खुप लोक धावुन येतात ज्यांना आपण , गुंड , मवाली बोलतो तेचं लोक कठीण समयी धाऊन येतात हा माझा स्वताचा अनुभव आहे !

  • @smallworldofstutisatvik2116
    @smallworldofstutisatvik2116 2 года назад

    Sir mike tondasamor pakda... Aawaj yet Nahi tumcha

  • @dhirajwavhal2007
    @dhirajwavhal2007 2 года назад

    महिलांना आणि मुलींना शस्त्र बाळगण्याचे परवाने द्या
    मग पहा वास्तव

  • @self_obsessed_love90s
    @self_obsessed_love90s 2 года назад +1

    i am the student of Deogiri college. long back i. have studied there
    ..it was safe long back .now a days its horrible.

  • @firojshaikh1805
    @firojshaikh1805 2 года назад

    बरोबर आहे ताई सह आरोपी म्हणून तुम्हाला पण जाहीर केलं पाहिजे

  • @ramdaslonkar4168
    @ramdaslonkar4168 2 года назад +2

    तिथे लोक जे होती आणि तमाशा पाहत होती
    ती सर्व निर्लज्ज होती. स्वतःची मुलगी समजून समोर आले असते तर आज ही मुलगी जिवंत असती. ज्या लोकांनी हे सामोरा समोर पाहिले त्यांनी बांगड्या भरून घरात बसावे.

  • @advikaasonwane2812
    @advikaasonwane2812 2 года назад

    कॅण्डल मोर्चा ला लाखोने लोक येतील पण गरजेची वेळी येणार नाही.