मित्रांनो एका भावाने थोडी जमीन कमी भेटत असेल तर ती घ्या आयुष्य खूप मोठा आहे तुम्ही त्यात परत विकत घेऊ शकता किंवा समजून जावा की त्या जमिनीचा मोबदला मी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च केला आहे.. पण भावाभावांमध्ये गोडवा ठेवा. एक भाऊ आग बनत असेल तर एक भाऊ पाणी बना
फाळणी बारा प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणी केली नाही त्याला तिथेच बडवा 307 चा कलम लागू द्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम लागू द्या 354 लागू द्या एखादा अधिकारी हॉस्पिटल मध्ये भरती करा म्हणजे मोजण्या सरळ करतील पैसे खायचे बंद होते 80% अधिकारी पैसे खातात 20% अधिकारी इमानदारीत मोजणी करतात थोडीफार चेरी मिरी
आम्ही सगळ्या गटाची मोजणी केली होती, त्यात मोजणिवाल्यांनी ज्याचे क्षेत्र बरोबर होते, त्यालाच अधिकचे क्षेत्र काढून दिले, एवढे तर हुशार आहेत मोजे . विश्वास कोणावर ठेवावा हेच कळत नाही आता.
विणामोजणी आडमाप अधिकच्या क्षेत्रात हक्क माझंच म्हणून ताबा ठेवायचा हेच भांडणाचे मुख्य कारण असते .ज्याने त्याने आपापली वहीवाट नकाशा व मोजणी करून उताऱ्यावर असणारं क्षेत्रात ताबा दाखवला तर समंजस पणाने प्रश्न मार्गी लागतील.
भूमि अभिलेख कार्यालयातून पूर्व सूचित नोटीस बजावली पाहिजे . सात बारा प्रमाणे मोजणी होत असलेल्या गटाची आणि शेजारच्या गटाच्या जमीनी चे मोजमाप व्यवस्थित यथायोग्य करून दिले पाहिजे . तरच असे वाद मिटतील
मोजणी साठी नवीन जमाबंदी कायदा सरकारने आणावा, सर्व्ह नंबर एककाची मोजणी सरकारने करावी, सात बारा, व नकाशा दुरुस्ती शासनाने करावी, कायद्यात त्रुटी म्हणूच भांडणे होत आहेत, NLRMp योजना flagship करावी
pan bhau shet padika mhanun shejarche lokani kashala band korayche. shejarcha 1-2 varshe nahi ala tar he mandali bandh sarkavun thevtat, raste padun thevtat. kashala kartat samorcha padik thevo ka kahi karo aplya haddit karaychena. jo bandh korto to doshi ahe
रायघाल्यानो जमिन तर इथेच राहणार आहे भावात कशाला भांडताय जिथे आलाय तिथेच मातीत जाणार मूर्ख माणसा हो आयुष्यात कधी सुधारणार नाही जमीन जमीन हितच राहणार आहे मुर्खा भावा भावात प्रेमाने वागा 🙏🏻🙏🏻🙏🏻
. अरे भावांनो कोर्ट कमीशनणे मोजणी केली ' तरी मोजणी वाले प पैशे खाऊन कसा पण नकाशा तयार करतात आणि भावाला सांगितले की एक दोन गुंठे कमी दे मला पण बाप हिस्सा भेटायला पाहिजे तरी भाव ऐकत नाही मग काय करायच सारखी भांडण पूलीस स्टेशन कोर्ट कचेरी अस चाललय
आमची जमीन तर कोटीने आदेश दिले सर्व समान वाटणी करून द्या असा आदेश दिला तर मोजणी वाल्यांनी जमीन मोजली नाही आणि त्याच दिवशी तलाट्या कडे जाऊन दुसऱ्या माणसाचा सातबारा बनवीला आणि नंतर सातबारा वर नाव चढल्या वर पंधरा दिवसानी पूलीसांनी स्वता मोजली टेपणे आणि त्या माणसाला तार कपाऊट करायला सांगितले आम्ही विचारले सर तुम्ही पोलीस कसे मोजू शकतो असे असता आम्हाला दमदाटी करून तार कंपाऊंड टाकू न गेले आणि आम्ही पंत्तीस तेः चाळी स वर्ष ती जमीन वहिवटत होतो आता आम्हाला जमीनच दिली नाही अशी वाटणी असती का भाऊ हिस्स्या आहे आता आम्ही मारत आहे कोर्टीत चकरा असा आहे न्याय सलाम अश्या न्यायाला
भांडण थांबतील हो पण भावाने भावाला लुटणे थांबले पाहिजे आमच्या इथे पुण्यात अरुण बाबुराव बिववे नामक इस्माने पूर्ण गावाच्या जमिनी खाल्यात जवळपास त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय आम्हाला आणि त्याला बिल्डर लोकांची किती साथ आहे ते पण सांगितलंय आधी हे थांबला पाहिजे उद्या कागदपत्र देऊत आम्ही
मोजणी वेळेस सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी सरकारी कामात मदत केली पाहिजे.भांडण झाले नाही पाहिजे त्याची तंतोतंत काळजी घेतली पाहिजे .मोजणीच्या आड येणाऱ्या स कठोर शिक्षा व्हावी .जमिनीसाठी पुढे हाणामारी ,खून ,कायमचे अपंगत्व येऊ शकते.कृपया शेतकरी भावांनो अस काही भूमिका घेऊ नका ,नुकसान तुमचे आणि कुटुंबाचे होणार.नंतर न्यायालय चे उंबरठे झिजवण्यात आयुष्य जाईल.5/10 फूट इकडे तिकडे झाल तरी चालेल पण , वादविवाद करून तुमचं आणि समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका.हीच प्रार्थना आणि विनंती.
काही फायदा नाही पैसे खाऊन अधिकारी तिथे मॅनेज होतात आमच्या वडज चे एक प्रकरण होतं पैसे खाऊन निर्णय त्यांच्यात सारखा दिला आता आमच्य कपिला ची केस पुण्याला चालू आहे
आहे हे सर्व जागेवर रहाणार. विनाकारण भावकी मद्ये वाद निर्माण होतात एकामिरीला समजून घेणे गरजेचे आहे. ज्याची जमीन आहे त्याचा ताबा ताबा त्यांना भेटला पाहिजे पण सरकारी अधिकारी लोकांनी सर्व बाजू समजून घेऊन योग्य तो न्याय द्यावा
थोडा पैसा आला.की लगेच मी काहीतरी आहे असे भासवू.नका आपल्याच माणसावर घात होईल असे वागू नका रक्ताचे नाते आहे समजास्या ची भूमिका घ्या j१ करायला हक्काने बोलवा प्रेमाने विश्वासात घ्या राजकारणी लोकांचे ऐकू.नका. आपल्या चक्षु बुद्धीने निर्णय घ्या उद्या १ मेकाची गरज सुख दुःखात १ मेकाला पडेल. आयुष्य खूप सुंदर व किचकट आहे
एका पोटातून आलेल्या भावानी समजून घ्या मी आयुष्य परत नाही येणार दोघांनी मिळून वाटून घ्या तुम्हा दोघांनाही वाटून घेता आलं नाही चा श्रीमंत भावाला देऊन टाका
मोजणी अधिकारी फक्त तुकडा नकाशा मोजुन हद्द दाखवतो पण खरेतर पुर्ण गटाचा नकाशा मोजुन तुकडा हद्द दाखवली पाहिजे तसेच लगतदार यांना नकाशा नकल प्रत दिली पाहिजे.
सरकारी मोजनीला पोलीसाच्या समोर अडे होता दादागिरी करतात. व पोलीस फक्त दिवस भर समजवन्याच्या प्रयतन करतात. कब्जा केली जमीन आणि वरुन दादागिरी करतात अशा लोकांना पोलीसानी उचलुन जेल मध्ये टाकायला पाहीजे
मी या गोष्टी मधुन निघाली आहे भुमी अभिलेख विभागात पण मोजणी ला आले समोर च्या सागण्या सारखं मोजु देता ज्या व्यक्ती मोजणी अर्ज दाखल करत त्या प्रमाणे पण आपण पुर्ण गाव सात बारा मोजयाला सांगायचं
अस काहि करु नका माझ्या गावावत असेच भाडना पायी भावने भावाला जिव मारले तो हि मेला हा जेल मधि आहे परीवारा सोबत शेती तसीच राहिली वेळ निघून गेल्यावर कळतय जरा सुधरा रे...
भावांनो कोल्हे कुत्रे जगवण्या पेक्षा आपल्या सख्ख्या रक्ताच्या भावाने खाल्लं तर खाऊ द्या थोडं बघा एक दोघांनी प्रयोग करून त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांना खूप समाधान वाटेल
शेतकारी भांडू नका अहो काय भांडू काय होनर हाय आनंदी रहा खुश रहा जेवनाचा कार्य क्रम ठेवा आनी पोलिसना जेवू घाला मजुराना खाऊं गाला दफड़ी सांगुन खूप नाचा दिवसभर टेंशन घ्याच नाही
आरे बाबांनो मेल्यावर आपल्यासोबत कोणी घेवून जाणार आहे का. ते इथच राहणार आहे आपण एकटेच जाणार आहोत पण मुलांनी कमरत लाथ घात्याशिवाय लोकणा कळत नाही कमवायचा असेल तर माणुसकी कमवा म्हणजे आपण वावस्थित मरू हे इथेच राहतो सगळा.😢😢😢
आदल्या दिवशी नोटीस आणि दुसऱ्या दिवशी मोजणीला आले. सात दिवस आधी नोटीस का दिले नाही याचे उत्तर अधिकारी का देत नाही. पोलिस, आणि सर्व यंञणा पण मॅनेज दिसतेय. सगळेच लाचार तोंडावर पडले. विचिञय पण सत्यय.
प्रथम मोजणी करा नंतर त्यांना हद्द कायमचं नोटीस आल्यानंतर त्यानंतर हद्द कायम करा मोजणीचे नोटीस नाही हद्द कायम करण्याचा नोटीस नाही पोलिसांचा फौज फाटा पडतो आणि दबाव टाकून तुम्ही करता कसे काय सर्व मॅनेज पैसे खाऊनच
पूर्ण राज्यातील जमिनींची शासकीय मोजणी एकावेळेस होऊन नंबरी दगड उभे केले पाहिजे तेंव्हा वाद मिटतील
Tase kelyavar....rajakarni ghara gharat bhandan kase lavtil...
लोक मान्य करत नही भाऊ मि स्वतः शेत मोजनी करतो
@@akashchaudhary3214भाऊ तुमचा नंबर द्या
मोजणी जो हलवतो त्याला काहीतरी कायदा काढावे दंड आणि शिक्षा होणे गरजेचे आहे
सक्षम अधिकारी हवेत, पुस्तकी ज्ञान अशा ठिकाणी चालत नाही....
मित्रांनो एका भावाने थोडी जमीन कमी भेटत असेल तर ती घ्या आयुष्य खूप मोठा आहे तुम्ही त्यात परत विकत घेऊ शकता किंवा समजून जावा की त्या जमिनीचा मोबदला मी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च केला आहे.. पण भावाभावांमध्ये गोडवा ठेवा. एक भाऊ आग बनत असेल तर एक भाऊ पाणी बना
Jo पाणी बनतो त्यांची च गां...... लागती
बरोबर
अरे ज्ञानी गाढवा जरा तोंड बंद ठेव
Dada majhya kakani pan aaji kadun Saya gheun 5 acre paiki 1 acre svatachya navavar Kele pan amhi kahich ragavlo nahi
Karan tyana tyanchya karma chi shiksha bhetel
Yeda hay ka tu jamin soday sangato tu
मोजणीवालेच समजावुन सांगण्याऐवजी शेतकर्यांची भांडणे वाढवतात हेच सत्य आहे
काही मोजणीवाले भाडखाऊ असतात समोरच्या कडून पैसे घेऊन चुकीच मोजतात
भूमी अभिलेख वाले नकाशाप्रमाणे व जुन्या खुणांपासून सुरूवात न करता,मोघम मोजतात व त्यामुळे भानगडी वाढतात.
ज्यांनी मोजणी केली त्या मोजाला विचारा नेमक कस मोजून दिल आहे. सर्व बाजूची मापे घ्या त्यांच्याकडून, हल्ली पैसे घेऊन पण सरकारी मोजे मॅनेज होतात.
Barobar Aahe Sarkari Nokar paise gheun chukichi mojani kartat Tyamule arjdarala Nyay milta nahi. Sarkari Nokarala shikasha Kara v pension band Kara. Haramache pagar ghetat.
😊
अतर@@KishorbelheKar-it2em
अगदी बरोबर माझा अनुभव आहे .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂🎉😂😂@@KishorbelheKar-it2em
आमचा पण असाच वाद आहे पण आम्ही एक पाउल वादामुळे मागे घेतले
ग्रेट🙏
सर्वत्रीक मोजणी करून सातबारा उतारा प्रमाणं आपापले जमीन क्षेत्रात हक्क दाखवणे कधीही चांगले.
दुखांंची गोष्ट म्हणजे काल परवा सुन म्हणुन आलेली बाई बाधांच्या भांडनात तोडं घालते आणि जुणे जानते बाजुला राहतात.हेच मुळात वाईट आहे.
मोजणी करणाऱ्यांनी सामंजस्य दाखवणे गरजेचे आहे.पोलीस कशाला कायद्याची भाषा वापरतात.
कोर्ट कमिशनची मोजनी पोलीस बंदोबस्तात होत आहे.
कलयुग आहे सहज सहजी नाही देत जमीन काढून , 😢
मोजणीदार चुका करतात.. शासनाची फी भरून सुद्धा हे पैसे घेतात पैसे घेऊन नकाशा बदलतात.. सरकार लक्ष कधी देणार
फाळणी बारा प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणी केली नाही त्याला तिथेच बडवा 307 चा कलम लागू द्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम लागू द्या 354 लागू द्या एखादा अधिकारी हॉस्पिटल मध्ये भरती करा म्हणजे मोजण्या सरळ करतील पैसे खायचे बंद होते 80% अधिकारी पैसे खातात 20% अधिकारी इमानदारीत मोजणी करतात थोडीफार चेरी मिरी
Ha
अहो सगळया गटाची मोजणी करा.
Barobar ahe
आम्ही सगळ्या गटाची मोजणी केली होती, त्यात मोजणिवाल्यांनी ज्याचे क्षेत्र बरोबर होते, त्यालाच अधिकचे क्षेत्र काढून दिले, एवढे तर हुशार आहेत मोजे . विश्वास कोणावर ठेवावा हेच कळत नाही आता.
सरकारने सरसकट द्रोंन ने मोजणी करावी. भावकी हरामखोर असते. ब्रिटिश च पाहिजेत अशा लोकांना.
Example for land distrbution
15दिवसाच्या अगोदर आत नोटीस दिलं पाहिजे तलाठी प्रश्न करा घोलप साहेब
कायदा मद्ये तसे
धन्यवाद मुंडे साहेबांचं अगदी वेळेत ऑर्डर दिल्याबद्दल केल्याबद्दल
विणामोजणी आडमाप अधिकच्या क्षेत्रात हक्क माझंच म्हणून ताबा ठेवायचा हेच भांडणाचे मुख्य कारण असते .ज्याने त्याने आपापली वहीवाट नकाशा व मोजणी करून उताऱ्यावर असणारं क्षेत्रात ताबा दाखवला तर समंजस पणाने प्रश्न मार्गी लागतील.
भूमि अभिलेख कार्यालयातून पूर्व सूचित नोटीस बजावली पाहिजे . सात बारा प्रमाणे मोजणी होत असलेल्या गटाची आणि शेजारच्या गटाच्या जमीनी चे मोजमाप व्यवस्थित यथायोग्य करून दिले पाहिजे . तरच असे वाद मिटतील
मोजणी साठी नवीन जमाबंदी कायदा सरकारने आणावा, सर्व्ह नंबर एककाची मोजणी सरकारने करावी, सात बारा, व नकाशा दुरुस्ती शासनाने करावी, कायद्यात त्रुटी म्हणूच भांडणे होत आहेत, NLRMp योजना flagship करावी
शासनाने दर दहा वर्षांनी गट नं चे स्टोन फिक्स करून त्याची देख रेख ठेवली पाहिजे.
मला नाही वाटत शासन या बाबतीत योग्य आहे.
हे थोड्या बांधा साठी भांडणारे लोक यांच्या शेतात याच्यापेक्षा जास्त तणकट असते तिकडे शेत पडक ठेवतील पण बांधा साठी भांडतील. सुधारणार नाहीत हे लोक
अगदी बरोबर आहे
Ho ho
pan bhau shet padika mhanun shejarche lokani kashala band korayche. shejarcha 1-2 varshe nahi ala tar he mandali bandh sarkavun thevtat, raste padun thevtat. kashala kartat samorcha padik thevo ka kahi karo aplya haddit karaychena. jo bandh korto to doshi ahe
आदल्या दिवशी नोटीस बसवलं आणि दुसऱ्या दिवशी मोजणीला आले आज सात दिवस आधी नोटीस का दिले नाही याचे उत्तर अधिकारी का देत नाही
रायघाल्यानो जमिन तर इथेच राहणार आहे भावात कशाला भांडताय जिथे आलाय तिथेच मातीत जाणार मूर्ख माणसा हो आयुष्यात कधी सुधारणार नाही जमीन जमीन हितच राहणार आहे मुर्खा भावा भावात प्रेमाने वागा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Practically ase hot nahi....ekhadyache income tya jamini var asel tar...
रिकॉर्डिंग करणे जरुरी… पण ऑनलाइन टाकायला तिथल्या लोकांची परवानगी घेतली असेल तर ठिकाय.
ज्यांच्याकडे पैसा कायदा त्यांच्या बाजूने....
जय संविधान
बरोबर आहे ❤
संविधान योग्य आहे किंवा काही त्रुटी असतील पन हे नोकरदार लोक पैसे घेऊन काही पन उद्योग करतात.
. अरे भावांनो कोर्ट कमीशनणे मोजणी केली ' तरी मोजणी वाले प पैशे खाऊन कसा पण नकाशा तयार करतात आणि भावाला सांगितले की एक दोन गुंठे कमी दे मला पण बाप हिस्सा भेटायला पाहिजे तरी भाव ऐकत नाही मग काय करायच सारखी भांडण पूलीस स्टेशन कोर्ट कचेरी अस चाललय
आमची जमीन तर कोटीने आदेश दिले सर्व समान वाटणी करून द्या असा आदेश दिला तर मोजणी वाल्यांनी जमीन मोजली नाही आणि त्याच दिवशी तलाट्या कडे जाऊन दुसऱ्या माणसाचा सातबारा बनवीला आणि नंतर सातबारा वर नाव चढल्या वर पंधरा दिवसानी पूलीसांनी स्वता मोजली टेपणे आणि त्या माणसाला तार कपाऊट करायला सांगितले आम्ही विचारले सर तुम्ही पोलीस कसे मोजू शकतो असे असता आम्हाला दमदाटी करून तार कंपाऊंड टाकू न गेले आणि आम्ही पंत्तीस तेः चाळी स वर्ष ती जमीन वहिवटत होतो आता आम्हाला जमीनच दिली नाही अशी वाटणी असती का भाऊ हिस्स्या आहे आता आम्ही मारत आहे कोर्टीत चकरा असा आहे न्याय सलाम अश्या न्यायाला
भांडण थांबतील हो पण भावाने भावाला लुटणे थांबले पाहिजे आमच्या इथे पुण्यात अरुण बाबुराव बिववे नामक इस्माने पूर्ण गावाच्या जमिनी खाल्यात जवळपास त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय आम्हाला आणि त्याला बिल्डर लोकांची किती साथ आहे ते पण सांगितलंय आधी हे थांबला पाहिजे उद्या कागदपत्र देऊत आम्ही
मोजणी वेळेस सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी सरकारी कामात मदत केली पाहिजे.भांडण झाले नाही पाहिजे त्याची तंतोतंत काळजी घेतली पाहिजे .मोजणीच्या आड येणाऱ्या स कठोर शिक्षा व्हावी .जमिनीसाठी पुढे हाणामारी ,खून ,कायमचे अपंगत्व येऊ शकते.कृपया शेतकरी भावांनो अस काही भूमिका घेऊ नका ,नुकसान तुमचे आणि कुटुंबाचे होणार.नंतर न्यायालय चे उंबरठे झिजवण्यात आयुष्य जाईल.5/10 फूट इकडे तिकडे झाल तरी चालेल पण , वादविवाद करून तुमचं आणि समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका.हीच प्रार्थना आणि विनंती.
चुलतयाला जादा आहे तरीही वाद घालतो तो मेला आता जावई आहे घर तो पण त्रास देते
प्रांत साहेबांनी वेळेत order दिली,आणि वाणीसाहेबांनी whatsapp वर order पटकन पाठवायला फोन केला
काही लोकांना फार हाव असते आपलं ते आपलं लोकांचं पण आपलं अशा प्रकारची काही लोकांची मानसिकता झाली आहे शेवटी जाताना घेऊन जायचे नाही भावा भावात भांडणं नकोत
मंडळ अधिकारी मॅडम ला ७ दिवसाची नोटीस देणे बंधनकारक असेल तर त्यांनी ती द्यावी
Jcb कोण आहे बगुन घ्यायचा नंतर नीबार फोडयचा
Sahi kaha Bhai 😅
महसुल चा दंड झाला की जेसीबी मालक दोन दिवस गप गार पडतो.
या धरती वरती आनंदात राहायला आलोय
भावा भावा मध्ये भांडण नको
जमिनीवरती कोणी येणार नाही
माझं स्पष्ट मत कागदावर जेवढं आहे तेवढं आपलं घ्यावं आणि गप झक मारावी लोकांचा वाटा आडवायचा आणि आडकाठी घालायची याला आडगे पणा म्हणतात
Stone पासून अंतर घ्या, बाण माप टाका, फाळणी चेक करा, गावच्या वेशिपासून मापं टाका...Stay आणल्यावर तर विषयच मार्गी...त्या शेतकरी भाऊंना चारही दिशाच्या खुणा दाखवल्या पाहिजेत...मोजणी वाले जबाबदार... राहतील
भूमलेक चा डिजिटल करा डायरेक्ट आधार कार्ड सारखं कार्ड जायला त्याचा sattalite map जमीन मंग कोण कोणच कुठे नेला लगेच कारवाही करा
ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कलेक्टर कडून संपूर्ण गावाची मोजणी करुन घ्यावी...
पाहिले पूर्ण गट मोजा, मग दुसऱ्या च्या गटात कशाला मोजता
उप भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील करा.
कुठे व कसा करायचा
काही फायदा नाही पैसे खाऊन अधिकारी तिथे मॅनेज होतात आमच्या वडज चे एक प्रकरण होतं पैसे खाऊन निर्णय त्यांच्यात सारखा दिला आता आमच्य कपिला ची केस पुण्याला चालू आहे
Ok
भावाचे शेत जमीनीचे बांद कोरुन जमीन वाढवायचे आणि नंतर वाद घालायचे.
आहे हे सर्व जागेवर रहाणार. विनाकारण भावकी मद्ये वाद निर्माण होतात एकामिरीला समजून घेणे गरजेचे आहे. ज्याची जमीन आहे त्याचा ताबा ताबा त्यांना भेटला पाहिजे पण सरकारी अधिकारी लोकांनी सर्व बाजू समजून घेऊन योग्य तो न्याय द्यावा
थोडा पैसा आला.की लगेच मी काहीतरी आहे असे भासवू.नका आपल्याच माणसावर घात होईल असे वागू नका रक्ताचे नाते आहे समजास्या ची भूमिका घ्या j१ करायला हक्काने बोलवा प्रेमाने विश्वासात घ्या राजकारणी लोकांचे ऐकू.नका. आपल्या चक्षु बुद्धीने निर्णय घ्या उद्या १ मेकाची गरज सुख दुःखात १ मेकाला पडेल. आयुष्य खूप सुंदर व किचकट आहे
जीपीएस कोरडिनेटस एक नंबर उपाय.
ज्यांनी जास्त पैसे दिले मोजणी अधिकाऱ्याला अधिकारी त्याच्याकडूनच मोजणी करून देतो
१९८६ सालात खातें पुस्तक बदलली तेव्हा पासून गरीब लोकांना त्रास देत आहेत खातेदार शेतकऱ्यांना अल्प भूधारक मध्ये टाकलं आहे
हल्ली प्रॉपर्टी चे वाद घरोघरी होत चाललेत वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटणी होत नाही आहे सरकार यात लक्ष्य घातले पाहिजेत
एका पोटातून आलेल्या भावानी समजून घ्या मी आयुष्य परत नाही येणार दोघांनी मिळून वाटून घ्या तुम्हा दोघांनाही वाटून घेता आलं नाही चा श्रीमंत भावाला देऊन टाका
जमीन, पैसा पेक्षा मानुस, भाऊ, लेकर important आहे भाऊ
हा कधिही न संपनारा विषय आहे। रोग आहे हा
आस भरपुर ठिकाणी आहे हो😢😢
जे मिळतय घ्या मेहनत करा 10 पट कमवा🎉
मोजणी करणारे कर्मचारी मॅनेजर खुणा वर खुणा दाखवत नाही खुणा बाजूला राहता ते दुसरीकडे दाखवतात
मोजणी करून काही उपयोग होत उलट आयुष्य भराची दुष्मानी लागून जाते ,आधीकरी जो पैसा देतो तश्या खुणा दाखवतात,ज्याच्याकडे ताकद असल त्यांनीच हे उद्योग करावे
मोजणी अधिकारी फक्त तुकडा नकाशा मोजुन हद्द दाखवतो पण खरेतर पुर्ण गटाचा नकाशा मोजुन तुकडा हद्द दाखवली पाहिजे तसेच लगतदार यांना नकाशा नकल प्रत दिली पाहिजे.
सरकार काही तरी पाऊल उचलला पाहिजे .मला वाटते सरकार काही करू शकत नाही.सरकला पण हे चालू पाहिजे.
भाऊ भाऊंच्या भांडणं १९८६ साला पासून चालू केली आहे पंचायत कर्मचारी ग्रामसेवक व तलाठी व भु लेखक भु मापक
सरकारी मोजनीला पोलीसाच्या समोर अडे होता दादागिरी करतात. व पोलीस फक्त दिवस भर समजवन्याच्या प्रयतन करतात. कब्जा केली जमीन आणि वरुन दादागिरी करतात अशा लोकांना पोलीसानी उचलुन जेल मध्ये टाकायला पाहीजे
Shetkari yamulech magha aahe khup tras hot aahe ya jaminichya bhandgali mule pratyek thikani hech aahe
शेवट मात्र योग्य झाला
लोकांना 4 महिने खुणा दाखवत नाही
गरीब शेतकर्यावर आन्याय होतोय
अरे रे एवढा लगेच स्टे काय चालय काय कळत नाही...
जो भाग वादाचा आहे...तो ७/१२ वाद संपेपर्यंत सरकारि जमा करावा...जमिन पडिक ठेवावि.....असा कायदाच करावा...
मी या गोष्टी मधुन निघाली आहे भुमी अभिलेख विभागात पण मोजणी ला आले समोर च्या सागण्या सारखं मोजु देता ज्या व्यक्ती मोजणी अर्ज दाखल करत त्या प्रमाणे पण आपण पुर्ण गाव सात बारा मोजयाला सांगायचं
Hi friendship me
Hi friendship me
Hi friendship me
Hi friendship me
Hi friendship me
पैसा असल्या शिवाय सिस्टीम तुम्हाला मदत करत नाही 😢
शिक्षणाचा अभाव
अनुदान,नको, जमीन मोजून, दे
अस काहि करु नका माझ्या गावावत असेच भाडना पायी भावने भावाला जिव मारले तो हि मेला हा जेल मधि आहे परीवारा सोबत शेती तसीच राहिली वेळ निघून गेल्यावर कळतय जरा सुधरा रे...
😢
asa vatay yevda motha adikari hove ki hya sarvanche waat lavavi
एकदम राईट 👍
Notic शिवाय मोजणी होतच नाही व तू स्वतः हजर आहे ना बाबा
हा कायदा झाला पालन नाही
गरिबाला न्याय मिळाला पाहिजे
दात टोकरून पोट भरत नाही
समोरच्या पार्टिला नोटीस नाही मग कस अपिल करतील ते
शेताच तुकडे होत आहेत, त्या तुकड्याचे उत्पन्न मोजणी भांडण दावे वकील यातच जाते, यासाठी सरकारने जमीन स्वताकड घ्यावी.
police la ani mandal adhikari yancha ky sambandh tikade
नशीब शिवाजी महाराजांनी इथे राज्य केले नाहीतर ते नसते ना तुकडा पण नसता वाटायला आला मित्रांनो🚩🚩🚩
Ok 👍
भावांनो कोल्हे कुत्रे जगवण्या पेक्षा आपल्या सख्ख्या रक्ताच्या भावाने खाल्लं तर खाऊ द्या थोडं बघा एक दोघांनी प्रयोग करून त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांना खूप समाधान वाटेल
शेतकारी भांडू नका अहो काय भांडू काय होनर हाय आनंदी रहा खुश रहा जेवनाचा कार्य क्रम ठेवा आनी पोलिसना जेवू घाला मजुराना खाऊं गाला
दफड़ी सांगुन खूप नाचा दिवसभर
टेंशन घ्याच नाही
Mala vatat ki sagalya rajyachi mojani karun sarkari pol roun dyayala pahije je halvalyas sakt karvai karayala pahije
Bhawa che lgn Ani baai jimmedar ahe saglya goshti la
आरे बाबांनो मेल्यावर आपल्यासोबत कोणी घेवून जाणार आहे का. ते इथच राहणार आहे आपण एकटेच जाणार आहोत पण मुलांनी कमरत लाथ घात्याशिवाय लोकणा कळत नाही कमवायचा असेल तर माणुसकी कमवा म्हणजे आपण वावस्थित मरू हे इथेच राहतो सगळा.😢😢😢
Yana jailmadhe taka
याची व शाळेची भेटच झाली नाही असे दिसते
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही ...
याला बायका जबाबदार पुर्णपणे
दोघे शेतकरी चांगले धुवून काढा शासनाकडून माणसे पाठवलं त्यांचं ऐकत नाही आहे ते याला एकंच पर्याय दोघांना धुवून काढने
भुमी अभिलेख खाते ही भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.
Adhikari kahi kamache nahit.. fakta vel kadun netat
पंचायत कर्मचारीनी१९५०साला कागदपत्रे चुकीचे केले गेले आहे काही लोकांच्या ६ बिघा शेती आहे त्याचि ७ बिघा करण्यात आली असून कशाला खुणा वर खुणा पडतील
मॅडमनी नोटिस दिली नाही पैसे खाऊन ऑर्डर केली
Sarve no sarva mojala pahije.ekkach gat mojla tar bhandan hote.
Gaav Jimni chi investment lay mahag
Padte 😢
आदल्या दिवशी नोटीस आणि दुसऱ्या दिवशी मोजणीला आले. सात दिवस आधी नोटीस का दिले नाही याचे उत्तर अधिकारी का देत नाही.
पोलिस, आणि सर्व यंञणा पण मॅनेज दिसतेय. सगळेच लाचार तोंडावर पडले. विचिञय पण सत्यय.
प्रथम मोजणी करा नंतर त्यांना हद्द कायमचं नोटीस आल्यानंतर त्यानंतर हद्द कायम करा मोजणीचे नोटीस नाही हद्द कायम करण्याचा नोटीस नाही पोलिसांचा फौज फाटा पडतो आणि दबाव टाकून तुम्ही करता कसे काय सर्व मॅनेज पैसे खाऊनच
Kasht karun ghya navin, asa taba advu naye
हे सर्व मोजणी करणाऱ्यांमुळे होते, ते पैसे घेऊन चुकीची मोजणी करतात आणि मग अशे वाद निर्माण होतात.