प्रवीण काका आपण क्षत्रिय मराठा समाजाचे आणि समाजासाठी लढणारे सच्चे लढवय्ये आहात !!! आई जगदंबा माता तुळाजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो... एक मराठा लाख मराठा !!!
सर सर जय श्रीराम क्रमांक तीन हे उत्तर जास्तीत जास्त बरोबर आहे हे नक्कीच आपण आमच्यापर्यंत जी ऐतिहासिक दुर्मिळ माहिती पोहोचवत आहात माहिती देत आहात मी व इतिहास प्रेमी आपली खूप खूप आभार व धन्यवाद अशीच दुर्मिळ माहिती आम्हाला मिळत राहो ही अपेक्षा जय भवानी जय शिवराय
प्रवीण भोसले साहेब कोणता पर्याय खरा वाटतो ही नंतरची गोष्ट आहे पण तुमचा अभ्यास पाहून मी खूप भारावून गेलो. तुमचा ग्रंथ "मराठ्यांची धारातीर्थी " मी वाचलेला आहे तुमचा अभ्यास महाराजांच्या कारकिर्दी बद्दलचा खूप अभिमानास्पद आहे. अभिनंदन
मी आपले सगळे व्हिडिओ बघितले. मला अस वाटत ज्या ठिकाणी भेट झाली त्याच ठिकाणी रोज अफजल वध साधारण दुपारी दीड ते दोन ह्या दरम्यान दाखवली तर तर फार छान होईल. पूर्ण शिस्त पाळून. सुर्योदयाला तोफ झाली की दरवाजे ऊघडायचे व सुर्यास्ताला तोफ झाली की दरवाजे बंद. ह्मणजेच सकाळी नऊ ते संध्याकाळी चार पर्यंत अफजल स्वारी एकमेकांचे डावपेच व दुपारी अफझल वध. अस सगळ अस्सल इतिहासा ला धरून चालू कराव अशी इच्छा. पर्यटन फार वाढेल. तीच गोष्ट पन्हाळा सिद्दीचा वेढा व महाराजांची सुटका व पावनखिंडी चा लढा व महाराज खेळणा (विशाळगडा) वर पोहोचले हाही अस्सल इतिहास दाखवता येईल. मला वाटत अशा ऊपक्रमामधूनच इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल व पर्यटना मधून मिळणारया पैशा तून किल्ल्याची दुरूस्ती पण होऊ शकेल. आपल मत अपेक्षित.
खूप चांगली माहिती मिळाली सर, मी स्वतः इतिहास प्रेमी आहे, विशेषतः शिवाजी महाराजांचा इतिहास मला खूप आवडतो,मी M.A.B.ed इतिहास विषय घेतला,माझ्या मते पर्याय क्रमांक 2असू शकतो.
माननीय सर, सुप्रभात, आपले अभ्यासपूर्ण विवेचन सुरेख आहे. आपली सर्वच माहिती अभ्यासपूर्ण असते. याचे कौतुक मी पामराने काय करावे. . आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. नवीन माहिती मधील 'क ' जासती योग्य वाटतो. बबनराव भडाळे पाटील पुणे (अंबावडे ).
जय शिवराय 🙏🏻 आपण मांडलेल्या उपलब्ध पुराव्यांचे अवलोकन करता, पर्याय "बी" सरदार जेधे शकावलीनुसार या उपद्रवी शत्रूचे शीर राजधानी राजगड येथेच गाडले असणार.🚩
गुरुवर्य. अगदी उत्तम विश्लेषण आहे.. यातील पर्याय( क) हा जरा तत्थाला धरुन वाटतो.. तरीही माझा एक बाळबोध प्रश्न आहे.. की.. अफजुल्याचे शिर कापलेली वेळ ते भवानीला वाहिलेला काळ, तेथुन राजगडावर नेऊन तिथल्या दरवाजावरील कोनाड्यात ठेऊन नैवेद्य दाखवून पुन्हा प्रतापगडावर आणुन गाडण्यापर्यंतच्या कामापर्यंत त्या कापलेल्या मुंडक्याची अवस्था कशी असेल.. किंवा श्रीमन महाराजांनी या कापलेल्या मुंडक्याच्या प्रवासाला जाणारा काळ वेळ बघुन त्या मुंडक्यावर काही काळ टिकण्यासाठी रासायनिक क्रिया केलेली असावी का? व या कापण्यापासुन ते गाडण्यापर्यंत किती काळ गेला असेल? धन्यवाद गुरुवर्य..
गुरुवर्य. अगदी उत्तम विश्लेषण आहे.. यातील पर्याय( क) हा जरा तत्थाला धरुन वाटतो.. तरीही माझा एक बाळबोध प्रश्न आहे.. की.. अफजुल्याचे शिर कापलेली वेळ ते भवानीला वाहिलेला काळ, तेथुन राजगडावर नेऊन तिथल्या दरवाजावरील कोनाड्यात ठेऊन नैवेद्य दाखवून पुन्हा प्रतापगडावर आणुन गाडण्यापर्यंतच्या कामापर्यंत त्या कापलेल्या मुंडक्याची अवस्था कशी असेल.. किंवा श्रीमन महाराजांनी या कापलेल्या मुंडक्याच्या प्रवासाला जाणारा काळ वेळ बघुन त्या मुंडक्यावर काही काळ टिकण्यासाठी रासायनिक क्रिया केलेली असावी का? व या कापण्यापासुन ते गाडण्यापर्यंत किती काळ गेला असेल? धन्यवाद गुरुवर्य..
पर्याय १ हा योग्य आहे. महाराज त्याचे शीर इतरत्र नेऊन(ते ही आऊसाहेबांना सडक्या अवस्थेत दाखवून) विल्हेवाट लावण्याइतके निष्ठुर व घृणात्मक कार्य करतील असे मनातही येत नाही.
खरच अस पुराव्या सोबत माहिती देणारे तुम्ही , आणि मराठा history हे दोन channel मला भेटले आहेत ,you tube वर , खरच तुमचा अभ्यास आणि तळमळ वाखाण्या जोगी आहे , 🙏🙏🙏
सर मला पर्याय 1 वाटतोय कारण अफजल खानाला मारल्या नंतर अफजलखान खानची 20000 हजारांची फौज महराज्यानी बुडवली त्या नंतर महाराज थेट 13 दिवसात पन्हाळा जिकला एवढ्या रान धुमाळ मध्ये कसे शक्य आहे हे सर्व करणे
Your explanations on all historical events are always true and without prejudice. You have also successfully tried to criticize the attempts of defaming the brahimns by some selfish people. Guilty is guilty and honest is honest. Thanks.
सर शिवरायांच्या मुळ वंशजा बद्दल अनेक इतिहासकारांचे मतं वेगळी आहेत... आणि त्यांच्या राज्यभिषेकावेळी ही गागा भटांनी त्यांच्या वंशावळी बद्दल काही कथन केले होते असे माझ्या ऐकीवात आहे.... नेमके काय प्रकरण आहे... सर??? आणि शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक कोणी, का व कश्या पध्दतीने केला???
भोसले सर आपणास अतिशय उत्तम मार्गदर्शन करिता मी आपणास यापुर्वी भेटलेलो आहे माझी या विषयी वेगळी शंका आहे थोडे मार्गदर्शन करावे सर आपण म्हणता कि खाना चे मुंडके भवानी मातेस वाहिले परंतु प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना १६६१ साली केलेचे ऐकीवात आहे तर मग खाना चे मुंडके भवानी मातेस वाहिले असे कसे म्हणता येईल?
सर पण मुंडके इतके दिवस व्यवस्थित तर नक्कीच राहणार नाही आणि ते कुजायला लागेल. मग अश्या वेळेस ते मुंडके कुजावे नाही म्हणून काळजी घेतली गेली की फक्त मुंडक्याचा सांगाडा इकडण तिकडे हलवण्यात आला?
नाथमाधवांच्या मला आठवतं असं स्वराज्याची दुफळी या पुस्तकात संताजींचे जीवन वाचताना अक्षरशः ज्या वेळी नागोजी माने ने संताजींचे हत्या ज्या पद्धतीने केली तो प्रसंग,त्यांचे ह्रदय फाडणारे वर्णन वाचल्यावर रात्र तळमळत काढली होती, बहुधा मी त्यावेळी पाचवीत होतो पण आजही ते सर्व आठवतेय.
Sir राजमाता जिजाऊ साहेब ह्या प्रतापगडावर नव्हत्या, सिर प्रथम तोडल्या नंतर राजगडावर पाठवंन्यायत आले जिजाऊ मा साहेबांनी शत्रू मेल्यावर वैर संपले असे सांगून सीर दफन करण्यात आले
आधीच बांधलेल्या बुरुजात शिर पुरलेले असू शकतो. अजून एक त्या बुरुजाला दोन तटबंदी आहेत असे असू शकते की बाहेरची चिलखती तटबंदी नंतर बांधलेली असू शकते. मी फक्त एक शक्यता व्यक्त करतोय
भोसले साहेब माझ्या मते पर्याय क्र ३ बरोबर वाटतो
तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचीही इतिहासात नक्कीच नोंद होईल... जय शिवराय...
प्रवीण काका आपण क्षत्रिय मराठा समाजाचे आणि समाजासाठी लढणारे सच्चे लढवय्ये आहात !!!
आई जगदंबा माता तुळाजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो...
एक मराठा लाख मराठा !!!
क हा पर्याय योग्य वाटत आहे 🚩
भोसले महाराज पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे तुमच्या सर्व भोसले घराण्याच्या माहितीनुसार हे बरोबर आहे
सर तुम्ही माहिती सांगताना अतिशय तंत्रशुद्ध व त्याप्रमाणे मिळालेले पुरावे इतिहास व वास्तव यांची योग्य सांगड घालून सांगता मला मला ब पर्याय योग्य वाटतो
आपल्या सारखे अभ्यासू व निस्वार्थ भावनेने कार्य करणारे आदरणीय व्यक्ती खुप कमी आहेत. परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो.
सर सर जय श्रीराम क्रमांक तीन हे उत्तर जास्तीत जास्त बरोबर आहे हे नक्कीच आपण आमच्यापर्यंत जी ऐतिहासिक दुर्मिळ माहिती पोहोचवत आहात माहिती देत आहात मी व इतिहास प्रेमी आपली खूप खूप आभार व धन्यवाद अशीच दुर्मिळ माहिती आम्हाला मिळत राहो ही अपेक्षा जय भवानी जय शिवराय
प्रवीण भोसले साहेब कोणता पर्याय खरा वाटतो ही नंतरची गोष्ट आहे पण तुमचा अभ्यास पाहून मी खूप भारावून गेलो. तुमचा ग्रंथ "मराठ्यांची धारातीर्थी " मी वाचलेला आहे तुमचा अभ्यास महाराजांच्या कारकिर्दी बद्दलचा खूप अभिमानास्पद आहे. अभिनंदन
मस्त सर तुमचा अभ्यास खूप छान आहे.
संपूर्ण ऐतिहासिक माहिती च्या अन्वये पर्याय क अचूक असावे ।
मी आपले सगळे व्हिडिओ बघितले.
मला अस वाटत ज्या ठिकाणी भेट झाली त्याच ठिकाणी रोज अफजल वध साधारण दुपारी दीड ते दोन ह्या दरम्यान दाखवली तर तर फार छान होईल.
पूर्ण शिस्त पाळून.
सुर्योदयाला तोफ झाली की दरवाजे ऊघडायचे व सुर्यास्ताला तोफ झाली की दरवाजे बंद. ह्मणजेच सकाळी नऊ ते संध्याकाळी चार पर्यंत अफजल स्वारी एकमेकांचे डावपेच व दुपारी अफझल वध. अस सगळ अस्सल इतिहासा ला धरून चालू कराव अशी इच्छा.
पर्यटन फार वाढेल.
तीच गोष्ट पन्हाळा सिद्दीचा वेढा व महाराजांची सुटका व पावनखिंडी चा लढा व महाराज खेळणा (विशाळगडा) वर पोहोचले हाही अस्सल इतिहास दाखवता येईल.
मला वाटत अशा ऊपक्रमामधूनच इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल व पर्यटना मधून मिळणारया पैशा तून किल्ल्याची दुरूस्ती पण होऊ शकेल.
आपल मत अपेक्षित.
खूप चांगली माहिती मिळाली सर, मी स्वतः इतिहास प्रेमी आहे, विशेषतः शिवाजी महाराजांचा इतिहास मला खूप आवडतो,मी M.A.B.ed इतिहास विषय घेतला,माझ्या मते पर्याय क्रमांक 2असू शकतो.
Third one is right.stunning Dada.
क हे बरोबर आहे. जय शिवराय जय भवानी
क,हा पर्याय उत्तर बरोबर आहे.
जय शिवराय जय महाराष्ट्र
माननीय सर, सुप्रभात,
आपले अभ्यासपूर्ण विवेचन सुरेख आहे. आपली सर्वच माहिती अभ्यासपूर्ण असते. याचे कौतुक मी पामराने काय करावे. . आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. नवीन माहिती मधील 'क ' जासती योग्य वाटतो.
बबनराव भडाळे पाटील पुणे (अंबावडे ).
Ramdas.swami.yanchi.khari.Mahiti.sanga.plz
खुप महत्वाची माहीती🙏🚩
खुप छान मस्त
सर मी अगदि मनःपूर्वक आभार मानतो आपले. खूप सुंदर माहिती देतात आपण.
क हा पर्याय जास्त बरोबर वाटतो.
Sir tumhala lackh dhanaywad
आपण अतिशय अभ्यास पूर्ण माहिती सांगता सर🙏 आपण दिलेला तिसरा पर्याय बरोबर असावा
जय शिवराय 🙏🏻
आपण मांडलेल्या उपलब्ध पुराव्यांचे अवलोकन करता, पर्याय "बी" सरदार जेधे शकावलीनुसार या उपद्रवी शत्रूचे शीर राजधानी राजगड येथेच गाडले असणार.🚩
गुरुवर्य. अगदी उत्तम विश्लेषण आहे.. यातील पर्याय( क) हा जरा तत्थाला धरुन वाटतो.. तरीही माझा एक बाळबोध प्रश्न आहे.. की.. अफजुल्याचे शिर कापलेली वेळ ते भवानीला वाहिलेला काळ, तेथुन राजगडावर नेऊन तिथल्या दरवाजावरील कोनाड्यात ठेऊन नैवेद्य दाखवून पुन्हा प्रतापगडावर आणुन गाडण्यापर्यंतच्या कामापर्यंत त्या कापलेल्या मुंडक्याची अवस्था कशी असेल.. किंवा श्रीमन महाराजांनी या कापलेल्या मुंडक्याच्या प्रवासाला जाणारा काळ वेळ बघुन त्या मुंडक्यावर काही काळ टिकण्यासाठी रासायनिक क्रिया केलेली असावी का? व या कापण्यापासुन ते गाडण्यापर्यंत किती काळ गेला असेल? धन्यवाद गुरुवर्य..
गुरुवर्य. अगदी उत्तम विश्लेषण आहे.. यातील पर्याय( क) हा जरा तत्थाला धरुन वाटतो.. तरीही माझा एक बाळबोध प्रश्न आहे.. की.. अफजुल्याचे शिर कापलेली वेळ ते भवानीला वाहिलेला काळ, तेथुन राजगडावर नेऊन तिथल्या दरवाजावरील कोनाड्यात ठेऊन नैवेद्य दाखवून पुन्हा प्रतापगडावर आणुन गाडण्यापर्यंतच्या कामापर्यंत त्या कापलेल्या मुंडक्याची अवस्था कशी असेल.. किंवा श्रीमन महाराजांनी या कापलेल्या मुंडक्याच्या प्रवासाला जाणारा काळ वेळ बघुन त्या मुंडक्यावर काही काळ टिकण्यासाठी रासायनिक क्रिया केलेली असावी का? व या कापण्यापासुन ते गाडण्यापर्यंत किती काळ गेला असेल? धन्यवाद गुरुवर्य..
@@sangrampardeshi5334 correct right bro 💯🌼🌼 achuk prashan kela I agreey with you
भोसले साहेब, मला " ब" म्हणजे दूसरा पर्याय बरोबर वाटतो. 🙏🏻💐
Sir swarajache pahile sarsenapathi mankoji dahitondeche yancha video banva
Nice information, option K is Right.
3rd one... Thank you
सर आपण पुरावे सहित सिध्द करीत आहात
"ब"👍वास्तव वाटत👌
जय शिवराय 🚩
Thank you sir
Great
Khup chhan maht Pravin Ji
क....बरोबर आहे
अ बरोबर असावे
फार छान माहिती दिलीत गुरूजी
छान 👍👍
पर्याय १ हा योग्य आहे. महाराज त्याचे शीर इतरत्र नेऊन(ते ही आऊसाहेबांना सडक्या अवस्थेत दाखवून) विल्हेवाट लावण्याइतके निष्ठुर व घृणात्मक कार्य करतील असे मनातही येत नाही.
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
खरच अस पुराव्या सोबत माहिती देणारे तुम्ही , आणि मराठा history हे दोन channel मला भेटले आहेत ,you tube वर , खरच तुमचा अभ्यास आणि तळमळ वाखाण्या जोगी आहे , 🙏🙏🙏
Stt history is also excellent
2nd option
Nice
3 नं.
Q.B.Barabar
पर्याय #क...👍👍
क्रमांक क चे उत्तर बरोबर आहे
Sir, 🙏 I think my opinion no. 3
Jai chatrapati maharaj
सर जय जिजाऊ 🙏🏻 माझ्या मते अ
३ बरोबर् वाटतो 🚩🚩🚩जय Shivray
पर्याय क्रमांक तीन अगदीच बरोबर आहे भोसले साहेब
From the references you gave option 3 seems most logical. Thanks for this video as it answers an important question for me 🙏
सर मला पर्याय 1 वाटतोय कारण अफजल खानाला मारल्या नंतर अफजलखान खानची 20000 हजारांची फौज महराज्यानी बुडवली त्या नंतर महाराज थेट 13 दिवसात पन्हाळा जिकला एवढ्या रान धुमाळ मध्ये कसे शक्य आहे हे सर्व करणे
No 3 Sir.
Paryay no. 3..
Your explanations on all historical events are always true and without prejudice. You have also successfully tried to criticize the attempts of defaming the brahimns by some selfish people. Guilty is guilty and honest is honest. Thanks.
क बरोबर आहे
खानाचे शिर कावजिनी कापल्या नंतर ते प्रताप गडावरील देवीस वाहून नंतर ते पिंजऱ्यात घालून राजगडावर जिजाऊंना दाखवविण्या साठी न्हेले .हा उल्लेख बरोबर आहे.
Surekh mahiti🚩🚩🚩
सर शिवरायांच्या मुळ वंशजा बद्दल अनेक इतिहासकारांचे मतं वेगळी आहेत... आणि त्यांच्या राज्यभिषेकावेळी ही गागा भटांनी त्यांच्या वंशावळी बद्दल काही कथन केले होते असे माझ्या ऐकीवात आहे.... नेमके काय प्रकरण आहे... सर??? आणि शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक कोणी, का व कश्या पध्दतीने केला???
Latest video aahe hya subject var RUclips sevechi thayi tatpar channel la.
STT HISTORY CHANNEL WAR INDRAJEET SIR CHA
भोसले सर आपणास अतिशय उत्तम मार्गदर्शन करिता मी आपणास यापुर्वी भेटलेलो आहे
माझी या विषयी वेगळी शंका आहे थोडे मार्गदर्शन करावे
सर आपण म्हणता कि खाना चे मुंडके भवानी मातेस वाहिले परंतु प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना १६६१ साली केलेचे ऐकीवात आहे तर मग खाना चे मुंडके भवानी मातेस वाहिले असे कसे म्हणता येईल?
गडावर आधीचे छोटे मंदिर असू शकते.
@@MaratheShahiPravinBhosale
🙏धन्यवाद 🙏
पर्याय अ बरोबर आहे.
सर मला ही बखर कशी मिलेल म्हंजे ऑनलाइन खरेदी वगैरे आहे का???
पर्याय क योग्य वाटतो,
tusara option thik aahe as vatat
Option no. 3 seems to be most logical as it is supported by more evidences of the time when this event had taken place. 🙏
अ पर्या बरोबर वाटतो
सर पण मुंडके इतके दिवस व्यवस्थित तर नक्कीच राहणार नाही आणि ते कुजायला लागेल. मग अश्या वेळेस ते मुंडके कुजावे नाही म्हणून काळजी घेतली गेली की फक्त मुंडक्याचा सांगाडा इकडण तिकडे हलवण्यात आला?
नाथमाधवांच्या मला आठवतं असं स्वराज्याची दुफळी या पुस्तकात संताजींचे जीवन वाचताना अक्षरशः ज्या वेळी नागोजी माने ने संताजींचे हत्या ज्या पद्धतीने केली तो प्रसंग,त्यांचे ह्रदय फाडणारे वर्णन वाचल्यावर रात्र तळमळत काढली होती, बहुधा मी त्यावेळी पाचवीत होतो पण आजही ते सर्व आठवतेय.
तुमच्या सारखे इतिहास तज्ञ आहेत म्हणून इतिहास समजतो.तीसरा पर्याय बरोबरच.
हाच खरा इतिहास आहे.
Option no 3 is correct
Sir.kramank.no.3barobar
अ पर्याय अधिक योग्य वाटतो. शीर नजराणा म्हणून मराठ्यांनी मिरवल्याची अधिक उदाहरणे आहेत काय ?
No 3
सर,
क हाच पर्याय योग्य आहे
क पर्याय योग्य वाटते.
Sir no.3
Carekt answer. K
मला वाटते की उत्तर पर्याय " क" योग्य व वास्तवाला धरुन आहे.
Option 3
पर्याय 'अ' बरोबर आहे! शत्रूच्या वधा नंतर शत्रूत्व संपते,असे राजमाता जिजाऊंचे तत्व होते! पर्याय ब व क शक्य नाही! छत्रपती शिवराय सहिष्णू होते!
Sir राजमाता जिजाऊ साहेब ह्या प्रतापगडावर नव्हत्या, सिर प्रथम तोडल्या नंतर राजगडावर पाठवंन्यायत आले जिजाऊ मा साहेबांनी शत्रू मेल्यावर वैर संपले असे सांगून सीर दफन करण्यात आले
ते सांगितले आहे की
श्री भोसले साहेब, पर्याय क्रमांक ३ ग्राह्य वाटतो.
Sir
"क"
योग्य वाटते
क्रमांक 3
पर्याय ब योग्य वाटतो
🙏🙏🤔
क पर्याय बरोबर वाटतो सर.
क पर्याय बरोबर असावे
खानाच्या वधाची प्रतापगडावरील नेमकी जागा कोणती यावर कृपया प्रकाश टाकावा..
संभाजी कावजी यांच्यावरील व्हिडिओ पहावा. त्यात सर्व सविस्तर आहे.
पर्याय क्रमांक 3 बरोबर वाटतो.
2:28 पूजा नैवेद्य चालविला.....असे का केले असावे?
Parayay A Ya shullak gostiwar vel ghalavanare Maharaj nawate 10 diwasat Panhala paryantch mulukh tyani jinkala hota
क , पर्याय योग्य आहे
प्रवीण सर पर्याय नंबर क अगदी योग्य वाटतो
Ji
क योग्य वाटतो
क्रमांक का
सर,तिसरा पर्याय योग्य वाटतो
आधीच बांधलेल्या बुरुजात शिर पुरलेले असू शकतो. अजून एक त्या बुरुजाला दोन तटबंदी आहेत असे असू शकते की बाहेरची चिलखती तटबंदी नंतर बांधलेली असू शकते. मी फक्त एक शक्यता व्यक्त करतोय