Maharashtra CM Shinde in crisis, मुख्यमंत्री शिंदे जाणार! - कायदेतज्ञ उल्हास बापट
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निकालाचा नक्की काय परिणाम होणार? निकालात नक्की काय असणार? शिंदे राहणार की जाणार? ह्याबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट ह्यांच्याशी केलेली ही बातचीत.
#mahavikasaghadi #uddhavthackeray #ajitpawar #nikhilwagleoriginal #nikhilwagle #maharashtrapolitics #bjp #sharadpawar #modi #narendramodi #adani #politics #elections #results #journalism #politics #press #humanrights #anchor #marathinews #marathiviral #viralmarathistatus #maharashtratimes #zeenews #abpmajhavideos #saamtv #lokmat #citizensopinion #voiceofmaharashtra #reporter #breakingnews #opinion #mumbaikiaavaj #modi #politics #devendrafadnavis #mva #congress #rahulgandhi #media #gautamadani #jpc #bjp #sharadpawar #modi #narendramodi #adani #politics #elections #results #nikhilwagleoriginal #journalism #politics #press #humanrights #anchor #marathinews #marathiviral #viralmarathistatus #eknathshinde #superemecourt #chiefminister #maharashtracm #maharashtratimes #zeenews #abpmajhavideos #saamtv #lokmat #citizensopinion #voiceofmaharashtra #reporter #breakingnews #opinion #mumbaikiaavaj #narendramodi #modi #devendrafadnavis #mva #congress #rahulgandhi #media #gautamadani #jpc #eknathshinde #maharashtrabhushan #amitshah #ajitpawar
वागळे साहेब बापट साहेब यांना बोलावून सत्य परिस्थिती जनतेच्या समोर मांडल्याबद्दल आपले खूप धन्यवाद
🍌 bhetli
Km
निखिलजी आपण बापट सरांना बोलावून खूप चांगले विश्लेषण करून जनतेला माहती करून दिली आहे 🎉
ruclips.net/video/V5TNAkhs9hQ/видео.html
*शब्द दिला घर कोंबडा ने पण पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी*
Korona काळात घर कोंबडा घरात बसून डरकाळी फोडयचा . सत्तेच्या लाचारी साठी काँग्रेस राष्ट्रवादी चां नेत्यांना किंवा त्यांचा राष्ट्रीय गुलामांना भेटायला घर कोंबडा वेळ होती.पण शिवसेनेच्या नेत्यांना शिवसैनिकांना भेटायला .korona व्हायचा. याच व्हिडिओ मधून समोर येते 😂😂
आदरणीय माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.❤
ङ@@Shankarpatre
निखिल जी,
आपण जो बापटसरांनबरोबर संवाद साधला तो अतिशय सुंदर आणि उल्लेखनीय होता
सरांनी सद्यस्थिती संबंधित सुंदर मार्मिक
कायदेशीर बाजू समजून सांगितली
दोघांना धन्यवाद.
दोघेही..अतिशय परखड विचार असणारे..अशा सर्व लोकांनी आता एकत्र यायला हवे..तरच क्रांती होईल..खूप गरज आहे तुमच्या कार्याची..
सत्यमेव जयते सत्याचा विजय झाला काय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे
धन्यवाद वागळे साहेब, तुमच्या मुळे आम्हाला या केसमध्ये असलेले खाचखळगे नीट समजले.
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला आर्थिक व मानसिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो मुख्यमंत्री निधीला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
तू ईटली धार्जिणा आहे का?
Yedzava aahes
Bhadvyano paksha gujarathi marvadyachya pishawar chalto
एकदम करेक्ट
@@SanketMarathe-wi6rx congress cha kay sambandh andve🫒bhakta..
वागळे साहेब खूप चांगला माणूस आणला 💪💪👍👍👍
बापट सर, निखील सर उत्तम विश्लेषण, जय हिंद ,जय महाराष्ट्र
बापट सर, आपण अगदी व्यवस्थित सांगितल्या बद्दल, धन्यवाद.
जय संविधान, जय भारत
काहीही असो पण आम्हाला महाराष्ट्रात निव्वळ गुजरात धार्जिणे सरकार नकोच आहे.
पाकिस्तानी बांगलादेशी रोहिंग्या आणि नायजेरियन घूसखोरांचे सरकार हवे ?
😊😊
गुजरात धार्जिणे म्हणजे काय? आपली मराठी माणसेच गुजरात्यांकडे काम करतात ना? दम आहे आप्ल्यात रिलायन्स, बिर्ला सारख्या कम्पन्या काढायचा. साधं शेर बाजार तरी जमतो आपल्याला? हे ठाकरे पिता पुत्र बाष्कळ भीती दाखवतात आणि आपण घाबरून मराठी धोक्यात असं समजतो. या गुजरात्यांनी त्यांच्या राज्यात २४ तास वीज, पाणी दिले, म्हणून १२५ करोड जनतेने त्यांना देश चालवायला दिला. ठाकर्यांकडे २५ वर्ष अति श्रीमंत नगरपालिका आहे, साधे खड्डे नाही बुजवता आले याना, स्वतः मारे दिशा पट्टाणी सोबत बी एम डब्ल्यू गाड्यांतून फिरले आणि मातोश्री सुशिभित केले. गडकरी, शिंदे, फडणवीस सारखी मराठी माणसे काही करू इच्छितात तर आपणच त्यांचे पाय ओढतो.
ruclips.net/video/V5TNAkhs9hQ/видео.html
*शब्द दिला घर कोंबडा ने पण पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी*
Korona काळात घर कोंबडा घरात बसून डरकाळी फोडयचा . सत्तेच्या लाचारी साठी काँग्रेस राष्ट्रवादी चां नेत्यांना किंवा त्यांचा राष्ट्रीय गुलामांना भेटायला घर कोंबडा वेळ होती.पण शिवसेनेच्या नेत्यांना शिवसैनिकांना भेटायला .korona व्हायचा. याच व्हिडिओ मधून समोर येते 😂😂
आम्हाला खंडणी वसुली सरकार हवे आहे. गुंडगिरी करणारे, टीका करणाऱ्या वर हल्ले करणारे, कोणाचे बांधकाम आकसापोटी पाडणारे, कोणाला खोट्या कारणावरून अटक करून जेल मध्ये टाकणारे , कोणाला राजद्रोहच्या आरोप वरून अटक करणारे, साधुसंतावर हल्ले करून त्यांना मारून टाकणारे निष्क्रिय सरकार हवे आहे. असे सरकार हवे असणारे मनोवृत्ती हे काही दिसत नाही किंवा सोयीस्कर रित्या विस्मरणात टाकणारे लोक आहेत.
काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजप स्वताच "काँग्रेस युक्त" झाली आहे. त्यामुळे भाजपने पक्षाचे नांव बदलून "काँग्रेस युक्त भाजप" असे नामकरण केले पाहिजे.
AGADI BAROBAR. CONGRESS YUKT B.J.P.
खिचडी झाली bjp madhye sagli
😂 ri8
ruclips.net/video/V5TNAkhs9hQ/видео.html
*शब्द दिला घर कोंबडा ने पण पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी*
Korona काळात घर कोंबडा घरात बसून डरकाळी फोडयचा . सत्तेच्या लाचारी साठी काँग्रेस राष्ट्रवादी चां नेत्यांना किंवा त्यांचा राष्ट्रीय गुलामांना भेटायला घर कोंबडा वेळ होती.पण शिवसेनेच्या नेत्यांना शिवसैनिकांना भेटायला .korona व्हायचा. याच व्हिडिओ मधून समोर येते 😂😂
अतिशय छान, अभ्यासपुर्ण आणि तितकंच महत्वपुर्ण विश्लेषण.
वागळे साहेब आणी बापट साहेब आपणास मानाचा मुजरा
सत्याला न्याय मिळालाच पाहिजे.
उद्धव ठाकरे किंवा शिंदे हा प्रश्न नाही.
परिस्थिती स्पष्ट आहे की भाजपच्या सत्तापिपासू वृत्ती मुळे व सत्तेचा गैरवापर करून दुसरा पक्ष फोडून त्यातील माणसे स्वताच्या पक्षात घेऊन निवडणूक जिंकून सत्ता स्थापन करणे हे जगातील एकमेव उदाहरण आहे.
खुपचं सत्य भाऊ. असेच होवो.
या अशा अव्यवहार्य गोष्टींना जर कोणी चाणक्य निती समजत असतील तर , बौद्धिक दिवाळखोरी समजावी.
सत्याचा च विजय व्हायला पाहिजे , जय हिंद , जय संविधान 👍🙏🙏🙏
उद्धव ठाकरेंना न्याय मिळाला पाहिजे
नाय मिळत!
@@SanketMarathe-wi6rx सत्यमेव जयते ....
उद्धव ठाकरेला न्याय मिळाला आहे. अडीच वर्षांत अडीच तास मंत्रालयात जाणाऱ्याला खुर्ची सोडावी लागली आहे.
ruclips.net/video/V5TNAkhs9hQ/видео.html
*शब्द दिला घर कोंबडा ने पण पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी*
Korona काळात घर कोंबडा घरात बसून डरकाळी फोडयचा . सत्तेच्या लाचारी साठी काँग्रेस राष्ट्रवादी चां नेत्यांना किंवा त्यांचा राष्ट्रीय गुलामांना भेटायला घर कोंबडा वेळ होती.पण शिवसेनेच्या नेत्यांना शिवसैनिकांना भेटायला .korona व्हायचा. याच व्हिडिओ मधून समोर येते 😂😂
@@lariago.1502 👍
आदरणीय उल्हास बापट सर...ग्रेट महाराष्र्टाचा अभिमान...खरे महाराष्र्ट भूषण... निखील सर मनापासून धन्यवाद.. ❤❤❤
जगामध्ये श्री उल्हास बापट,श्री निखील वागळे यांचेसारखे सत्य बोलणारे नीतिमान लोक आहेत म्हणुन जगरहाटी सुरु आहे
कसले कायदेतज्ञ एका वर्षापासून बापट जे जे तुम्ही बोललात नेमकं त्याच्याच उलट झाल😅😅
पुस्तक पंडित
याचाच अर्थ संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे
Yeda zava ahe Baki kahi nahi...
अतिशय छान माहिती सर
महाराष्ट्र हा विचारांचे राज्य आहे.ते फक्त उद्धवजी ठाकरे आणि mahavikas आघडीलाच विजयी. करणार.
जितक्या तारखा बापटसाहेबांनी हे सरकार जाण्यासाठी दिल्या तितक्या तारखा या सरकारने येण्यासाठीही दिल्या नव्हत्या.
वागळे साहेब खुप चांगले कायदे तज्ञ आपन आज अशा मुलाखती आनाव्या
थॅंक यु व्हेरी मच बापट साहेब आणि वागळे सर
ऊल्हाह बापट जे म्हणतात ते कधीच होत नाही😂😂😂
कारण, कायद्याचे पालन लोकप्रतिनिधी करत नाहीत! ते राजे तात्पुरते असतात! राजेना कायदा लागू नसतो असे लोकप्रतिनिधी समजतात!
सर्वोच्च न्यायालयात बापट यांच्या मताला शुन्य किंमत आहे.
Ruko jara, Sabra Karo... 😂
Ghode maidan javalach ahe.
कारण याचाच अर्थ लोकशाही व संविधान धोक्यात आहे नुसते अंधभक्त बनून दिवे आणि थाळ्या वाजवू नका
तू तर हुशार दिसतोस मित्रा...
छान विश्लेशण बापट सरांना मनापासून धन्यवाद वागळे सरांना माझा पाठींबा आहे
अलभ्य लाभ साहेब🙏🙏🙏
आपण मैदानावर असलेले दिसते तेव्हा आमच्या सारख्यांना एक मोठा आधार. 🙏🙏🙏🙏
साहेब🙏🙏🙏🙏🙏 👍👍👍👌👌
एकदम बरोबर उल्हास सर ..... आम्ही तर पहिल्या पासून च तुम्हाला योग्य म्हणतोय.... तुम्ही घटनेनुसार जे काय आहे ते सांगताय त्या बद्दल धन्यवाद❤
Ekdam on point nikhil sir really thank you so much for clarification. Bapat saheb is just excellent and non partial lawyer.
🚩🚩बापट सर जय महाराष्ट्र अगदी बरोबर बोलतात
बापट साहेब मागच्या ९ महिन्या पासून हेच बोलत आहेत.
धन्यवाद श्री बापट सर आणी वागळे सर खरी माहिती दिले बद्दल.
तुम्हीच बरोबर आहे दोघान धन्यवाद मनापासून कौतुक जय शिवराय जय महाराष्ट्र
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
उल्हास बापट सर आपण भारतीय घटनेचे एक अभ्यासू प्राचार्य अहात
सदर पेच प्रसंग आपण अत्यंत सुबोधपणे सुस्पष्ट समजावलात त्याकरिता तुमचे मनःपुर्वक अभिनंदन तसेच श्रीयुत वागळे यांनी जनतेच्या मनातील नेमके प्रश्न विचारुन चर्चा अधिक नेटकी केली त्यांचेही मनःपुर्वक अभिनंदन
निर्भिड पत्रकारिता 👍👍🙏🙏🙏
Rashtrpati rajavat lagu karun जनतेचा निर्णय घेणे योग्य ठरेल Akdam barobar..Dhnywad BApt sir.
Absolute right sir
खुप छान पद्धतीने विश्लेषण केले. मुद्देसूद मांडणी. सत्यमेव जयते
ऐकदम बरोबर बोलत आहेत सर
तरीही बापटसरांना निपःक्ष नाहीत असे अंधभक्त म्हणतात कारण तसे नॅरेटिव्ह पेड ट्रौलर्सनी सेट केलेले आहे. त्याला आपण तरी काय करणार ?
This is a RUclips bot
एकदम बरोबर बोलत आहेत सर
ruclips.net/video/V5TNAkhs9hQ/видео.html
*शब्द दिला घर कोंबडा ने पण पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी*
Korona काळात घर कोंबडा घरात बसून डरकाळी फोडयचा . सत्तेच्या लाचारी साठी काँग्रेस राष्ट्रवादी चां नेत्यांना किंवा त्यांचा राष्ट्रीय गुलामांना भेटायला घर कोंबडा वेळ होती.पण शिवसेनेच्या नेत्यांना शिवसैनिकांना भेटायला .korona व्हायचा. याच व्हिडिओ मधून समोर येते 😂😂
विश्लेषक म्हणून बापट सरांना बोलावले हे फार छान केले.
त्या बद्दल धन्यवाद...🙏🏽
सुप्रीम कोर्टच्या वरचे
कोर्ट म्हणजे जनताजनार्दन 👍🏼
गद्दारांना महाराष्ट्र सहन
करणार नाही.
निर्भीड पञकार निखील वागळे सर
एकदम बरोबर आणि खरं आहे म्हातारी मेल्याचे दुःख नाही.......
निर्भिड पत्रकार
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎊🎉💐🎊🎉💐🎊🎉💐
बापट साहेब यांनी खुप
सुंदर विश्लेषण केले आहे.
आणि विजय हा नेहमी
सत्याचा होते.
Bapatsir, Wagale sir both you great
Your study on this case is correct✅✅✅✅✅✔✔✔✔
अतिशय उत्तम विश्लेषण व मांडणी केली
गद्दार :- ना घर का , ना घाट का...!
बापट साहेब सध्याची परिस्थिती पाहता आपण जे मांडता ते सुद्धा फार जिगरीचे आहे आपल्या व्यक्तीमत्वाला सलाम
झोप लागली साहेब तुमचे गुर्हाळ ऐकून 🥱😴
निखिल वागळे सर व उल्हास बापट सर फार छान माहिती दिली धन्यवाद
Excellent analysis 👍👍
सर्वोच्च न्यायालयावर शिवसैनिकांचा आणि सामान्य जनतेचा विश्वास आहे... भविष्यकाळात घोडेबाजार होणार नाही या विचाराने हेतू समोर ठेवून सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल असा विश्वास वाटतो..
Khup Sundar loka samora samor discuss karta ahet...This is what people need .. Hat's off to both of you ❤
Hach pahile bala saheban kay mhanaycha bagh
❤👌🙏
बापट साहेबांनी जे विश्लेषण केला आहे ते एकदम बरोबर आहे
Very sound and effective analysis by Bapat Sir. Please call him back when the actual decision is given by Supreme Court.
Correct
🍌 🍌 che analysis
@@jagannathkamath425 jh ni ni pn hu hu se bol TV HV
Me
ruclips.net/video/V5TNAkhs9hQ/видео.html
*शब्द दिला घर कोंबडा ने पण पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी*
Korona काळात घर कोंबडा घरात बसून डरकाळी फोडयचा . सत्तेच्या लाचारी साठी काँग्रेस राष्ट्रवादी चां नेत्यांना किंवा त्यांचा राष्ट्रीय गुलामांना भेटायला घर कोंबडा वेळ होती.पण शिवसेनेच्या नेत्यांना शिवसैनिकांना भेटायला .korona व्हायचा. याच व्हिडिओ मधून समोर येते 😂😂
This is called real troll.🔥 😂😂
डोक्यातल राजकीय कचरा साफ झाला..Sir बापट ह्यांच विश्लेषण ऐकून..धन्यवाद Sir निखिल
अहो सर ही न्यायदेवता प्रक्रिया असली कसली निकाल द्या महाराष्ट्राला कळू दे
राज्यपाल नियुक्तीचे निकष बदलण्याची सुद्धा आवश्यकता आहे.
१)राज्यपाल पदी निवड करण्यात येणरी व्यक्तीचा मागील दहा वर्षे कोणत्याही राजकीय पक्षाशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संबंध असता कामा नये.
२) अशा व्यक्तीने कोणतीही राजकीय (लोकसभा/विधानसभा इत्यादी) अथवा कोणत्याही महामंडळाचे अध्यक्षपद/सदस्य असता कामा नये.
३) अशा व्यक्तीने मागील दहा वर्षे कोणत्याही सरकारीखात्यात कोणत्याही पदी नोकरी केलेली नसावी.
४) एखादी व्यक्ती जर विशेष अहर्ता धारण करीत असेल आणि त्यासाठी उपरोक्त सर्व निकषांचा अपवाद करायचा असेल तर राष्ट्रपती/सर्वोच्च/उच्च न्यायालयाने तसा अभिप्राय देणे बंधनकारक करावे.
आगदी बरोबर बापट साहेब
निखील काल तूमचा वाढदिवस होता म्हणून मनापासून खूप खूप शुभेच्छा. तूमच्या सारख्या निर्भिड निधर्मी प्रामाणिक पत्रकाराची कळाला खूप गरज आहे.सुजात सारख्यां मूलानं कडे दूर्लक्ष करा.पुन्हां एकदा शुभेच्छा. 🎉
वागळे साहेब, बापट सर आपल्या सारख्या प्रमाणिक लोकांमुळेच सत्य वर विश्वास टिकून आहे.. आपान असच सत्य निर्भिडपणे जनतेसमोर आणत जावे... खरी पत्रिकरिता तुम्ही करताय sir... बाकी मीडिया ह्या फकट add egency झल्य आहे
अप्रतिम माहिती.... धन्यवाद 💎
महाराष्ट्राचे योग्य मुख्यमंत्री म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होय त्यांना भरपूर आयुष्य मिळू दे
Excellent talk & interview 👍👌
निकाल किती वर्ष लागणार??? संविधान आहे का नाही ---?? न्यायालय भारतात आहे का???? विदेशात!!!!!
बापट सरांचे अत्यंत.... घटनात्मक विश्लेषण....
बापट सरांवर आपला विश्वास
सत्याचा विजय होईल. सत्य सुप्रीम कोर्ट ठरवेल, बापट सर नाही.
100/ Right sheb
उध्दव बाळासाहेब जीकले पाहिजेत नाही तर मुंबई गुजरात होईल जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख झीदाबाद शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Actually hat's off to Wagle sir...for arranging this slot of info
बापट साहेब 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या सारखे कायदेविषयक मार्गदर्शन करणारे वकिलांची आज देशाला गरज आहे 🙏🙏
लोकशाही कायदे पाळले जातात. हुकुमशाही मध्ये नाही. sarcasm
वागळे सर आपण कायद्याचे माहिती गार बापट सराना बोलावल्या बदल धन्यवाद त्याने फार छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Respect Bapat sir, such people should be there in our system to administrate our country.
सत्याचा विजय मिळवून देण्यात येणार आहेत जय महाराष्ट्र
सत्यपरिस्थिती मांडणारे निष्पक्ष, निर्भीड पञकार निखील वागळे सर
निखिल वागळे ब उल्हास बापट सर, यांनी निकाल दिलेला आहे, आता सुप्रीम कोर्टाला, निकाल देण्याची गरज नाही.
धन्यवाद साहेब खूप छान विश्लेषण
वांगळे सर धन्यवाद
खूप छान माहिती
Hats off to Prof. Bapat who stood the ground and took the neutral, unbiased stand. And still holding the torch.
His clarity on the subject is amazing.
Otherwise there are people keep changing stand or opinions conviniently and talk nonsense without clarity like laywers who defended bjp, shindi side. All would be going to Guwahati for mental peace after losing face in the public.
0:41 0:42
😮😅
सत्याचा विजय व्हायला पाहिजे सत्य जाणून निकाल द्यावा नाहीतर जनता यांना निकाल देईल
उल्हास बापट सत्यवादी माणूस
न्यायाधीश, वकील आणि पत्रकार यांनी निर्भीड असायलाच हवे,
तरच नागरिकांना खरा न्याय मिळेल आणि लोकशाही टिकेल... 🙏🏽
Lot of Respect 🫡 to Bapat Sir. ❤
बेकायदेशीर सरकार म्हणुन यांना जनताच कायमचे हद्दपार करणार.
Great sir you have given beutiful explanation Hats off sir.👌👌👌
सर आपण महाराष्ट्र परिवर्तन करणे गरजेचे आहे.आमचे वय झाले. आमची ताकद आता नाही.. तरीही
माझ्या परिने आजही काम करते
.पण आपण आपल्या विचार सरणीतून प्रभावी करू शकता
जायला पाहिजेच.
ह्या केस मध्ये एकच सत्य आहे ते म्हणजे शिवसेना ही मुळात ठाकरेंची च आहे (कुणाला ही विचारा आणि प्रामाणिक उत्तर द्यायला सांगा), निकाल हाच आला पाहिजे यावर आमचा ठाम विश्वास आहे, जर असा निर्णय आला तर सुप्रीम कोर्टाचे स्वागत.
पण निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला तर निर्णय काय लागणार हे उघड आहे.
याचा अथॕ उच्च न्यायालय केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करतेय, खरी शिवसेनेला फक्त जनताच न्याय देणार आहे
बापट सर आपन श्रेष्ठ आणि सक्रिय कायदा प्रवक्ते आहोत.
कानून कभी मारता नाही.
इतिहास गवाह है
जिस किसी ने भी कानून से खिलवाड करने की कोशिश की है कानून ने ही उसका भरम मीठी मिला दिया है। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
*****सत्यमेवा जयते*****
आप सही कह रहे है वासिमभाई 🎉
एकच कायदे तज्ञ
एकच पहिल्यां पासुन बोलन.
एकच बापट साहेब.
😂 पुस्तकी ज्ञान कोर्टात उपयोगी नाही उल्हास बापट यांनी आज पर्यंत किती खटले चालवले आहेत कॉलेज मध्ये पुस्तकी ज्ञान देणे वेगळे असते जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याने काहीच होत नाही 🎉असीम सरोदे यांना पण हे माहीत आहे म्हणून ते समजून गेले आहेत .
त्यांनी कायदा शिकवलेले विद्यार्थी राजकारण मध्ये आहेत हेच जाणवते
मात्र काही हुशार विद्यार्थी त्यांच्या पेक्षा हुशार आहेत हे सतत जाणवते... बापट फक्त चिडचिड करतात, त्यांचा हट्ट आहे म्हणून निकाल हवा तसा येणार नाही.
हे घटना तज्ञ यांना अपात्र कोण करू शकतात ते फक्त अध्यक्ष च करू शकतात. सुप्रीम कोर्ट नाही.
Great bapat sir
असेच कणखर उभे रहा उध्दव ठाकरे साहेबा मागे