मी भाजपा चा तालुका पातळीवर वरचा कार्यकर्ता आहे . परंतु आदरणीय श्री शरद पवारांना चुकीचे बोललेले आम्ही खपवून घेणार नाही .याची महायुतीला जबर किंमत मोजावी लागेल . महाराष्ट्र राज्य विकास च्या वाटेवर नेणारे मा.आदरनिय शरद पवार जिंदाबाद . पवार साहेब आगे बढो आम्ही आपल्या सोबत आहोत .
मग महाराष्ट्रातून कायदा व सुव्यवस्था उद्योगधंदे तडीपार होणार हे नक्की . जेव्हा जेव्हा शरद पवारांच्या हातात गृहमंत्री पद आले तेव्हा मुंबैत खंडणीखोरी बॉम्बस्फोट वाढले. पाकड्यांचे स्लीपर सेल मजहबी वोट बँक मातली . कुठलाही डोकं ठिकाणावर असलेला स्वतः ला पहिले हिंदु मानणारा मराठा ह्या औरंग्या अफजुल्या फॅन क्लब म्हणजे बेगडी जाणता राजाच्या म वा ली आघाडीला परत डोक्यावर बसवणे शक्यच नाही. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
ज्याला या देशातील मा. न्यायालयाने तडिपार केले होते,तेच आता साम,दाम,दंडचा वापर करुन सत्तेत बसले आहेत, आणि महाराष्ट्रातील लाचार सत्ताधारी त्यांची लाळ चाटत आहेत, याची किव येते 91 हुतात्मे देवून महाराष्ट्राला एक संघ ठेवणार्या हुतात्म्यांचा लाचार नेते अपमान करीत आहेत,बावनखुळे तुमचा दिवा नाही तो दिवटा आहे😂😂😂
ज्याला या देशातील मा. न्यायालयाने तडिपार केले होते,तेच आता साम,दाम,दंडचा वापर करुन सत्तेत बसले आहेत, आणि महाराष्ट्रातील लाचार सत्ताधारी त्यांची लाळ चाटत आहेत, याची किव येते 91 हुतात्मे देवून महाराष्ट्राला एक संघ ठेवणार्या हुतात्म्यांचा लाचार नेते अपमान करीत आहेत,बावनखुळे तुमचा दिवा नाही तो दिवटा आहे😂😂😂
स्वता तडीपार असताना हा साहेबाना भरटाचाराबाबत ज्ञान देतोय हा कूठला न्याय आहे महाराष्ट्र मध्ये तुझ संपलंय तुम्ही कधीच सतेत येणार नाही याची आही मतदार काळजी घेणार आहोत
दिलीप जी हे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप + दोन्ही गद्दार गट हे जे गावोगावी 15 ते 18% मतदार विकले जाणारे असतात, ही लोकं पैसे घेऊन मते देत असतात हे ह्यांना माहिती आहे. म्हणून अजून ही महायुतीच्या लोकांना ह्यांची मते मिळणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे.
अमित शहा साहेब आपण मा शरद पवार साहेब यांच्यावर आरोप केलाय भ्रष्टाचाराचा सरदार आहेत म्हणून भर सभेत सांगितल होत पण त्याच बरोबर अमित शहा यांना कदाचित माहीत नाहीत कि इतिहास पाहिल्यास लक्षात येईल कि आतापर्यंत मा शरद पवार साहेब एकदाही कोणत्याच राजकीय पक्षातील नेत्यांकडून आरोप केलेले नाहीत आणि आतापर्यंत मा शरद पवार साहेब हे कधीच कोणत्याच जेल मधे गेलेले नाहीत किंवा तडीपार करण्यात आलेले नाहीत हे सर्व लक्षात घेतले पाहिजेत अमित शहा साहेब आपण पाठीमागील वेळेस देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब यानीच भर सभेत आरोप केलाय आणि टिका केलीय कि मा शरद पवार साहेब हे भटकंती आत्मा बोलले होते म्हणून तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांकडून तीव्र विरोध करून भाजप पक्षाचे 23 वरून 9 खासदार ला निवडून येण्यासाठीच दमछाक झालीय या पुढील कालावधीत विधान सभेत निवडणूकीतून महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस भाजप पक्षाला जागा दाखवून देतील यात तिळमात्र शंकाच नाहीत आज महाराष्ट्र राज्यातील जनतेला विनंती करण्यात येत आहेत कि महाराष्ट्रातील मराठी माणूस मग तो कोणत्याही राजकीय पक्षातील असेल खासदार व आमदार असेल बाहेरून इतर राज्यातून कोणी येऊन बोलत असेल तर निश्चितच महाराष्ट्रातील नागरिक ते सहन करणार नाहीत आणि सहन करू पण नयेत आज कोण बोलतोय पहा तुम्हीच एक तडीपार माणूस म्हणून ओळखतात तोच माणूस बोलतोय तर कोणत्याच माणूस कधीच विसरणार नाहीत हे महाराष्ट्रातील महायुतीतील गुलाम आहेत ते कायम स्वरूपात ते गुजरात राज्याची गुलामगिरीत जगणार आहेत केवळ फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बावनकुळे किती इज्जत आहे पक्षात ते संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक जाणून बुजून आहेत एक तिकीट नाकारण्यात आलेला माणूस फक्त गुलामीच करू शकतो बाकी त्याला आणि अजून 7/8 आमदार व खासदार असे एकंदरीत घेतले आहेत विधान सभेतून ते लोक कधीच जनतेमधून निवडणूकीत निवडून येऊच शकत नाहीत म्हणून फक्त विरोधात बोलायला ठेवले आहेत गुलाम तो गुलाम राहणार आहे 😂😂😂😂😂😂
अमित शहा निर्दोष मुक्त झाले आहेत त्यांच्या आरोपातून…. जो माणूस पंतप्रधान होण्यासाठी झेप घेतो पण नरसिंहराव यांच्यासारखा नेता त्याचे पंख कापतो. सत्तेकरिता सोनियाजींपुढे जो u टर्न नटून लोटांगण घालतो याच्या पेक्षा जास्त लाचार कोण आसू शकतो???
दुसऱ्यावर आरोप करताना भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे. तडीपार हा कपाळावर लागलेला लेबल आहे. भाजप नेत्यांनी आपल्या लायकीत रहावे.जनतेला सर्व माहीत आहे भाजपचे राजकारण.लोकसभेत ९ जागा ,तर विधानसभेत .... या महापुरात वाहून जाल.है लक्षात ठेवा.
एकदम बरोबर बोललात तडीपार महाराष्ट्रचा आवाज स्वाभिमान आहेत शरद पवार साहेब असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏 जाधव साहेब एकदम बरोबर बोललात
भाजपचे हे दोन ठोकळे महाराष्ट्रात येवून वांट्टल तसे बोलतात परंतु जनता गप्प बसणारी नाही हे लोकसभेला ९/वर येवून आपटले. भ्रष्ट कोण आहे हे जनता ओळखून आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा त्यांना असमान दाखवले. जय महाराष्ट्र.
खर आहे आशिष जी bjp तीन लोक आपल्या राज्यात येऊन कोणी ही असू दे त्याला मराठी भाषा व माणसांनी बाकी सगळ बाजूला ठेऊन आपल्या राज्यातील त्याचा अभिमान राखून अशना जागा दाखवुन दिले पाहिजे. तो आपला स्वाभिमान रखलाच पाहिजे.
शरद पवार को उखाड देंगे म्हणाले आणि लोकानी वि.सभेला चांगले यश दिले .लोकसभेला भटकती आत्मा म्हणाले पुढे काय झाले सर्वांना माहीत आहे ...पवार साहेबांचे ईतके वर्ष काम आणि हे शहा यांचे काय काम हे पण माहीत आहे ना लोकांना.....
फक्त शरद पवार यांनी टार्गेट केलेले नाही पण बहुतेक महाराष्ट्र जनतेने टार्गेट केलेले दिसते महाराष्ट्र चा इतिहास आहे महाराष्ट्र मधील कोणत्याही पक्षाच्या नेत्याला कोणताही बाहेर चा कोणत्याही पक्ष्याच्या नेते यांनी कोणावर टीका केली त्याचे परिणाम लोकसभा ला पहिले aahe👍
@@satishdeshmukh2849म्हणून तर मोडी आणि शाहा याची लोकसभेला फाटून आली होती..पुणे, मुंबई मध्ये रोड show च्या नावाखाली बोंबलत फिरत होता तुमचा रड्या ऊर्फ फेकू ऊर्फ मोडी ... गप्प" गु "जराती चाट्या
370 कलम पूर्ण पणे उठले नाही अडाणी ला जमीन खरेदी करण्यासाठी फक्त कलम मधला एक 15ए कैंसल केला आहे दूसरे हिंदू परत काश्मीर ला गेले का,किती लोकांनी जमीन खरेदी केली, इलैकशन का घेत नाही, आतंकवादी हल्ले कमी झाले का काही उतर नाही
हा गुजराती तळीपार माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी नेत्यावर आगपाखड करतोय मराठी माणसांना सावध व्हा आणि या गुजरातला परत तडीपार करा जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेब जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद
तसं बघायला तर पवार साहेब अजून काहीच डॅशिंग बोलले नाहीत प्रत्येक वेळी अमित शहा साहेबांनी पवार साहेबांच्या विचार करून टक करावी नाही तर पवार साहेबांना लोहा प्रकरण पूर्ण उकळून पिलेत पवार त्याच्यावर बोलत तर अवघड होईल
आशिष सर तुम्ही अनुभवी पत्रकार आहात , तुम्ही योग्य आणि खरी मांडणी करता आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त एवढंच सांगा खोटं कोण बोललं अमित शहा की पवार साहेब . की दोघेही खरे बोलले की दोघेही खोटं बोलले. बाकीच विश्लेषण आम्ही आमच समजून घेऊ...
शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे त्यांना नाव ठेवणारे भाजप कधीही महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही शरद पवार यांचे वर जेवढे आरोप होतील तेवढा महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता खवळेल 100%
पवारसाहेब 101टक्के सत्य बोले.सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला गूंड हा देशाचा गृहमंत्री होतोय ही खरोखरच देश अधोगतीकडे जातोय हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे
स्वता तडीपार ग्रहमंत्री दुसऱ्यावर आरोप केला म्हणजे नालायक राजकारणचा कळस आहे महाराष्ट्रातील नेत्यांना आव्हान आहे गुजरात्याची उदोउदो करु नये महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार होत आहेत 😭🍉🌹🍉🍉
आशिष जाधव कधी कधी निष्पक्ष भूमिका मांडतात...विश्लेषण चांगले केले परंतु फारच सावधगीरी ने केले..आमित शहा नां पवार साहेब काय म्हणाले ते आपल्या तोंडुन नाही सांगितले..फारच सावध पवित्रा घेतला...😂😂😂
भाजप वाल्यनो जोरात बोला , गर्व से कहो हमारे नेता तडी पार है , कोई जिहाद या बलात्कार किया था क्या। एक बार नहीं हजार बार देश के लिए तड़ीपार होना पडेगे तो खुशी से तडीपर होने को तैयार है।
अमित शाह वेडा झाला आहे. NDA ch सरकार जास्त महिने उरलेले नाही. उद्या इंडिया सरकार आल तर अमित शाह तुम्हाला गुजरात मध्ये देखील पळता भुई थोडी पडेल ज्यांच्या सोबत वैर घेत आहात ते शरदचंद्र पवार आहेत गाठ महाराष्ट्राशी आहे हे लक्षात असुदे.
पवार साहेब यांना विधानसभेच्या तोंडावर घटनात्मक पदावरील गुजरात वाल्यांनी भाषणातुन अपशब्द बोलुन वाघाला डिवचले म्हणजे विधानसभा निवडणुकीत अपयशाला आमंत्रण देण्या सारखे आहे.
दुसर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप शहा आरोप करतात .मग स्वताचा मुलगा bcc मध्ये मोठ्या पदावर कसा ?तो ही भ्रष्टाचार च आहे ना ?म्हणुनच काॅन्ग्रेस आणि विपक्षाच सरकार दिल्लीत आणि राज्यात आले पाहिजे तर कोण भ्रष्टाचारी आहेत ते कळेलच .
INDIA Gatbandhan Zindabad Rahulji Gandhi Zindabad Malik Arjun Khargeji Zindabad Uddhavji Balasaheb Thakare Zindabad NCP Sharadchandra Pawarji Zindabad Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .
शरदचंद्र पवार साहेब हे जबाबदार नेते आहेत. ते कधीही चुकीची स्टेटमेंट्स करत नाहीत. मोदी-शाह हे लबाड अनाजीपंत आहेत.
गुजरात माॅडल असे काहीच नाही.जे काही आहे ते एकचालकानुवर्ती = हुकूमशाही अस.
मी भाजपा चा तालुका पातळीवर वरचा कार्यकर्ता आहे . परंतु आदरणीय श्री शरद पवारांना चुकीचे बोललेले आम्ही खपवून घेणार नाही .याची महायुतीला जबर किंमत मोजावी लागेल . महाराष्ट्र राज्य विकास च्या वाटेवर नेणारे मा.आदरनिय शरद पवार जिंदाबाद . पवार साहेब आगे बढो आम्ही आपल्या सोबत आहोत .
पुण्यात फडणवीस बोलले ठोकून काढा पण पवार साहेबांनी डायरेक्ट अमित शहालाच उघडा करून ठोकले 😂😂
शरद पवारांवर आरोप कोण करतोय तर एक पूर्वी तडीपार असलेला करतोय हा मोठाच विनोद आहे.
अगदीं बरोबर विश्लेषण केले आहे जाधव साहेबांनी 🙏
भ्रष्टाचार la राजाश्रय हा bjp ने दिला...हे जनतेला आता कळून चुकले आहे
😂😂😂
@@satishdeshmukh2849😢😮😮😮😮😮😢😢😢🎉😮😮😮😮😮😮🎉😮😮😮😂😮🎉😮🎉🎉😮😮🎉😮🎉🎉😮😮😢😮😮🎉😮😮😮😂😢😮😮🎉🎉😮😮😮🎉😮😂😮😮😮😮😮😮😮😮😮🎉😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢🎉😮😢😮😮😮🎉😮😮😮😢😮🎉😮😢🎉😮
फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम आहे
तडीपार ला महाराष्ट्रातून तडीपार करायलाच हवे.मविआ अधिक मजबूत राहू द्या.
Right now
मग महाराष्ट्रातून कायदा व सुव्यवस्था उद्योगधंदे तडीपार होणार हे नक्की .
जेव्हा जेव्हा शरद पवारांच्या हातात गृहमंत्री पद आले तेव्हा मुंबैत खंडणीखोरी बॉम्बस्फोट वाढले. पाकड्यांचे स्लीपर सेल मजहबी वोट बँक मातली .
कुठलाही डोकं ठिकाणावर असलेला स्वतः ला पहिले हिंदु मानणारा मराठा ह्या औरंग्या अफजुल्या फॅन क्लब म्हणजे बेगडी जाणता राजाच्या म वा ली आघाडीला परत डोक्यावर बसवणे शक्यच नाही.
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
ज्याला या देशातील मा. न्यायालयाने तडिपार केले होते,तेच आता साम,दाम,दंडचा वापर करुन सत्तेत बसले आहेत, आणि महाराष्ट्रातील लाचार सत्ताधारी त्यांची लाळ चाटत आहेत, याची किव येते 91 हुतात्मे देवून महाराष्ट्राला एक संघ ठेवणार्या हुतात्म्यांचा लाचार नेते अपमान करीत आहेत,बावनखुळे तुमचा दिवा नाही तो दिवटा आहे😂😂😂
ज्याला या देशातील मा. न्यायालयाने तडिपार केले होते,तेच आता साम,दाम,दंडचा वापर करुन सत्तेत बसले आहेत, आणि महाराष्ट्रातील लाचार सत्ताधारी त्यांची लाळ चाटत आहेत, याची किव येते 91 हुतात्मे देवून महाराष्ट्राला एक संघ ठेवणार्या हुतात्म्यांचा लाचार नेते अपमान करीत आहेत,बावनखुळे तुमचा दिवा नाही तो दिवटा आहे😂😂😂
Right, absolutely Right, No Doubt.
स्वता तडीपार असताना हा साहेबाना भरटाचाराबाबत ज्ञान देतोय हा कूठला न्याय आहे महाराष्ट्र मध्ये तुझ संपलंय तुम्ही कधीच सतेत येणार नाही याची आही मतदार काळजी घेणार आहोत
दिलीप जी हे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप + दोन्ही गद्दार गट हे जे गावोगावी 15 ते 18% मतदार विकले जाणारे असतात, ही लोकं पैसे घेऊन मते देत असतात हे ह्यांना माहिती आहे. म्हणून अजून ही महायुतीच्या लोकांना ह्यांची मते मिळणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे.
बरोबर
अरे तडीपार राजकीय गुन्हात अडकवल्या मुळे तुमच्या साहेबांनी तुसत तडीपार सांगीतले कशासाठी ते नाही.
तूम्ही द्बेश करत रहा , ते नविनविन शिखर पादक्रांत करत जातील , नरेंद्र मोदी सलग तिसरया खेपेला पंतप्रधान झालेत
साहेबान एक खिसा झटकला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल...😂
सूर्य आणि दिवा
हे महाराष्ट्र जनता ऑक्टोबर /नोव्हेंबर मध्ये समजेल ते जनतेच्या हातात आहे
52 Kyle janewari 24 me tum kidar hoge dhundte rah jayga.
Sarpanch ki chunav adani ki barakat nahi.
Chala shared pawar par hamla karane.adrushe shaktika ghulam.52 ku____?.
😢😢❤
महाराष्ट्रचे वीस लाख रोजगार गुजरातला लुटून नेणाऱ्याला महाराष्ट्रातील जनता मतदान करणार नाही
F.
अमित शहा साहेब आपण मा शरद पवार साहेब यांच्यावर आरोप केलाय भ्रष्टाचाराचा सरदार आहेत म्हणून भर सभेत सांगितल होत पण त्याच बरोबर अमित शहा यांना कदाचित माहीत नाहीत कि इतिहास पाहिल्यास लक्षात येईल कि आतापर्यंत मा शरद पवार साहेब एकदाही कोणत्याच राजकीय पक्षातील नेत्यांकडून आरोप केलेले नाहीत आणि आतापर्यंत मा शरद पवार साहेब हे कधीच कोणत्याच जेल मधे गेलेले नाहीत किंवा तडीपार करण्यात आलेले नाहीत हे सर्व लक्षात घेतले पाहिजेत अमित शहा साहेब आपण पाठीमागील वेळेस देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब यानीच भर सभेत आरोप केलाय आणि टिका केलीय कि मा शरद पवार साहेब हे भटकंती आत्मा बोलले होते म्हणून तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांकडून तीव्र विरोध करून भाजप पक्षाचे 23 वरून 9 खासदार ला निवडून येण्यासाठीच दमछाक झालीय या पुढील कालावधीत विधान सभेत निवडणूकीतून महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस भाजप पक्षाला जागा दाखवून देतील यात तिळमात्र शंकाच नाहीत आज महाराष्ट्र राज्यातील जनतेला विनंती करण्यात येत आहेत कि महाराष्ट्रातील मराठी माणूस मग तो कोणत्याही राजकीय पक्षातील असेल खासदार व आमदार असेल बाहेरून इतर राज्यातून कोणी येऊन बोलत असेल तर निश्चितच महाराष्ट्रातील नागरिक ते सहन करणार नाहीत आणि सहन करू पण नयेत आज कोण बोलतोय पहा तुम्हीच एक तडीपार माणूस म्हणून ओळखतात तोच माणूस बोलतोय तर कोणत्याच माणूस कधीच विसरणार नाहीत हे महाराष्ट्रातील महायुतीतील गुलाम आहेत ते कायम स्वरूपात ते गुजरात राज्याची गुलामगिरीत जगणार आहेत केवळ फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बावनकुळे किती इज्जत आहे पक्षात ते संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक जाणून बुजून आहेत एक तिकीट नाकारण्यात आलेला माणूस फक्त गुलामीच करू शकतो बाकी त्याला आणि अजून 7/8 आमदार व खासदार असे एकंदरीत घेतले आहेत विधान सभेतून ते लोक कधीच जनतेमधून निवडणूकीत निवडून येऊच शकत नाहीत म्हणून फक्त विरोधात बोलायला ठेवले आहेत गुलाम तो गुलाम राहणार आहे 😂😂😂😂😂😂
खर आहे तडीपार काय कळणार.
एकदम बरोबर
हत्तीवरून साखर वाटा, पेशवाई आली… हे कोणी म्हणाले??? जातीयवादी माणूस शरद पवार
अमित शहा निर्दोष मुक्त झाले आहेत त्यांच्या आरोपातून…. जो माणूस पंतप्रधान होण्यासाठी झेप घेतो पण नरसिंहराव यांच्यासारखा नेता त्याचे पंख कापतो. सत्तेकरिता सोनियाजींपुढे जो u टर्न नटून लोटांगण घालतो याच्या पेक्षा जास्त लाचार कोण आसू शकतो???
दुसऱ्यावर आरोप करताना भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे. तडीपार हा कपाळावर लागलेला लेबल आहे. भाजप नेत्यांनी आपल्या लायकीत रहावे.जनतेला सर्व माहीत आहे भाजपचे राजकारण.लोकसभेत ९ जागा ,तर विधानसभेत .... या महापुरात वाहून जाल.है लक्षात ठेवा.
आशिष सर महायुतीचा पराभव जवळ आहे
अमित तडीपार जेवढं जास्त बोलेल तेवढा महाविकास आघाडी ला फायदाच होईल
ये कोन बोल रहा है
@@mihirandgrisha8312
चड्डीधारी देशद्रोही चिंटूंचा आजोबा
@@mihirandgrisha8312
चड्डीधारी देशद्रोहींचा आजोबा
शासनाची मदत न घेता स्वबळावर लोक जमा करुन दाखवा शहा साहेब
एकदम बरोबर बोललात तडीपार महाराष्ट्रचा आवाज स्वाभिमान आहेत शरद पवार साहेब असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏 जाधव साहेब एकदम बरोबर बोललात
भाजपचे हे दोन ठोकळे महाराष्ट्रात येवून वांट्टल तसे बोलतात परंतु जनता गप्प बसणारी नाही हे लोकसभेला ९/वर येवून आपटले. भ्रष्ट कोण आहे हे जनता ओळखून आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा त्यांना असमान दाखवले. जय महाराष्ट्र.
आक्रमकपणे आरोप केला म्हणजे ते लोकांच्या पचणी पडते असे होत नसते. हे भाजपाच्या नेत्यांना कधी कळणार.
Right now
BarobAr Aahe
Jay maharsta jay Hindusthan jay Bharat
Surat Gujarat guhagati gowa
Sab Bharachai kisake pas hai
काय दुर्दैव आहे आपल्या देशाचे एक तडीपार गृहमंत्री होतोय आणि महाराष्ट्रात येऊन आपल्या नेत्यावर आरोप करतोय
तडीपार हा जेल मध्ये सुद्धा होता . चांगला अनुभव गाठीशी आहे
आशिष जी महाराष्ट्रात फितुराची कमतरता नाही . हेच इतिहास सांगतो . खुपच सतेचे लालची फितूर अमितशहा भी जय म्हणत फिरणार .
यांचा जन्मच मुळात लाचारी आणी गुलामगिरी साठी😂 झाला आहे😂
तडीपार ने शरद पवारांच्या नादाला लागूनये
Right now
शरद पवार साडेतीन जिल्ह्याचा स्वामी...😂
@@satishdeshmukh2849साडेतीन जिल्ह्याच्या स्वामीची एवढी दहशत की जगातील सर्वांत मोठा पक्ष असणारे नेते घाबरून गेले आहेत,
कारण फ्लॉप फव्वार हा महानीच आहे ...
@@satishdeshmukh2849 तडीपार ला गुजरात मधून हाकलून दिल्यावर महाराष्ट्रात याच साडे तीन जिल्ह्यात येवून लपला होता 😂
खर आहे आशिष जी bjp तीन लोक आपल्या राज्यात येऊन कोणी ही असू दे त्याला मराठी भाषा व माणसांनी बाकी सगळ बाजूला ठेऊन आपल्या राज्यातील त्याचा अभिमान राखून अशना जागा दाखवुन दिले पाहिजे. तो आपला स्वाभिमान रखलाच पाहिजे.
बावनकुळे, शांत बसा. शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर बोलायला तुम्हाला तेवढे ज्ञान नाही.
Ha modicha chatuahe
शरद पवार को उखाड देंगे म्हणाले आणि लोकानी वि.सभेला चांगले यश दिले .लोकसभेला भटकती आत्मा म्हणाले पुढे काय झाले सर्वांना माहीत आहे ...पवार साहेबांचे ईतके वर्ष काम आणि हे शहा यांचे काय काम हे पण माहीत आहे ना लोकांना.....
मोदी शाह महाराष्ट्रात येऊन जेवढ्या सभा घेतील तेवधे महविकस् आघाडीला मतदान वाढेल
लोकसभेत जे झालं ते विधानसभेत भोवणार आहे .
फक्त शरद पवार यांनी टार्गेट केलेले नाही पण बहुतेक महाराष्ट्र जनतेने टार्गेट केलेले दिसते
महाराष्ट्र चा इतिहास आहे महाराष्ट्र मधील कोणत्याही पक्षाच्या नेत्याला कोणताही बाहेर चा कोणत्याही पक्ष्याच्या नेते यांनी कोणावर टीका केली त्याचे परिणाम लोकसभा ला पहिले aahe👍
साडेतीन जिल्ह्याचा स्वामी शरदचंद्र पवार साहेब...😂
@@satishdeshmukh2849म्हणून तर मोडी आणि शाहा याची लोकसभेला फाटून आली होती..पुणे, मुंबई मध्ये रोड show च्या नावाखाली बोंबलत फिरत होता तुमचा रड्या ऊर्फ फेकू ऊर्फ मोडी ... गप्प" गु "जराती चाट्या
पवार साहेब आहेत ते . त्यांना कळेल थोडे दिवसांनी
370 कलम ची टिमकी किती दिवस वाजवणार..
तडीपार ते तडीपराच.
महाराष्ट्र म्हणजे फक्त पवार साहेब.व उध्दव साहेब.
जय हिंद , जय महाराष्ट्र .
370 कलम हटऊन 5 वर्ष झाले जम्मू काश्मीरमद्ये केंद्र सरकारने निवडणूक घेण्यासाठी पोषक वातावरण तयार करून निवडणूक घेतली पाहिजे
झाले म्हणजे जेहाद करायला रानी मोकळे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤j😮 21:58 n@@udaykulkarni7577
370 कलम पूर्ण पणे उठले नाही अडाणी ला जमीन खरेदी करण्यासाठी फक्त कलम मधला एक 15ए कैंसल केला आहे दूसरे हिंदू परत काश्मीर ला गेले का,किती लोकांनी जमीन खरेदी केली, इलैकशन का घेत नाही, आतंकवादी हल्ले कमी झाले का काही उतर नाही
शरद पवार खरे चाणक्य
मा.बावनकुळे साहेब यांनी पवार साहेब यांचेपासुन सावध राहावे.विनाकारण नाद करु नका.
वाह पवार साहेब
सौ सोनार की एक लोहार की
डंके के चोट पर आप तडीपार है वो ही दुसरे पे तीर मार रहे हैं क्या बात 😂
अमित शहा तुम्हला गुणरत्न सदावर्ते ची सावली पडली वाटत
😂😂😂😂😂😂
झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाही
म्हणून दिल्लीत सत्ता असूनही औरंगजेब महाराष्ट्रात आलाय
Wa pawar saheb ek number ..tadipar la महाराष्ट्रात जागा नाहीच..
पवार साहेबांचा नाद करायचा नाही
अजित पवार 700000000000कोटी भार्षत्रचार करून BJP का वागवत आहे
बावणखुळे साहेब बऱ्याच दिवसातून बोलताना दिसतायेत. लोकसभेच्या निकालानंतर गायब झालेले दिसत होते. विधानसभेत सुद्धा लोकसभेची पुनरावृत्ती होणार हे नकीच.
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
जाधव साहेब, अमित शहा शरद पवारांना " सरगणा " म्हटले ह्याचा उच्चार दहादा केला पण " तडीपार "हा शब्द उच्चार करायला तुम्हाला " लाज " वाटली कि " फाटली "😂😅
😂😂😂 लई जोरात fhatali त्याची म्हणून तर ते बोलत नाही 😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बावनकुळे, दरेकर,राणेची कार्टी
आशिष जाधव तुमची डीबेट चर्चा मी बघतो त्यात तुम्हाला उध्दव ठाकरे यांच्या नावाची कावीळ आहे
आशिष जाधवजी खूप छान खूप खूप धन्यवाद 🎉
महाराष्ट्रात कोणीही आले तरी आता फक्त महाविकास आघा डीचं सरकार बनवेल 🎉
अरे शहा महाराष्ट्रा मध्ये भाजप हा संपलेशिवाय रहाणार नाही हे नकीच खर आहे त्यामुळे आघाडी ला संधी चालून आली आहे
संधीची आवश्यकताच नाही मतदारांनी अगोदरच ठरवून टाकले आहे
नोटा बंदीच्या काळात तडीपार ची बँकेने किती कोटी रुपयांचा घोटाळा केला ते पण एकदा सांगा
आणि तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघीतला......😂😂😂😂😂😂
आमचा नेता शरद पवार साहेबच, तुम्ही किती गरळ ओका. पण आम्हास माहित शरद पवार साहेब काय आहेत ते,फक्त फक्त पवार साहेबच 👍🏻👍🏻
तडीपार व त्यांचे साठी यांना पराभव दिसत आहे म्हणून पिसाळ लेले आहेत
हा गुजराती तळीपार माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी नेत्यावर आगपाखड करतोय मराठी माणसांना सावध व्हा आणि या गुजरातला परत तडीपार करा जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेब जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद
पवार साहेब जे बोलले ते सत्य बोलले
शरद पवार यांच्यावर बोलताना अमित शहा दहा वेळा विचार करतील येथून पुढे
तडीपार ला किंमत चुकवावी लागेल महाराष्ट्र मध्ये
👍👍 आज खरंच तुम्ही एक नंबर विषय घेतला असच रोखठोक बोलत रहा
आणि तो दीवा महाराष्ट्र च्या जेलमध्ये बघितला.... 😂😂😂😂
अखिलेश यादव च्या शब्दात आशिश जाधव 'इमानदार ' पत्रकार आहेत
भाजप ला हाद्दपार होणार जय महाराष्ट्र
अहो तुम्ही फक्त आरोप करताय 10 वर्षात 1 पण आरोप सिद्ध करू शकला नाहीत मग नुसत्या वाफा कसला करतात
तसं बघायला तर पवार साहेब अजून काहीच डॅशिंग बोलले नाहीत प्रत्येक वेळी अमित शहा साहेबांनी पवार साहेबांच्या विचार करून टक करावी नाही तर पवार साहेबांना लोहा प्रकरण पूर्ण उकळून पिलेत पवार त्याच्यावर बोलत तर अवघड होईल
आशिष सर तुम्ही अनुभवी पत्रकार आहात , तुम्ही योग्य आणि खरी मांडणी करता आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.
फक्त एवढंच सांगा खोटं कोण बोललं अमित शहा की पवार साहेब .
की दोघेही खरे बोलले की दोघेही खोटं बोलले.
बाकीच विश्लेषण आम्ही आमच समजून घेऊ...
Pawar saheb aamche daivat
राजकारणातील चाणक्य शरद पवार साहेब यांना भाजप कधीही घेरू शकत नाहीत त्यांचे सर्व डाव त्यांच्यावरच उलटणार 100%
तडीपार को तडीपार ,चोर को चोर ही बोलणा उचित रहेगा
शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे त्यांना नाव ठेवणारे भाजप कधीही महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही शरद पवार यांचे वर जेवढे आरोप होतील तेवढा महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता खवळेल 100%
तडिपाराला तडिपार म्हणण चुकीच आहे काय आमित शाह तडिपार होते गुजरात
महाराष्ट्र मध्ये येऊन ह्या गुजरात्या नी काहीही बोलू नये, साहेब हे महाराष्ट्रातील आहे आणि जनतेचे नेते आहेत, कोणीही तडीपार येऊन इथे गरळ ओकतो
पवारसाहेब 101टक्के सत्य बोले.सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला गूंड हा देशाचा गृहमंत्री होतोय ही खरोखरच देश अधोगतीकडे जातोय हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे
Pawar Saheb Zindabad❤❤❤
बिजेपीमधे असणारे सर्व भ्रष्टाचारी निष्कलंक आहेत.त्यामधे तुमच्यासारखे अव्वल स्थानी असला तर त्यात नवल ते काय?
महाराष्ट्रातील जनता हे अजब रसायन आहे.जाती, धर्मावर धृविकरण या राज्यात कदापि होणार नाही.देशातील प्रथम क्रमांकाचे पुरोगामी विचारांचे राज्य. आहे हे!
गुजराथी माणसाला राज्यात येऊन भूमिपुत्र ल टार्गेट करणे योग्य नाही राज्याची जनता सुज्ञ आहे
तडीपार आहे आणि ते पण आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
स्वता तडीपार ग्रहमंत्री दुसऱ्यावर आरोप केला म्हणजे नालायक राजकारणचा कळस आहे महाराष्ट्रातील नेत्यांना आव्हान आहे गुजरात्याची उदोउदो करु नये महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार होत आहेत 😭🍉🌹🍉🍉
भाजपचा ॲडव्हान्स पणा त्यांना महाराष्ट्रातून हटवणार आहे
गुजरात मॉडेल महाराष्ट्र फक्त राज ठाकरेंना भावलेला आहे गुजरात मॉडेल या वाक्याचा प्रचार राज साहेबांनी जास्त केलेला आहे
आशिष जाधव कधी कधी निष्पक्ष भूमिका मांडतात...विश्लेषण चांगले केले परंतु फारच सावधगीरी ने केले..आमित शहा नां पवार साहेब काय म्हणाले ते आपल्या तोंडुन नाही सांगितले..फारच सावध पवित्रा घेतला...😂😂😂
मोदी शाह दोघं नेहमी राज्यात आले तर mva ची100%विजय होईल.लिहून ठेवा.
१००% बरोबर.👍👍👍👍👍
तळीपारचा फायदा पवार साहेबांनाच
अमित शहा ने गलत आदमीके साथ पंगा लिया अब भुगतना तो पडेगाही
भाजप तडीपार होणार नक्की .
आता मराठी माणसांनी एकत्र येण्याची गरज आहे.गुजरात लॉबी आपल्या उरावर बसत आहे हे मराठी माणसांना केव्हा कळणार?
🌹🌹🌹👍🌹🌹🌹🌹
भाजप वाल्यनो जोरात बोला , गर्व से कहो हमारे नेता तडी पार है , कोई जिहाद या बलात्कार किया था क्या। एक बार नहीं हजार बार देश के लिए तड़ीपार होना पडेगे तो खुशी से तडीपर होने को तैयार है।
बावनकुळे वेस्टइंडीज आहे का
जाधवसाहेब नेहमीप्रमाणे समतोल विश्लेषण. धन्यवाद सर.
अमित शाह वेडा झाला आहे. NDA ch सरकार जास्त महिने उरलेले नाही. उद्या इंडिया सरकार आल तर अमित शाह तुम्हाला गुजरात मध्ये देखील पळता भुई थोडी पडेल ज्यांच्या सोबत वैर घेत आहात ते शरदचंद्र पवार आहेत गाठ महाराष्ट्राशी आहे हे लक्षात असुदे.
पवार साहेब यांना विधानसभेच्या तोंडावर घटनात्मक पदावरील गुजरात वाल्यांनी भाषणातुन अपशब्द बोलुन वाघाला डिवचले म्हणजे विधानसभा निवडणुकीत अपयशाला आमंत्रण देण्या सारखे आहे.
दुसर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप शहा आरोप करतात .मग स्वताचा मुलगा bcc मध्ये मोठ्या पदावर कसा ?तो ही भ्रष्टाचार च आहे ना ?म्हणुनच काॅन्ग्रेस आणि विपक्षाच सरकार दिल्लीत आणि राज्यात आले पाहिजे तर कोण भ्रष्टाचारी आहेत ते कळेलच .
महाराष्ट्रातील उद्योग गुजरात ला नेले महाराष्ट्रातील तरूण रोजगार गुजरात ला गेले भाजपातील महाराष्ट्रातील नेते मुग घेऊन बसले जणता लय हुशार आहे
शरद pawar saheb
INDIA Gatbandhan Zindabad Rahulji Gandhi Zindabad Malik Arjun Khargeji Zindabad Uddhavji Balasaheb Thakare Zindabad NCP Sharadchandra Pawarji Zindabad Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .
छान महायती
महाराष्ट्रात आदित्य पर्व होत आहे
विधानसभा महावीकास आघाडी सहज जींकेल असल्या घटनांनी ते सोपी होईल.