एक विनोद पाटील सोडले तर आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर काम करणारे नेते पारदर्शक नव्हते.मनोज दादा जरांगे मुळे ह्या नेत्यांची दुकानदारी बंद झाली म्हणुन हे दुखणे आहे.
जरांगे पाटलांच्या निमित्ताने.. थोडक्यात… १.मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत २.किमान काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र (अगदी नगण्य संख्या असली तरी) ३.कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुलभता आली पुर्वी अधिकारी प्रमाणपत्र देत नसत,नियमानुसार देय असले तरी ४.मराठ्यांचे संघटन ५.साधे नेतृत्व ६.आजपर्यंत तरी प्रामाणिकपणा बद्दल संशय नाही(आता त्यांना बदनाम देखील केले जाईल,तरीही..) ७.सगेसोयरे ची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर obc नेत्यांना जी भिती वाटते व मराठ्यांना जो विजय वाटतो ते शक्य ८.अंदोलनाचा फायदाच तोटा काहीच नाही कारण जरांगेच्या बुद्धीमत्तेवर संशय निर्माण करणाऱ्यांना गनिमी कावा कळायला वेळ लागेल…
🚩🎊मूळ ओबीसीत असूनही मराठा समाजाला अनेक वर्षे कावेबाजपणे ओबीसी त येऊ दिले नव्हते तो मार्ग जरांगे पाटील यांनी खुला केला... ऐक्याची ताकद दाखवली. जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏
गायकवाड़ जे जरांगे पाटीलांनी केल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते आम्हाला माण्य आहे आणि गरज पडली तर तमाम मराठा समाज पुन्हा जरांगे पाटीलांच्या मागे उभा राहील तुम्हि फक्त राजकीय फायदा घ्या आमच्या जिवावर
आजपर्यंत स्वयंभू मराठा समजणा-यांना काहीच करता आले नाही. त्यापेक्षा कितीतरी अधिक मा. जरांगे पाटील यांनी मिळवून दिलंय. आणि यापुढे स्वयंघोषितांपेक्षा ख-या अर्थाने मराठ्यांचा नेता एकच तो म्हणजे मा. जरांगे पाटील.
माझ्या समस्त मराठा भावांना आणि ओबीसी भावांना विनंती आहे की हे सगळे सरकारने केलेले फार मोठे षडयंत्र आहे ज्यामध्ये छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे दोघेही सामिल आहेत आणि आपण उगाचच एकमेकांचा राग द्वेष करत आहेत, तरी माझी कळकळीची विनंती आहे की या राजकारण्यांनाच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका हे आपल्या सर्वांची स्वतःच्या स्वार्थासाठी फसवणूक करत आहेत आणि स्वतःची पोळी भाजून घेत आहेत!🙏🏼🙏🏼🙏🏼
कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा.जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.समाज व देश प्रगती करेल.
सत्य बोलण्यासाठी विचार करु नये कि माझ्या बदल काय वाटते, सर तुमचे बोलणे योग्य वाटले, मला वाटते की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज याच्या नंतर चे मराठा नेते झाले तो कोणताच नेता निस्वार्थी राहिला नाही वाटते?
प्रवीण गायकवाड साहेबांनी चांगले विश्लेषण केले आहे.हे या मराठ्यांना का कळत नाही?दोनदा कोर्टात टिकले नाही .आता परत एकदा सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यावर टिकणार आहे का? आणि टिकणारे असते तर कधीच दिले असते .जरांगेना एव्हढा मोर्चा पण काढावा लागला नसता.आणि सरकारच्या नाकीनऊ पण आले नसते.
संभाजी ब्रिगेड नाव असूनसुद्धा एकदाही औरंगाबाद चे नाव छ . संभाजीनगर व्हावे अशी कसलीही मागणी ब्रिगेडने अजिबात केलेली नाही . त्यामुळे ह्यांची भूमिका नेहमीच शंकास्पद वाटली आहे
व्हॅलेडीटी होऊन देणार नाहीत जातपडताळणी कार्यालयात कुनबी प्रमाण असून सुद्धा व्हॅलीडीटी होत नाही जात पडताळणी कार्यालयात खूप मोठा भ्रष्टाचार होतोय कुनबी प्रमाण पत्र असणार्याची व्हॅलीडीटी होत नाही हा माझा अनुभव आहे मी २०१२ पासून मराठा कुणबी प्रमाण घेऊन सुद्धा माझी अजुन व्हॅलीडीटी झाली नाही ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे
Jarange च्या विरुद्ध बोलू नका, नाहीतर आहे ती पण प्रतिष्ठा निघून जाईल. संभाजी ब्रिगेड, यांनी मराठ्यांना उच्च शिक्षणात MBBS sathi आर्थिक मदत किंवा फी माफी साठी तुम्ही बोला, जे मिळाले आहे सध्या तेवढं पण ठीक आहे, आणखी साठी लढा चालू ठेवा. नाराज होऊ नका, तुमचे कार्य प्रामाणिक असेल तर समाज तुमच्या मगेपण 100 टक्के उभा राहील. जय जिजाऊ जय शिवराय
इतकं विष पेरू नका जे मिळालं ते काही कमी नाही. जरांगे पाटलांनी जे चार महिन्यात केलं ते आपण करू शकले नाहीत. जरांगे पाटील सच्चा माणूस आहे. मराठा समाजात दुही पसरवू नये ही विनंती
धन्यवाद गायकवाड सर, तुम्ही अतिशय उत्तम आणि निर्भीडपणे ह्या विषयावर प्रकाश टाकला आहे. 💐🙏🏻
Studied person ..correct openion 🌹👍🙏
तुम्ही अभ्यासू आहेत. हेच खूप आहे. तुमचं म्हणणं काय आहे. हे समजायला वाचन पाहिजे.
बरोबर बोलताय श्री गायकवाड साहेब
काही ही असो आमचा वाघ जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी निस्वार्थी पणे लढत आहे🚩
🎉
Kunbi sathi ladat ahe
एक विनोद पाटील सोडले तर आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर काम करणारे नेते पारदर्शक नव्हते.मनोज दादा जरांगे मुळे ह्या नेत्यांची दुकानदारी बंद झाली म्हणुन हे दुखणे आहे.
खरं बोललात साहेब
दादा,,,,आपण योग्य विश्लेषण व विवेचन केले आहे,
आपली दूरदृष्टी आणि अभ्यास मोठा आहे,
आपल्या विचारांशी सहमत आहे------👏👏👏👏👏
जरांगे पाटलांच्या निमित्ताने..
थोडक्यात…
१.मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत
२.किमान काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र (अगदी नगण्य संख्या असली तरी)
३.कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुलभता आली पुर्वी अधिकारी प्रमाणपत्र देत नसत,नियमानुसार देय असले तरी
४.मराठ्यांचे संघटन
५.साधे नेतृत्व
६.आजपर्यंत तरी प्रामाणिकपणा बद्दल संशय नाही(आता त्यांना बदनाम देखील केले जाईल,तरीही..)
७.सगेसोयरे ची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर obc नेत्यांना जी भिती वाटते व मराठ्यांना जो विजय वाटतो ते शक्य
८.अंदोलनाचा फायदाच तोटा काहीच नाही कारण जरांगेच्या बुद्धीमत्तेवर संशय निर्माण करणाऱ्यांना गनिमी कावा कळायला वेळ लागेल…
किमान मराठा एका छताखाली आला
मुळ ओबीसी चे राजकीय आरक्षण पुर्णपणे ओरबडले हा सर्वात मोठा फायदा
सरसकट वरून जरांगे नी एका दिवसात सगेसोयरे वर पलटी मारली😂😂
हा अध्यादेश 4 महिन्या पूर्वी निघाला असता. हे सगळं मिंधे la नेता बनवण्यासाठी 😂
Netrutv. Haha
योग्यच भूमिका मांडली प्रवीण दादांनी
तीस वर्षांत काय केलं फक्त पद घेतली आणि पोटापाण्याची सोय केली आता पोटात सल आहे.मा. मनोज पाटील हेच आमचा आदर्श आहे.
😂😂 5vi paas adarsh
तुम्ही पवार साहेबांकडून जेवढं काही मिळवले तेवढ्यात तुम्ही सुखी समाधानी दिसत आहे
🚩🎊मूळ ओबीसीत असूनही मराठा समाजाला अनेक वर्षे कावेबाजपणे ओबीसी त येऊ दिले नव्हते तो मार्ग जरांगे पाटील यांनी खुला केला... ऐक्याची ताकद दाखवली.
जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏
Maratha nhi kunbi ahat obc madhy tum mhit navte ka
Marata Ani kunbi veg vegle ahet
प्रवीण दादा अतिशय हुशार आहोत समाजाला सांगा शुद्ध फसवनुक् आहे
याची जळाली आहे कारण काकांचे क्रेडिट शिंदे साहेबांनी घेतलं म्हणून याचा जळफलात झाला आहे 😅😂😂
कसला शिंदे साहेब मोदी शहचा कुत्रा आहे हा मिंदे 🤣🤣
शिंदे नी समाजाला फसवल. 1% पण फायदा नाही झाला
अत्यंत गरीब मराठा समाजाच् हार्दिक हार्दिक अभिनंदन😅😅
😂
योग्य विश्लेषण
छान माहिति दिली
या उपोषण कार्यकाळात तुम्ही काय झोपा काढत होता, इतक्या दिवस बुध्दी गहाण ठेवली होती
हे अगदी नागव सत्य आहे बरोबर दोन तृतीयाश बहुमत पाहिजे
वा सीएम साहेब किती बेवखुब बनवल
Really nice and correct information......people should understand in details
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असा भेद तुम्ही लोकांनी समाजात रूढ करायचा प्रयत्न केला.
तुमचा आम्हाला अभिमान आहे पण तुम्ही एखादे प्रमाण पत्र कुणाला मिळवून दिले नाही तुम्हाला हे शहाणपण सांगण्याचा कोणताही अधिकार नाही . दूही निर्माण करू नका
बिनडोक रगेलपणा आहे हा, चर्चाच करत नाही म्हणून मराठे मागे राहिले.
Ha manuns hushar ahe pan yancya husharicya Maratha samjala kahi upyog ahe ka?
खुप छान विश्लेषण केलं आहे.
तुम्ही पद घ्या....आणि गप्प बसा.... आम्हाला माहीत आहे....!! 😂
सरकारने मराठ्यांसोबत फार मोठा प्रॅंक केला आहे भावांनो!😢😢😢
Kahi zhat kel nahi😂😂tu sharad ani hya shemnya ch chokat bs😂
धन्यवाद सर
दादा, तुम्ही तर शेपूट घालून बसला आहे...
आरक्षण राहू द्या तुम्ही शिक्षण मोफत भेटाव त्यासाठी मोर्चे काढा
यांना कोन कुत्र विचारत नाही हे भंगार मधे गेलय उगाचच मोठेपणा करतोय जरांगे जे जमल ते यांच्या कोणाला जमल नाही हे मराठा भेदी आहे झोपा तूमचा गरज नाही 😂😢😮😅😊
गायकवाड़ जे जरांगे पाटीलांनी केल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते आम्हाला माण्य आहे आणि गरज पडली तर तमाम मराठा समाज पुन्हा जरांगे पाटीलांच्या मागे उभा राहील तुम्हि फक्त राजकीय फायदा घ्या आमच्या जिवावर
फडणीस महाराज की जय!
Shard pawar cha gulam ahe ha!
Grat Knowledge of constitution
आमच काही पण् असो जरांगे वाघ जिंकला बस झाल🎉🎉🎉
नवी मुंबई मध्ये काहीतरी शिजलं आणि मुंबईत येऊ दिलं नाही च ना? सरकारने,,,
आजपर्यंत स्वयंभू मराठा समजणा-यांना काहीच करता आले नाही. त्यापेक्षा कितीतरी अधिक मा. जरांगे पाटील यांनी मिळवून दिलंय. आणि यापुढे स्वयंघोषितांपेक्षा ख-या अर्थाने मराठ्यांचा नेता एकच तो म्हणजे मा. जरांगे पाटील.
एकच नेता जरांगे पाटील त्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे बाकी काहीही म्हणू देत आपण लक्ष देऊ नये.
धन्यवाद गायकवाड सर
माझ्या समस्त मराठा भावांना आणि ओबीसी भावांना विनंती आहे की हे सगळे सरकारने केलेले फार मोठे षडयंत्र आहे ज्यामध्ये छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे दोघेही सामिल आहेत आणि आपण उगाचच एकमेकांचा राग द्वेष करत आहेत, तरी माझी कळकळीची विनंती आहे की या राजकारण्यांनाच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका हे आपल्या सर्वांची स्वतःच्या स्वार्थासाठी फसवणूक करत आहेत आणि स्वतःची पोळी भाजून घेत आहेत!🙏🏼🙏🏼🙏🏼
Jarange पाटील कशातच सामील नाहीत . तू लहान आल्यापासून ते आंदोलन करत आहेत . चुकीची अफवा अणि गैरसमज पसरू नको
नेतृत्व भारी होत म्हणून जळाली आहे.. अजून काही नाही...
Lack of knowledge
गायकवाड साहेब अत्यंत हुशार आहेत. त्यांचा EWS वर जास्त जोर का आहे हे मराठा समाजाला समजत नाही.
मी मराठा आहे पण गायकवाड यांना समर्थन आहे🎉
अगदी बरोबर
गायकवाड साहेब एक नंबर अभ्यासु माणूस आहे. ते संभाजी ब्रिगेड चे काम अतिशय प्रामाणिक पणे करतात ❤
सर बरोबर आहे काय म्हणुन मसठी माणुस स्वताची जात कमी करुन घेणार
हे आंदोलन ब्रिगेड पुरस्कृत होते हे महाराष्ट्राला माहित आहे.
तुम्ही पण सोबत यायला पाहिजे होतं साहेब
हे महाशय कुठे होते एवढे दिवस किती आवाज उठवला आपण..
बरोबर गायकवाड साहेब
कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा.जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.समाज व देश प्रगती करेल.
जरांगे पाटीलांची प्रतिमा उजळली गायकवाड़ तुमची जळली का 😂😂
Prt mumbai mde yayla tayar raha😢😂
समजाला मिळाला 🔔😂
😂😂😂😂😂😂Right sir....☝️☝️☝️☝️👍👍👍👍👍
Gret man god bless you sir
It is true
स्वतः करायचे नाही व दुसऱ्याला पण करू दयाचे नाही,गायकवाड आता समाजाला तुमच्या फुकटच्या सल्याची गरज नाही. MJP झिंदाबाद
धन्यवाद मिडिया
सत्य बोलण्यासाठी विचार करु नये कि माझ्या बदल काय वाटते, सर तुमचे बोलणे योग्य वाटले,
मला वाटते की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज याच्या नंतर चे मराठा नेते झाले तो कोणताच नेता निस्वार्थी राहिला नाही वाटते?
जरांगे यांना चॉकलेट देऊन तिथून काढून दिला आहे..😂😂😅😅😅😅
jar arashan nahi bhetal na tar mang amhi pan 2024 la lollipop deu te pan thondat
काय रे पिंटू .
Definitely 😂
पत्रकार ने जबरदस्तीने बोलायला लावू नये जरांगे पाटील यांच्या विरोधात याना
Yes this is clear cut politics
💯 true
Right Information. Gaikwad sar.
प्रवीण गायकवाड साहेबांनी चांगले विश्लेषण केले आहे.हे या मराठ्यांना का कळत नाही?दोनदा कोर्टात टिकले नाही .आता परत एकदा सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यावर टिकणार आहे का?
आणि टिकणारे असते तर कधीच दिले असते .जरांगेना एव्हढा मोर्चा पण काढावा लागला नसता.आणि सरकारच्या नाकीनऊ पण आले नसते.
💯
Perfect knowledge
N01 Openion
कोणाची मुलाखत घेण बंद करा ह्यांची दुकाणदारी बंद झाली म्हणून फडफड करायलेत सर्व समाज फक्त आणि फक्त मनोज दादा सोबत आहे ...
जारांगे patil मराठा देव आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✌✌✌✌✌✌✌✌✌✌🚩🚩🚩✌✌✌🚩🚩✌✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपण काय करायचे नाही केलं की चुका काढायच्या तुम्ही सांगा कसं मिळेल
साहेब मिळालं तर ठिक राहील..
मनोज जरांगे सत्यवादी व्यक्तीमत्व आहे
मराठ्यांनो एकजूट राहुदया
वेळ गेलेली नाही
फक्त एकी ठेवा भावांनो
जय जिजाऊ जय शिवराय
फसवणूक ❤
संभाजी ब्रिगेड हि शरद पवारांची आहे,,,त्यामुळे जळत राहणार😂😂
संभाजी ब्रिगेड च नाव बदला व शरद पवार ब्रिगेड नाव लावा ...
❤
आज का नाही गेला हा मनोज जरांगे ना माहिती सांगायला
इतर जातींना अर्थिकदृष्टा असेंच आरक्षण करा
गायकवाड साहेबांकडून सविस्तर माहिती मिळाली
धन्यवाद
शरद पवार साहेब संभाजी ब्रिग्रेड एकच आहेत
संभाजी ब्रिगेड नाव असूनसुद्धा एकदाही औरंगाबाद चे नाव छ . संभाजीनगर व्हावे अशी कसलीही मागणी ब्रिगेडने अजिबात केलेली नाही . त्यामुळे ह्यांची भूमिका नेहमीच शंकास्पद वाटली आहे
Ja baba Tu ye nav badlun
हे दोघे पण जातिवाद भाष्य करत आहेत...
फक्त मनोज जरांगे पाटील मोठे होतील
माणूस स्वतःला फक्त हुशार समजतो. याच्याकडे पर्याय काहीच नसतात. 💯
प्रवीण गायकवाड आता कुठे खरे बोलत आहे.
10 टक्के EWS च मुख्य लाभार्थी मराठा समाज च आहे.
Read the Gazette and then one should speak.sagesoyare means blood relatives from faternal side.
Praveen ji please openly support Jarange Patil.Don' t be an obstacle in Maratha community.Stop 'Dukandari'
Te virodha bolat ahe pan khar ahe he aplyala manya karav lagel
Arey baba sarkar fasavtay kalat nai kaay...marathyaani vichar karava..
Nikam kakanche aajun dole ughadle nhit...zopetun utha
@@Decoding_Maharashtrabullya khar ahe😂😂
प्रवीण नी प्रचंड पैसा खाल्लाय
व्हॅलेडीटी होऊन देणार नाहीत जातपडताळणी कार्यालयात कुनबी प्रमाण असून सुद्धा व्हॅलीडीटी होत नाही जात पडताळणी कार्यालयात खूप मोठा भ्रष्टाचार होतोय कुनबी प्रमाण पत्र असणार्याची व्हॅलीडीटी होत नाही हा माझा अनुभव आहे मी २०१२ पासून मराठा कुणबी प्रमाण घेऊन सुद्धा माझी अजुन व्हॅलीडीटी झाली नाही ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे
Pravin saheb abhyasu aahet
फसवणूक
जरागे 50 खोके एकदम ओके
जर माझा देश कॅन्सल झाला तर महाराष्ट्रात 288 पैकी एक वाजू देत नाहीत आम्ही तुम्हाला चॅलेंज🎉🎉🎉
Jarange च्या विरुद्ध बोलू नका, नाहीतर आहे ती पण प्रतिष्ठा निघून जाईल.
संभाजी ब्रिगेड, यांनी मराठ्यांना उच्च शिक्षणात MBBS sathi आर्थिक मदत किंवा फी माफी साठी तुम्ही बोला, जे मिळाले आहे सध्या तेवढं पण ठीक आहे, आणखी साठी लढा चालू ठेवा. नाराज होऊ नका, तुमचे कार्य प्रामाणिक असेल तर समाज तुमच्या मगेपण 100 टक्के उभा राहील. जय जिजाऊ जय शिवराय
Jarange पाटलाला घरच जेवण जेवायला patavlay 😅
कधीतरी 1992च्या gr वर पण बोला 🙏
मराठा नेता जरंगे पाटिल , यांची काही किंमत नाही
ONLY patil
गायकवाड साहेब सकारात्मक बोला.न्याय मिळवू.एका सभेत आरक्षण यापूर्वी दिलय ते टिकले.आजचे आरक्षण नक्की टिकेल व टिकवू
जिथे फसणवीस आहेत तिथे फसवणूक नक्की च
त्यालामराठा व्होट पाहिजे . बाकी काही अलग दिसत नाही
जरांगे खुप मोठे कायदे पंडित आहेत त्याना कोनीही फसवु शकत नाही.
😂😂😂😂
यांनी माहिती मांडली ही सत्य परिस्थिती आहे हे मराठा समाजांनी नाकारु नये
😊
लाचार समन्वयकांनी उगा आपल फडतूस ज्ञान पाजळू नये.
मराठा फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटिल साहेब यांच्यासोबतच आहे. 🚩🚩⚔️🚩🚩
इतकं विष पेरू नका
जे मिळालं ते काही कमी नाही.
जरांगे पाटलांनी जे चार महिन्यात केलं ते आपण करू शकले नाहीत.
जरांगे पाटील सच्चा माणूस आहे.
मराठा समाजात दुही पसरवू नये ही विनंती