जो मराठ्यांचा नकाशा आज आपण बघत आहोत ना ज्यात पाकिस्तानातील अटक हा किल्ला देखील सामील आहे आणि दोन वर्ष दिल्लीत आपण भगवा फडकवला तो ह्याच पेशव्याच्या नेतृत्वात अर्थात विश्वासराव पेशव्याच्या कारकिर्दीत. पुढे जे काही राजकारण झालं त्यात फक्त मराठा साम्राज्य नव्हे तर राजपूत, होळकर घराणे आणि दक्षिणेकडील घराणे देखील संपले. आपण जर जात पाहून समोरच्यावर टीका करत असणार तर पहिले त्याने केलंय काय हे जाणून घावें
पेशवे कपटी होते .ताराबाई समोर त्यांची डाळ शिजली नाही म्हणून त्यांनी शाहूंची बाजू घेऊन मराठी सर्दरांमध्ये फूट पडली.बाजीराव पेशव्याने मराठा सेनापतीच्या दाभाडे यांचा खून केला. त्यांच कारकीर्द चाहली होती.चिमाजी अप्पा यांनी चंगली कामगिरी केली.मात्र नानासाहेब पेशवा गद्दार निघाला त्याने कपटाने सर्व सत्ता आपले हाती घेतली. तो स्वार्थी होता.मराठ्यांचे वर्चस्व तेन्हा खुपत होते.माधवराव पेशवे वगळता नंतरचे सर्व पेशवे सत्ता पिपासू होते. स्वार्थी होते. यांचे मुले माराठेशाई बुडाली.शिवाजी महाराजांच्या प्रमाणे राज्य केले असते तर भारतावर मराठ्यांचे राज्य असते. ब्रिटिश भारतात आले नसते. व भारताची फाळणी झाली नसती.
I salute Peshwa for his great warrior skill on war land of Panipat.
Jai jijau Jai shivray Jai shambhu raje 🧡🚩🙏
जय शिवराय
खूप छान माहिती ❤️
Thank you so much
शरद पवारांनी पहिल्या मुख्यमंत्रीपदापासुन आजपर्यंत जी फोडाफोडी केली ते कुठे जोडणार?
खूप छान सादरीकरण, पण हा इतिहास झाकून ठेवला गेला आणि मुघल व इंग्रजांच्या गुलामगिरीचा इतिहास माथी मारला
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
Very nice information.
Thanks a lot
फारच छान माहिती
धन्यवाद
शिवरायांपासून ते पेशव्यांपर्यंत येवढे विष प्रयोग कसे झाले याचा शोध घेतला की सगळी उत्तरे मिळतील 🚩
Please make a video on third battle of Panipat
हो नक्की करणार आहे
हो नक्की करणार आहे
सुरेख
धन्यवाद
Fantastic video kay baat hai.
Phakta marathe swatamadhye ladhu naka. We have a common enemy mughal
आजच्या शिवसेनेची फुट आणि शाहू ताराराणी यांच्यातील वाद याचा एकत्रित अभ्यास केला तर कळेल पूर्वीचे भट आणि आजचे फडणवीस यांचे मूळ एकच
कृपया शंभूराजे यांची दुसरी पत्नी राणी दुर्गाबाई यांचा व्हिडिओ बनवा
@आशिष कचवे पाटील.. शंभूराजे यांची दुसरी पत्नी अनेक कागदपत्रांवरून सिद्ध झाली आहे. अगदी शिवाजी सेकंड (ताराराणी) ची सनद सिद्ध करते
@आशिष कचवे पाटील.. डॉ जयसिंगराव पवार, डॉ सदाशिव शिवडे, व्ही एस बेंद्रे, कमल गोखले, नरेशताव जाधव या सर्वांनी लिहिले आहे.
Shivaji maharajani pan Peshave nemle hote ,pan tyana srvadhikar dile navate.Shahu Maharajani sarvadhikar deun chuk keli mhanun peshave evadhe balkat zale.
Dusari chuk tyana vanshparaparagat nemat gele, Bhakari phiravali nahi
काही चुका शाहू महाराजांनी केल्यात ज्या दुरुस्त करता आल्या नाहीत
Chuk?
Peshwe Balkar zale chuk zali 😂😂😂
@@Maharashtrahistoryतुला जास्त समजतं वाटतं छत्रपतींपेक्षा ?? त्यांचा चुका काढतो 😂
Shahu Maharaj aani tyanchya aai kadhi kaid zalya hotya
1689- संभाजी महाराजांच्या हत्येनंतर
बाळाजी विश्वनाथ भट यांची मुत्सद्दीपणा कि कपटीपणा ज्याने मराठेशाही कायमची संपली
तुला जास्त समजतं वाटतं छत्रपतींपेक्षा
जो मराठ्यांचा नकाशा आज आपण बघत आहोत ना ज्यात पाकिस्तानातील अटक हा किल्ला देखील सामील आहे आणि दोन वर्ष दिल्लीत आपण भगवा फडकवला तो ह्याच पेशव्याच्या नेतृत्वात अर्थात विश्वासराव पेशव्याच्या कारकिर्दीत. पुढे जे काही राजकारण झालं त्यात फक्त मराठा साम्राज्य नव्हे तर राजपूत, होळकर घराणे आणि दक्षिणेकडील घराणे देखील संपले. आपण जर जात पाहून समोरच्यावर टीका करत असणार तर पहिले त्याने केलंय काय हे जाणून घावें
Are gap baba 5 kholyancha cha patil ahes tu jast akkal nako chalvu
पशवे कपटाने मोठे झाले
पेशवे कपटी होते .ताराबाई समोर त्यांची डाळ शिजली नाही म्हणून त्यांनी शाहूंची बाजू घेऊन मराठी सर्दरांमध्ये फूट पडली.बाजीराव पेशव्याने मराठा सेनापतीच्या दाभाडे यांचा खून केला. त्यांच कारकीर्द चाहली होती.चिमाजी अप्पा यांनी चंगली कामगिरी केली.मात्र नानासाहेब पेशवा गद्दार निघाला त्याने कपटाने सर्व सत्ता आपले हाती घेतली. तो स्वार्थी होता.मराठ्यांचे वर्चस्व तेन्हा खुपत होते.माधवराव पेशवे वगळता नंतरचे सर्व पेशवे सत्ता पिपासू होते. स्वार्थी होते. यांचे मुले माराठेशाई बुडाली.शिवाजी महाराजांच्या प्रमाणे राज्य केले असते तर भारतावर मराठ्यांचे राज्य असते. ब्रिटिश भारतात आले नसते. व भारताची फाळणी झाली नसती.
म्हणजे तुला छत्रपतींपेक्षा जास्त अक्कल आहे असं वाटतं 😂
@@dr.rohitkulkarni9640 afjal khana chi sath denare va shivaji maharajavr chaku ne halla karnaryne yat bolu nahi
@@king95751जर आपण जातं पाहून बोलत असाल तर छत्रपतींच्या घरातूनच त्यांना विरोध झाला होता ह्याची मी तुम्हाला आठवण करून देतो.
@@king95751 afzl khan chi saath denare marathe pan hote. ugach jatiwaad pasru naka