मी शेती करतो माझ साध घर आहे. माझ्या चुलत भावाने शहरात मशिनरी स्टोअर्स चालू केले त्याचे पाच वर्षांत पाच मजली मस्त बिल्डींग आहे हा फरक आहे शेती व ईतर उद्योग चा.खरच शेती करणे सोडले पाहिजे.
कृषी पदवीधर एकही शेती व्यवसाय करत नाही तो फक्त सुटा बुटात राहून बांधावर राहून साहेब होण्याचा प्रयत्न करतो कष्ट करणारा शेतकरी शेतापासून दूर झाला तर या राज्यकर्त्यांना खरी शेतकऱ्याची किंमत कळेल
जर तुम्ही स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या शेतमालाला रास्त भाव दिला शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले शेतीसाठी मोफत लाईट दिवसा दिली शेतीसाठी लाईट बिल माफ केलं मुलांना मोफत शिक्षण दिलं तर मुली शेतकरीच नवरा करतील आणि सुखात संसार करतील शेतकरीच नवरा बायकोला सुखी ठेऊ शकतो आणि याला जबाबदार मुलींचे आई वडीलच आहेत शेतकरी हा स्वतः उत्पादन कर्ता आहे त्याला कुणावरही अवलंबून रहाण्याची गरज नाही ज्याला अन्न 🌽 धान्य दुध स्वतः असतं तो इतरांना मोफत देऊं शकतो नौकर दारांचे खाण्याचे वांदे 😂 ❤ 😂
शेतकरीच खरा मर्द आहे शेतकऱ्यात एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता आहे. आपण पाहिला असेल कोरोना काळात सर्व इंडस्ट्री बंद पडल्या होत्या फक्त शेती ही एकाच इंडस्ट्रीज चालू होती. शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार आहे. फक्त सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे
जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏
जो शेती करत आहे तो आपल्या मुलांना शेतात काम करू देणार नाही कारण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई मोठ्या प्रमाणात खर्च होतो महागडे कीटकनाशक वापरून सुद्धा रोगराई जात नाही शेतकऱ्याकडे शिल्लक पैसा राहत नाही शेतकरी च्या मुलांनी शेती सोडून इतर व्यवसाय करणे योग्य राहील मी तर मुलांना हे सांगेल लवड्यात गेली शेती शहराकडे जा इतर व्यवसाय करा नोकरी उद्योग धंदा उभा करा परंतु शेती करू नका शेतीला चांगले दिवस येणारच नाही
लग्नात भरमसाठ पैसा खर्च सुधा जबाबदार दारु इतर वेसन हुंडा घेणे मुळे मुलीची संख्या घट तर लोकसंख्या वाढ साधन साम्री आपुरा पुरवठा कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था
सरकार ला माहीत आहे की शेतकरी सुखी किंवा श्रीमंत झाला तर शेतकरी हा राजा होणार सरकार ला कोण मत मंगणार सरकार क्या हाताखाली कोण असणार शेतकरी हा दबावात राहायला हवा ❤❤ तो राब राबून मेळा पाहिजे
चर्चा एकांगी वाटली, सर्वात मोठा प्रश्न mhnje शेतकऱ्याला ग्रामीण भागात च राहावे लागते, आणि ग्रामीण भागात कोणी किती काही mhnl तरी सुविधांचा अभाव आहे, बर आजकाल मुली शिकल्याहेत, त्यांना त्यांच्या करिअर का scope शहरातच मिळतो, अगदी साधं स्वतःचा बुटिक जरी चालवायचं असेल तर customer base city मधेच असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मुली करतात, शेवटी लग्न ही त्यांना संधिअस्ते त्यांचं आयुष्य change करण्याची असते
शेतकरी वर्गा कडील जमीनि चे तुकडे झाले आहेत, उत्पन्न घटले असून, नियमित, पैसा मिळत नाही कर्मचारी घर बांधून घेतों मा त्र शेतकरी झोपडि सुद्धां बांधु शकत नाही???
लोक वेड समजतात शेतकऱ्यांना पण एक सांगतो जेवढं डोकं तुमच्या आयटीतल्या लोकांना नाही त्यापेक्षा कत्येकपत हुशार आहे शेतकरी त्यामुळे शेतकऱ्यांना कमी लेखन सोडून द्या
शेती ला चांगले दिवस कधीच येणार नाहीत. शेती व्या वाईट अवस्तेमुळे गाव वोस पडत आहेत. गावात मजूर देखील आता राहत नाहीत. मोठ्या प्रमाणात स्थलंतर होत आहेत. या पिढीचा शेतकरी मंहजे शापित आहे असं वाटतं. शेती च भविताय अंधार आहे.
माणसाच्या आयुष्यात लग्न करण्याचे एक वय असते आणि ते एक गणित आहे लग्नाला उशीर झाला की ते गणित बिघडते आणि बिघडलेले गणित बरोबर होऊ शकत नाही ह्याला जबाबदार शेतकरी आई वडील आहेत
सर यशोगाथा एक वेळ होते व तिन वेळा नुकसानगाथा होते हे कोणी सांगत नाही. मी शेतीच करतो स्वतः पण ऊद्योगाची कमाई दररोजची व शेतीच पिक चार महिण्यातुन एक वेळ येते व येणाऱ्या नफ्याची शाश्वती नाही. नवीन मुलांनी शेतीकडे वळु नये.
दादा एका बाजुला लाखात पगार दुसऱ्या बाजूला शेती मालाची निर्यात बंदी निर्यात शुल्क केंद्र सरकार लावत या मुळे बाजार भाव पडतात म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे येत नाही या कारणामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हे कुषि प्रधान देशात शेतकऱ्यांच्या मुलांच दुर्भाग्य
याला जबाबदार सरकार आहे जर शेतमालाच्या भावात हस्तक्षेप जर केला नाही तर शेतकरी समाधानी राहणार सरकार फक्त खाणाराचा विचार करतो परत एक दिवस असा येईल की भारताची परीस्थिती असी येईल पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश सारखी व्हायला वेळ लागणार नाही मग वेळ निघून गेलेली असेल
वडा पाव आरोग्याला घातक आहे जवळपास नव्वद टक्के शेतकरी हे घरच्या मालकीनीला विचारल्या शिवाय काहीच करीत नाही उदा गाय, म्हैस, 🐐, व इतर काहीही असो साहेब आपण जे सांगितले ते 2021 अगोदर असेल
Mi shetkari sagitle te kh are nahi Kentich Bai parade char vantage uthat nahi Kontich Bai guranch Kam karat nahi shara Sarah kheddyt chalu ahe Magnus major tranche ahe
जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏
जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏
मी शेती करतो माझ साध घर आहे. माझ्या चुलत भावाने शहरात मशिनरी स्टोअर्स चालू केले त्याचे पाच वर्षांत पाच मजली मस्त बिल्डींग आहे हा फरक आहे शेती व ईतर उद्योग चा.खरच शेती करणे सोडले पाहिजे.
शेतीला चांगले दिवस येतील म्हणत म्हातारपण जवळ आले, पण चांगले दिवस आले नाहीत उलट वाईटच दिवस होत गेले
" मित्रांनो काहीही करा पण शेती नको "
Khar Aahe
शेती नाही तर खाणार काय? प्लास्टिक चे अन्न!.
Noko करू तू उपाशी मर .....
मोनो घे 40ml...😂
Kuni sangitl dalimb bagayatdar tr kataodpati zale ahet
@@shankarkulye5728ते खाणार्यांनी ठरवाव शेतकर्यानी मर्यादित पिकवाव ,ईतर धंद्याकड वळल पाहिजे.
सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी समृद्ध आणि सुखी व्हायला काहीच वेळ लागणार नाही
सरकार खाणार्या जनतेचा विचार करत शेतकर्यांचा नाही.
Sarkar fkt Adani Ambani sathi kam krtaye .. srv neeti mitrana lakshat thevun kelya jatat. Shetkari ani jantech kahi pdl nhiye.
I had an opportunity to meet this person he is just awesome thnx for bringing such people on pannel ❤
शेतकरी मुलाचे लग्न न होण्यामागची सरकारची धोरणे कारणीभूत आहेत
मुलींना फक्त मुलांकडे शेत पाहीजे शेतीत काम करायला नको आसं झालय सानप सर
कृषी पदवीधर एकही शेती व्यवसाय करत नाही तो फक्त सुटा बुटात राहून बांधावर राहून साहेब होण्याचा प्रयत्न करतो कष्ट करणारा शेतकरी शेतापासून दूर झाला तर या राज्यकर्त्यांना खरी शेतकऱ्याची किंमत कळेल
जर तुम्ही स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या शेतमालाला रास्त भाव दिला शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले शेतीसाठी मोफत लाईट दिवसा दिली शेतीसाठी लाईट बिल माफ केलं मुलांना मोफत शिक्षण दिलं तर मुली शेतकरीच नवरा करतील आणि सुखात संसार करतील शेतकरीच नवरा बायकोला सुखी ठेऊ शकतो आणि याला जबाबदार मुलींचे आई वडीलच आहेत शेतकरी हा स्वतः उत्पादन कर्ता आहे त्याला कुणावरही अवलंबून रहाण्याची गरज नाही ज्याला अन्न 🌽 धान्य दुध स्वतः असतं तो इतरांना मोफत देऊं शकतो नौकर दारांचे खाण्याचे वांदे 😂 ❤ 😂
शेतकरीच खरा मर्द आहे शेतकऱ्यात एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता आहे. आपण पाहिला असेल कोरोना काळात सर्व इंडस्ट्री बंद पडल्या होत्या फक्त शेती ही एकाच इंडस्ट्रीज चालू होती. शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार आहे. फक्त सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे
परयाई पीक निवडा फायदाच होणार
शेती दोन वर्षापर्यंत स्वतःस लागेल तेवढीच पिकवा तरच सरकारचे डोळे ऊघडतील
शेतकरी मुलांचे लग्न होत नाही याला जबाबदार महाराष्ट्राल सरकार आणि केंद्रातलं सरकार आहे
Khar ahe bhava
सरकारने शेतमालाचे आयात निर्यात धोरणातील हस्तक्षेप बंद केला तर शेतीचे प्रश्न संपतील
जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏
सरकारचे आयात निर्यात धोरण कारणीभूत आहे
खरी परिस्थिती
मी एक शेतकरी आहे पण मला शेती 😢एक खेळ झाला सरकार चया धोरना मुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी झाला शेतकऱ्यांचया पिकाला हमि भाव पाहीजे
जो शेती करत आहे तो आपल्या मुलांना शेतात काम करू देणार नाही कारण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई मोठ्या प्रमाणात खर्च होतो महागडे कीटकनाशक वापरून सुद्धा रोगराई जात नाही शेतकऱ्याकडे शिल्लक पैसा राहत नाही शेतकरी च्या मुलांनी शेती सोडून इतर व्यवसाय करणे योग्य राहील मी तर मुलांना हे सांगेल लवड्यात गेली शेती शहराकडे जा इतर व्यवसाय करा नोकरी उद्योग धंदा उभा करा परंतु शेती करू नका शेतीला चांगले दिवस येणारच नाही
शेतमालाला भाव मिळाला तर हे नोकरी पेक्षा भारी
लग्नात भरमसाठ पैसा खर्च सुधा जबाबदार दारु इतर वेसन हुंडा घेणे मुळे मुलीची संख्या घट तर लोकसंख्या वाढ साधन साम्री आपुरा पुरवठा कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था
सरकार ला माहीत आहे की शेतकरी सुखी किंवा श्रीमंत झाला तर शेतकरी हा राजा होणार सरकार ला कोण मत मंगणार सरकार क्या हाताखाली कोण असणार शेतकरी हा दबावात राहायला हवा ❤❤ तो राब राबून मेळा पाहिजे
Right 👍
Right sir
सर आता खुप बदल झाला आता शेतकरी एकाचवेळी जास्त मजुर लाऊन कामे उरकला जातात तुम्ही जुना काळाचे शेतकरी स्रियाबाबत सांगत आहात
सगळ राहूद्या बाजूला पण मूलीचा बाप नोकरीबरोबर शेती पाहिजे अस म्हणतो
अन् शेतात काम नको
बापाला माहिती आहे परत कौरोना आला नोकरी गेली पोरीच कस व्हायच .
Sheti hardworking ahe
यास कारणभूत सरकार जबाबदार आहे कारण शेती मालास भाव देत नाही
चर्चा एकांगी वाटली, सर्वात मोठा प्रश्न mhnje शेतकऱ्याला ग्रामीण भागात च राहावे लागते, आणि ग्रामीण भागात कोणी किती काही mhnl तरी सुविधांचा अभाव आहे, बर आजकाल मुली शिकल्याहेत, त्यांना त्यांच्या करिअर का scope शहरातच मिळतो, अगदी साधं स्वतःचा बुटिक जरी चालवायचं असेल तर customer base city मधेच असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मुली करतात, शेवटी लग्न ही त्यांना संधिअस्ते त्यांचं आयुष्य change करण्याची असते
शेतकरी वर्गा कडील जमीनि चे तुकडे झाले आहेत, उत्पन्न घटले असून, नियमित, पैसा मिळत नाही कर्मचारी घर बांधून घेतों मा त्र शेतकरी झोपडि सुद्धां बांधु शकत नाही???
काही शेतकरी याला जबाबदार आहेत एकरभर जमीन नाही ते शेतकरीसुद्धा मुलीला नोकरीवाला नवरदेव पाहतात. शेतकऱ्यांनीच आपली विचारधारा बदलवायला हवी.
शेती पाहिजेच पण त्याच बरोबर, जोड धंदा पाहिजेच पाहिजे म्हणजे 4 पैसे हातात येतील,मग घरातील सर्वांच्या अपेक्षा थोड्या का होईना पूर्ण करता येतील
शेतकरी नवरा नको यात मुलींचा काही दोष नाही.....
त्यांनी त्यांच्या आई बापांचे कष्ट बघितलेले असतात...
त्यासाठी त्या नोकरदार स्थळाला पसंती देतात.
लोक वेड समजतात शेतकऱ्यांना पण एक सांगतो जेवढं डोकं तुमच्या आयटीतल्या लोकांना नाही त्यापेक्षा कत्येकपत हुशार आहे शेतकरी त्यामुळे शेतकऱ्यांना कमी लेखन सोडून द्या
सर्व शेतकरी नुस्त पीकच काढत न बसता शेतीला जोड दररोज उत्पन्न मीळवुन देईल असा धंदा करा .उ.दुध,अ़ंडी,मास,भाजीपाला+शेती उत्पन्न..
भाऊ, शेतकर्यांने नेमका काय जोडधंदा हे आपण मला practicali सिध्द करून मला दाखवलं तर आपणास योग्य ते बक्षिस देईल.
याला जबाबदर केवळ मोदी आहे, कारण शेतकर्याला काडीची किंमत नाही राहू दिली , अत्यंत दयनीय स्थिती करून टाकली आहे शेतकऱ्याची,
शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या मुलींना शेतकऱ्यांनी पिकवलेले खाऊ नको नोटा खा
शेती ला चांगले दिवस कधीच येणार नाहीत. शेती व्या वाईट अवस्तेमुळे गाव वोस पडत आहेत. गावात मजूर देखील आता राहत नाहीत. मोठ्या प्रमाणात स्थलंतर होत आहेत. या पिढीचा शेतकरी मंहजे शापित आहे असं वाटतं. शेती च भविताय अंधार आहे.
माणसाच्या आयुष्यात लग्न करण्याचे एक वय असते
आणि ते एक गणित आहे लग्नाला उशीर झाला की ते गणित बिघडते आणि बिघडलेले गणित बरोबर होऊ शकत नाही
ह्याला जबाबदार शेतकरी आई वडील आहेत
शेती मालाला योग्य भाव मिळायला पाहिजे
शेतमाल बाजार भाव कायदा करावा लागेल आणि बाजार भाव हक्क अधिकार हा परिपूर्ण शेतकऱ्यांना दिला तर शेतकरी मुलांकडे लाईन लागेल. मुलींची.
सर यशोगाथा एक वेळ होते व तिन वेळा नुकसानगाथा होते हे कोणी सांगत नाही. मी शेतीच करतो स्वतः पण ऊद्योगाची कमाई दररोजची व शेतीच पिक चार महिण्यातुन एक वेळ येते व येणाऱ्या नफ्याची शाश्वती नाही. नवीन मुलांनी शेतीकडे वळु नये.
घटनेतील जीवन आवश्यक वस्तू म्हणून तरतूद रद्द करा म्हणजे कळेल....सर्वांना शेतकरी राजा होता आणी राजाच् आहे.
मास्टर डिग्री घेऊन शेतात उतरलो, ध्येय आहे , मुलींना सर्व आयत नाही द्यायच. आपला उलटा दिमाख चालतो साहेब
1 एकर शेतीची किंमत 10 लाखाच्या घरात आहे
दादा एका बाजुला लाखात पगार दुसऱ्या बाजूला शेती मालाची निर्यात बंदी निर्यात शुल्क केंद्र सरकार लावत या मुळे बाजार भाव पडतात म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे येत नाही या कारणामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हे कुषि प्रधान देशात शेतकऱ्यांच्या मुलांच दुर्भाग्य
8:21
मागेल त्याला शेततळे योजनेचं काय झाले.बंद झाली की काय
याला जबाबदार सरकार आहे जर शेतमालाच्या भावात हस्तक्षेप जर केला नाही तर शेतकरी समाधानी राहणार सरकार फक्त खाणाराचा विचार करतो परत एक दिवस असा येईल की भारताची परीस्थिती असी येईल पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश सारखी व्हायला वेळ लागणार नाही मग वेळ निघून गेलेली असेल
वडा पाव आरोग्याला घातक आहे
जवळपास नव्वद टक्के शेतकरी हे घरच्या मालकीनीला विचारल्या शिवाय काहीच करीत नाही उदा गाय, म्हैस, 🐐, व इतर काहीही असो
साहेब आपण जे सांगितले ते 2021 अगोदर असेल
Atta pn ashich परिस्थिती आहे😂😂
त्याना त्याची शेती पाहिजे पण शेतकरी मुलगा पाहिजे नाही, त्याना शहरात राहणार परंतु
अजून एकदा कोरोना यायला लागतोय मग
कळेल
शेतकऱ्याची किँमत लोकांना
Sar. Aje. Badele. Ahe. Mi. Parenare. Taluka, shatakari. Mulaga. Iaganala.
Shatitach. Sadhana.
आमच्या गावात वय 35+ झाले तरी पण लग्न नाही
Sarkarche dhoran sheti babat khup khupppppp vait ahe
गेल्या 10 वर्षात या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे व शेतीचे पार वाटोळे केले, त्यामुळे ही वेळ आली आहे.
Barobar ahe bjp government chya adhi माझ्याकडे aaudi होती
मला तर वाटत तो कोरोना आजून काही वर्ष राहायला पाहिजे होता मग कळली असती शेतकऱ्यांची किंमत ते दिवस आठवून पहा
शेतकर्यांनी स्व:ता पुरतेच पिकवावे
Yach ekach Karan ki sheti tun fakta aani fakta pot bharate,noukaran sarkhe ac,bangala,four wheeler tasech gabad pagar hyamule shetikade kunch bhagat nahi.
हातात पैसे येण्याचे कारणच नाही रिकाम्या हाताने घराकडे यावं लागतं
Mla srv jmte saheb mi khup shiklo ahe pn job nhi tr mla sheti kra lagt ahe
शेती म्हणल कि मला रडू यत्
शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव येऊ देत नाही सरकार
शहरी लोकांसाठी जरा तुटवडा पडला की आयात करून
शेतकऱ्याच्या शेतमालाचा बाजार भाव मातीमोल करून टाकतात
Kamache. Dam. Khup. Kami. Ahe. Tasech. Chakva. Chakvicha. Khel. Aahe
Abe load noka geu 🤞 वावर आहे त पॉवर आहे
Shetkari vyasanadhin jast ahe
Shetkari ha khup kat kasarine jivan jagato . Ajj kal chya mulina tas jagayala nahi awdat
Muli chi aai ch mante mi kas tari chalaval . Pn majya mulila nokari wala mulaga ch bagal sheta madhi kam karnara nahi
Shetkari ha sampat chala ahe . Deshala swatantra bhetale pn shetkarya chya malala yogya bhav nahi . Nisarg sath deth nahi ..
Krashi pradhan deshachi . Dukhad katha ..
मग तुम्हीं कुठल खाता शेतातल खाता न मग
Mi har sanala 5000rs vrchi sadi gheto mi pn shet kari
Jar shetich nahi keli koni tr
धनूदादा सानप काय ज्वलंत प्रश्नाला हात घातलाय तुम्ही,भिषण समस्या आहे हो.
Are lovdiche agrowon wale abortion pahile kup zale ahe hey kay sagat nahi Ani mule far Kami zali ahet manun😢😢😢
Mi shetkari sagitle te kh are nahi Kentich Bai parade char vantage uthat nahi Kontich Bai guranch Kam karat nahi shara Sarah kheddyt chalu ahe Magnus major tranche ahe
Bandanalavanara manushla kashala arndale tumi agrovanala
Motivation den nahi hot deu noko re baba aama la aamchi sheti kru de piknar nahi t upasi marshin lekaaa😂😅
चुकीचे विचार
Ata Sheti pn khup kmi rahali ahe Karn shetit hishech khup padle ahe
Bhau tu tri tuzi mulgi shetakri mula la det ka bhau
जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏
जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏