फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही सोडणार नाही असे राष्ट्रवादी अजित पवार सहज सगळेच नेते म्हणून भाजपला प्रतिगामी ठरवत आहेत ते केव्हाही भाजपला सोडून सत्तेसाठी इतरत्र जाऊ शकतात त्यांच्यापासून भाजपने सावधान राहावं
आपले नेते हिंदूंमध्येच आग लावणारे मराठा व ओबीसी मध्ये आग लावत आहेत.जरांगे हा बुजगावणं जराही अक्कल नसलेले. अजित पवार एवढ्या जागा मागत आहेत पण युतीला फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.
Ajun pan BJP che dole ughdle nahit. Fadanvis jaminivar ya ani narrative todat raha. LS chya sarkhe vagu naye hi vinanti. Tumchyavar toofan narrative hot rahnar.
रामदास कदम ना कुणी विचारत नाही,ते थकले आहेत, मुलाला खासदार बनवले, तरी हाव सुटत नाही खुर्चीची. Ubaatha मध्ये स्कोप नव्हता,म्हणून शिंदे मंत्री बनवतील म्हणून शिंदे ना मिळाले. पण शिंदे नी बिलकूल महत्व दिले नाही....मग प्रसिध्दी करता काहीही बडबड चालू आहे
राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्यामुळेच NDA च्या जागा महाराष्ट्रात कमी आल्या आहेत तरी बिजीपी ने गंभीरपणे विचारात घेऊन निर्णय घ्या वा ज्यांना असे वाट ते य त्यांनी जरुर लाईक करा
कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे. म्हणून कमळाबाई ला महाराष्ट्रात जास्त जागा मिळत होत्या पण आता 😂😂😂😂 चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यही सच हैं अंधभक्त जनाब
जागा कमी का झाल्या याची कारणे बरीच आहेत् त्यात्, BJP, आणि सहकारी पक्षाचे over confidence आणि बेरकी काका ना सहज पणे घेणे आणि त्यात फडणवीस यानी डोक् गहाण ठे व ने, थोडक्यात शिकारी कुत्र्या ना गावठी कुत्री समजून चु कीं चे निर्णय घेणे
Bjp ने स्वबळावर एकटे लढावे कोणाची हिम्मत नाहीं हार झाली तरी हरकत नाहीं bjp कार्यकर्ते सोबत राहिले पाहिजेत तीच तुमची खरी ताकद आहे जनता ठरवेल कोणाला सत्ता द्यायची ते तुम्ही तुमच्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना जपा तीच तुमची खरी पुंजी आहे सत्ता येते आणि जाते कार्यकर्ते निष्ठावंत सोबत संगत राहिले पाहिजेत त्यांना विसरू नये बाहेरच्या पेक्षा घरातील योग्य बाकी तुम्ही आहात सुजाण सुध्यान समजदार असो एकला चालो रे सफर कठीण है मगर राह मुमकिन है चालते रेहना है हम है साथ
वाशिम आणि रामटेक ही Confirm पडणारच होत्या.. भावना गवळी वर तसपण जनतेची भरपुर नाराजी होती.. उलट तिथे जास्त मतानी पडली असती. रामटेक तसपण शिवसेना BJP चा जीवावर निवडुन येत होती.. तिथे BJP ने सगळा जोर लावला होता पण यावेळी Vidharbha मध्ये Congress चीच हवा होती...
जर युतीचे सरकार आले तर अजित दादा मुख्यमंत्री पदाचा दावा करतील. आणि त्यांना मुख्यमंत्री पद न दिल्यास, महाभकास आघाडी त्यांना आपल्या कडे ओढून घेणार आणि मग बसा पाच वर्षे शिटी वाजवत!
आताच भाऊंनी देवेंद्रजींना सांगितले आहे की नुसते रोड म्याप बनवू नका. जागा वाटप करा आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही पण तेच पण दुसर्या शब्दात सांगितले. युतीच्या कानावर या गोष्टी पडल्या पाहिजेत. ❤
कसाआहे दादा सर्वे च्या नावाखाली लोकसभेला शिंदे साहेबांना ठिकठिकाणचे उमेदवार बदलण्याचा आग्रह केला त्याचा फटका थेट महायुतीला बसला निदान आता तरी एकत्र बसून आग्रह सोडून आपल्या वाट्याला किती जागा येतात हे पाहण्यापेक्षा वाट्याला आलेल्या जागा जिंकून कशा आणायच्या हे पाहणं अधिक चांगलं ठरेल कारण आता महायुतीला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे तरच त्यांचे सरकार विधानसभेला येईल
भारत माता की जय. जय श्री राम. आरक्षण संघर्ष निर्माण करणारा (1994 चा GR ) मजा घेत आहे. लोकांनी यांकडे लक्ष देऊ नये यांना काहीही करून जनतेचे सरकार पाडुन भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करायचे आहे. बाकी जनतेची सेवा हे काहीही नाही.
सूर्यवशि साहेब खरेच देवेंद्र साहेब एकनाथ साहेब खरेच चांगले काम करतात पंरतु देवेंद्र साहेब यांना तारगेट करन्या त आले देवेंद्र साहेब खरच कुटल्या जाती विरोधात काम करत नाही त हे सत्य आहे
प्रभाकर जी हिंदुत्व म्हणून bjp ला vote करत होतो ,पण ज्या प्रकारे बातम्या येत आहे की केंद्र सरकार optione ट्रेडिंग वर 30% टॅक्स लावणार आहे आता तर ठरवलंय की वोट तर देणारच नाही पण लोकांना पण सांगेल वोट करू नका , पहिलेच छोट्या बिजनेस च gst मुळे वाटोळं झाल तरी पण सहन केल आता नाही लोकांनी जगाच की नाही
खोके वाटप करून 145 होणार नाहीत का हो?? "कमल खिलेगा महाराष्ट्र मे" अशी घोषणा कधी होणार या विचाराने बर्याच होतकरू आमदारांचे हाताचे तळवे खाजू लागले असतील एव्हापासूनच. आहात कुठे प्रभाकर जी? कल्यनाशक्ती लावा पणाला. उत्तरे सापडतील.
कर्यकर्त्यांचे कान टोचले पाहिजेत प्रमुख नेत्यांनीही सतर्क व्हावे! घरोघरी पोचावे मतदार याद्या पुन्हा तपासाव्यात परस्पर वगळली गलेली नाव अनेकांच्या स्वर्गवासी नातेवाईकांची नावे पुन्हा येतात अगदी निवडणूक अधिकाऱ्यांना कळवूनही ! याकडे पक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे आळस, सुस्ती झटकून कामे करायला हवीत तरच तरणोपाय आहे!
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम.तुमची तगमग आमच्या सारख्या सर्वसामान्य हिंदुत्ववाद्यांच्या हृदययात जाऊन भिडते. विधानसभा जिंकणं महायुतीच्या आवाक्यात राहिलेलं नाही हि खुप खुप दुःख दायक बाब आहे.
आज तुमचं विश्लेषण आणि काल भाऊंनी केलेला विडिओ भाजप जर लवकर जागा झाला नाही तर काय होईल ते सांगून जातो आणि काही सकारात्मक घडवायचं नसेल तर भाजप ने पुढच्या टर्म मध्ये विरोधात बसायची तयारी ठेवावी.
BJP unnecessarily involved in selecting Sena candidates and delayed the election campaign…. But no delay in BJP candidates declared 20 seats in one go….😡 This should not be repeated in assembly election
भाजपाने एकट्याने २८८ जागा लढवाव्यात, आरामात बहुमत मिळेल, पण त्यासाठी आत्मविश्वास, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यावर विश्वास असावा लागतो, ज्याची कमतरता आहे
प्रत्येकाने 288जागा लढा आपल्या इच्छुक उमेदवार नाराज होणारनाही निवडून आल्यावर आमची युती असेकेल्याने 75%डोकेदुखी राहणार नाही सगळे मनापासून कामकारतील 😊यांनी केलं त्यांनी केलनही हा वाद नसेल म त दा राना चांगले पर्याय असेल
उद्धव सेना सोबत असताना 23खासदार निवडून आले पण शिंदे, अजितदादा, राज ठाकरे, रामदास आठवले, रासप व इतर सोबतीला असताना 9च खासदार का आले. एक एपिसोड होऊन जाऊद्या साहेब....
शिंदे सेना+ बीजेपी ok नाहीतर स्वतंत्र लढा..... NCP अजित दादा नकोच एकत्र. दगा बाज लोक .. फुकट खाऊ... नसती बिन्याद... पुन्हा बाबाची संध्या मुलपदावर जाऊ शकते.. काँग्रेस ला निवडणुकीनंतर जाऊन मिळतील.... BJP आणि शिवसेना शिंदे युती ठीक आहे...160-110-18इतर
BJP ने लवकरात लवकर जर जागा वाटून काम सुरू करावेत करण विरोधी पक्षात वाटप सुरू झाले आहे , मागे के झाले ह्याचे चरहात सोडून प्रत्येक घरी जाऊन भूमिका समजावी लागेल आणि आरक्षण बाबतीत जरी ते होणार नसेल तर तर निर्णय देऊन टाकावा बघू काय होतंय ते आणि पंकजा मुंढे चा निर्णय लवकर घायवा तरच विधानसभा निवडणूक चे थोडे फार भविष्य ठीक असेल कामाला लागा
या वेळी पुन्हा जरांगे bjp ला फटका देणार अटन105 आहे त्या 35 वर येणार हे नक्की.. पण काँग्रेस ला फायदा होतोय ..बाकी सेना न राष्ट्रवादी श.पवार माग राहतील.😂😂😂😂
भाजपाने स्वताच्या चिन्हावर २८८ जागा लढविल्या पाहिजे. भाजपाला चांगले उमेदवार मिळतील. निवडणूकी नंतर शिदें शिवसेनाची आघाडी करावी अजित पवार यानां दुर करावे अन्यथा भाजपाला धोकादायक ठरेल. लोकसभा निवडणुकांमध्ये शिदें, देवेंद्र यांनी केलेला चुका केल्या आहेत. कार्यकर्तानी कामे केली नाही.
तुम्ही किंवा भाऊ, सुशिलजी जे काही बोलता ते अगदी बरोबर असते. पण ते भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहोचते का ? तशी काही व्यवस्था असावी म्हणजे त्याचा खरंच उपयोग होईल. नाहीतर आमच्यासारख्यांची करमणूक याशिवाय काही होणार नाही.😊
भाजपने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ठणकावून सरळ सरळ सांगावे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला मनमानी करु दिली आता नाही, युतीमध्ये प्रत्येक पक्षाला साधारण पणे आहेत त्या जागेच्या अर्धा पट अधिक म्हणजे जास्तीत जास्त साधारण दिड चया हिशोबाने जागा मिळतील पटतंय तर रहा नाही तर आपला मार्ग शोधा
Looks like BJP should dissolve the Maharashtra unit and allocate 140-140 seats to Eknath Shinde and Ajit Pawar... Only top 8 BJP leaders like Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde, Ashish Shelar, Girish Mahajan should contest on Bow and Arrow or clock symbol.... Anyways I don't see any plans for BJP chief minister in Maharashtra anytime soon 😂😂😂
उद्धव ठाकरे यांचे 110 आमदार निवडून येणार त्यांनी लाईक करा.
फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही सोडणार नाही असे राष्ट्रवादी अजित पवार सहज सगळेच नेते म्हणून भाजपला प्रतिगामी ठरवत आहेत ते केव्हाही भाजपला सोडून सत्तेसाठी इतरत्र जाऊ शकतात त्यांच्यापासून भाजपने सावधान राहावं
गेलेच पाहिजेत.
सुंठीवाचून खोकला जाईल!
September नंतर जातील तुतारी वाजवायला
आता राज्यात एकच पर्याय योग्य होईल तो म्हणजे सर्वानीच स्वबळावर लढावे...
हिंदू एकत्र आले तर ते सुध्दा होऊ शकत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आठवावा आणि भगवा फडकवण्यासाठी एकत्र यावे बस महाराष्ट्र भगवामय.
मराठा ओबीसी विसरले पाहिजे तरच शक्य आहे
@@chitrarekhadandekar9703yes
काय संबंध....😂😂😂
आपले नेते हिंदूंमध्येच आग लावणारे मराठा व ओबीसी मध्ये आग लावत आहेत.जरांगे हा बुजगावणं जराही अक्कल नसलेले. अजित पवार एवढ्या जागा मागत आहेत पण युतीला फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.
abe kelya hya sarkar ne waqf board la 12 CR dilet tyanna sang adhi😅😂
भारतीय जनता पक्षाने स्वबळावर २८८ जागा लढविल्या पाहिजेत. मग निकाल काहीही येवो. त्याला खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे.
BJP ने एनसीपी ला जोडीला घेतले हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही.
Ajun pan BJP che dole ughdle nahit.
Fadanvis jaminivar ya ani narrative todat raha. LS chya sarkhe vagu naye hi vinanti.
Tumchyavar toofan narrative hot rahnar.
मुळातच राष्ट्रवादी पक्षाला सत्तेत घ्यायलाच नको होते. ऐतेच सत्तेत आले.
नुसते सत्तेत आले नाही तर भरमसाट मंत्रीपदे दिली आहे.
रामदास भाई बरोबर तर बोललेत राष्ट्रवादीची गरज नसताना पण सोबत घेतलं आणि त्या मुळेच bjp च्या जागा कमी झाल्या हे 10001%सत्य आहे
रामदास कदम ना कुणी विचारत नाही,ते थकले आहेत, मुलाला खासदार बनवले, तरी हाव सुटत नाही खुर्चीची. Ubaatha मध्ये स्कोप नव्हता,म्हणून शिंदे मंत्री बनवतील म्हणून शिंदे ना मिळाले. पण शिंदे नी बिलकूल महत्व दिले नाही....मग प्रसिध्दी करता काहीही बडबड चालू आहे
Modi la PM banvayacha hota na?Tya sathi dileli kimmat ahe ti!!!Tya Fadanvis chya credibility la tar ghodach laglay!!!
sadhyachya bjp chya strik rate ne tya 4 paiki ekach ali asati
दादांना नारळ द्यावा त्यांचा युतीला फायदा होत नाही.त्यांना देणार्या जागांचे अपयश तरी वाचेल.
महाराष्ट्रात बिजेपीने चुकीचा मार्ग निवडला आहे, ते वारंवार चुका करीत रहातील आणी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार नाही.
राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्यामुळेच NDA च्या जागा महाराष्ट्रात कमी आल्या आहेत तरी बिजीपी ने गंभीरपणे विचारात घेऊन निर्णय घ्या वा ज्यांना असे वाट ते य त्यांनी जरुर लाईक करा
कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
म्हणून कमळाबाई ला महाराष्ट्रात जास्त जागा मिळत होत्या पण आता 😂😂😂😂
चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी
अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यही सच हैं अंधभक्त जनाब
अगदी बरोबर 👍👍👍👍👍
😊😊😊😊😊😊
जर NCP एकसंध असती तर महायुतीची यापेक्षा बेकार अवस्था झाली असती...
@@Vaibhavd416असं,हेक्कडतोंड्या कायम "भावी"चं राहणार आहे काहीही झाले तरी!😢😢😢
भाजप व शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सोबतच असणं दोघांच्या हिताचे होईल.
जिथे जिथे अजित पवारचा उमेदवार असतील तेथे भाजप शिवसेनेचे मतदार मतदान करणार नाही हे सत्य आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपची निवडणूक स्ट्रॅटिजी 100 % चुकलीच.
वरवरचे नियोजन झाले. प्रत्यक्ष जमिनीवर कार्यकर्ते हजरच नव्हते.
Ata pan zopet aahet
Atul setu la tade gelet ha narrative break nahi karta yet aahe tyana.
Maharashtra madhe chukali utter pradesh madhe Kai chukale
युती ची परिस्थिती आताशा आघाडी सारखी झाली आहे, ३ चाकी रिक्षा 😀
राष्ट्रवादी शी युती मान्य नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी लाईक करा
काकांनी खूप लोकांचे घर आणि पक्ष फोडले त्या करता करणे हे अगदी बरोबर होतं.. दादांबरोबर आलेले नेते यांची निष्ठा फक्त सत्ते करिता व काकांच्या पायाशी
युती मान्य नाही हा विषय नाही, परंतु युती करून देखील काही उपयोग झाला नाही असं झालंय
जागा कमी का झाल्या याची कारणे बरीच आहेत् त्यात्, BJP, आणि सहकारी पक्षाचे over confidence आणि बेरकी काका ना सहज पणे घेणे आणि त्यात फडणवीस यानी डोक् गहाण ठे व ने, थोडक्यात शिकारी कुत्र्या ना गावठी कुत्री समजून चु कीं चे निर्णय घेणे
पवारांनी इतरांचे पक्ष फोडून स्वतःचा फायदा करून घेतला. भाजपने पवारांचा पक्ष फोडून स्वतः चें नुकसान करून घेतले 😂😂😂😂😂😂😂
Bjp ने स्वबळावर एकटे लढावे कोणाची हिम्मत नाहीं हार झाली तरी हरकत नाहीं bjp कार्यकर्ते सोबत राहिले पाहिजेत तीच तुमची खरी ताकद आहे जनता ठरवेल कोणाला सत्ता द्यायची ते तुम्ही तुमच्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना जपा तीच तुमची खरी पुंजी आहे सत्ता येते आणि जाते कार्यकर्ते निष्ठावंत सोबत संगत राहिले पाहिजेत त्यांना विसरू नये बाहेरच्या पेक्षा घरातील योग्य बाकी तुम्ही आहात सुजाण सुध्यान समजदार असो एकला चालो रे सफर कठीण है मगर राह मुमकिन है चालते रेहना है हम है साथ
श्रीयुत भाऊ तोरसेकर यांनी देखील भा. ज. प. चे आणि अर्थात देवेंद्र फडणवीस यांचे ' पुरे झाला रोड मॅप आता जागा वाटपाबाबत करा' चांगले कान टोचले आहे.
हे त्यांच्या पर्यंत पोचावे हीच इच्छा आहे!
वाशिम आणि रामटेक ही Confirm पडणारच होत्या..
भावना गवळी वर तसपण जनतेची भरपुर नाराजी होती..
उलट तिथे जास्त मतानी पडली असती.
रामटेक तसपण शिवसेना BJP चा जीवावर निवडुन येत होती..
तिथे BJP ने सगळा जोर लावला होता पण यावेळी Vidharbha मध्ये Congress चीच हवा होती...
जर युतीचे सरकार आले तर अजित दादा मुख्यमंत्री पदाचा दावा करतील. आणि त्यांना मुख्यमंत्री पद न दिल्यास, महाभकास आघाडी त्यांना आपल्या कडे ओढून घेणार आणि मग बसा पाच वर्षे शिटी वाजवत!
100 टक्के
100 % असेच होणार आहे, त्यामुळे तर दादाला पाठवले आहे शरद पवार नी
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
महायुतीची खरच वाट खूप बिकट आहे …पभ्या
महाराष्ट्रात बीजेपी नेतृत्व कमालीचे बावळट आहे. आणि सगळ्या bavlatancha राजा म्हणजे फडणवीस. बीजेपी ने महाराष्ट्र विसरावे.
आताच भाऊंनी देवेंद्रजींना सांगितले आहे की नुसते रोड म्याप बनवू नका. जागा वाटप करा आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही पण तेच पण दुसर्या शब्दात सांगितले. युतीच्या कानावर या गोष्टी पडल्या पाहिजेत. ❤
फक्त शिवसेना आणि भाजपची युती व्हायला पाहिजे बाकीच्यांना नारळ दिला पाहिजे
रामटेक ,वाशिम , बद्दल आपन जे बोलले ते खर आहे
महाराष्ट्रातील तमाम राजकिय पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी. मगच कळेल कुणात खरा दम आहे. हे एकदा तरी व्हायलाच हवं...👍
बरोबर,, मि पण तेच बोलतो
अलग अलग ladha
तरच सत्य समोर येयिल ll
२०१४ला सगळे वेगळे लढले होते.तेव्हा चार पक्ष होते ते आता सहा झाले आहेत.
दहा वर्षांपूर्वी तेच केलं होतं. जोवर महाराष्ट्रातील जनता एकाच पक्षाला बहुमत देत नाही, तोवर हा राजकारणाचा चिखल चालूच राहणार!
अलग अलग एकदा लढले होते.
Vanchit MIM BSPsarakhya paksha la fayada honaar yaacha 25 takka maddhe niwadun yenaar 😂😂
If BJP continues with NCP AP
then 0.1% chance of winning.
RSS and Nitin Gadkari are the only keys to win.
कसाआहे दादा सर्वे च्या नावाखाली लोकसभेला शिंदे साहेबांना ठिकठिकाणचे उमेदवार बदलण्याचा आग्रह केला त्याचा फटका थेट महायुतीला बसला निदान आता तरी एकत्र बसून आग्रह सोडून आपल्या वाट्याला किती जागा येतात हे पाहण्यापेक्षा वाट्याला आलेल्या जागा जिंकून कशा आणायच्या हे पाहणं अधिक चांगलं ठरेल कारण आता महायुतीला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे तरच त्यांचे सरकार विधानसभेला येईल
भारत माता की जय. जय श्री राम.
आरक्षण संघर्ष निर्माण करणारा (1994 चा GR ) मजा घेत आहे.
लोकांनी यांकडे लक्ष देऊ नये
यांना काहीही करून जनतेचे सरकार पाडुन भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करायचे आहे.
बाकी जनतेची सेवा हे काहीही नाही.
💯✔️
लोकांना हे कळत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव
@@swapnapandit478 जात प्रबळ ठरते आणि वर खिरापत आहेच!
छगन भुजबळ आणि रामदास कदम यांच्यासारख्यांना घरीच बसवायला हवं. भाई भाई करुन कौतुक करायचं कारण नाही.
NCP ला बाहेर काढा...हाकला.... आणि BJP 200+88 शिंदे सेना असे करुन लवकर कामाला लागा. तरच काही खरे आहे... नाहीतर.....😭😭
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
सूर्यवशि साहेब खरेच देवेंद्र साहेब एकनाथ साहेब खरेच चांगले काम करतात पंरतु देवेंद्र साहेब यांना तारगेट करन्या त आले देवेंद्र साहेब खरच कुटल्या जाती विरोधात काम करत नाही त हे सत्य आहे
उत्तम......हा एकच शब्द..... होप सो महायुती याची वेळीच दाखल घेईल....
जय हिंद....
महायुती तुटायलाच पाहीजे तरच बीजेपीला काहीतरी भविष्य आहे.... 😮😢😮
एकनाथ शिंदे साहेब हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिकाला आज्ञा झेलायची सवय असल्याने कठोर निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे कठीण आहे.
आता सर्व पक्षांनी वेग वेगळं लडायचं, नंतर बघु या
100% परफेक्ट अंदाज..... 👍🏻
तुमचा अंदाज चुकीचा आहे.बिजेपी बालासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवसेना ला जागा वाटप फसवले त्याचे उत्तम उदाहरण 2014, विधानसभा
महायुती आपसात भांडत राहिल आणि आघाडी डाव साधेल.
अजित पवार यांना भाजप ने सोबत घेतले तर आनखी नुकसान पुढील निवडूनकी मध्ये होणार आहे🙏
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏
नावाला सोबत आहेत मनाने नाही चंद्रकांत दादाचे म्हणने नपटणे हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे!
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
प्रभाकर जी हिंदुत्व म्हणून bjp ला vote करत होतो ,पण ज्या प्रकारे बातम्या येत आहे की केंद्र सरकार optione ट्रेडिंग वर 30% टॅक्स लावणार आहे आता तर ठरवलंय की वोट तर देणारच नाही पण लोकांना पण सांगेल वोट करू नका , पहिलेच छोट्या बिजनेस च gst मुळे वाटोळं झाल तरी पण सहन केल आता नाही लोकांनी जगाच की नाही
बीजेपी ani शिंदे साहेब ही यूती योग्य आहे
राष्ट्रवादी नको
तुमच्या मताशी सहमत
आता पण जाती वर मतदान् होणार.. अन तुतारी पंजा अन उबाटा ला फायदा होणार.
उबाटा नावाचे गाढव 😂😂😂😂😂
खोके वाटप करून 145 होणार नाहीत का हो?? "कमल खिलेगा महाराष्ट्र मे" अशी घोषणा कधी होणार या विचाराने बर्याच होतकरू आमदारांचे हाताचे तळवे खाजू लागले असतील एव्हापासूनच. आहात कुठे प्रभाकर जी? कल्यनाशक्ती लावा पणाला. उत्तरे सापडतील.
Maharastra मध्ये भाजपा चे खूप कार्यकर्ते आहेत.. एकट्याने ताकद लाऊन लढले तर पूर्ण बहुमत भेटेल भाजपा ला .. बोलघेवडे नेत्यांना थोड बाजूला ठेवा
कर्यकर्त्यांचे कान टोचले पाहिजेत प्रमुख नेत्यांनीही सतर्क व्हावे! घरोघरी पोचावे मतदार याद्या पुन्हा तपासाव्यात परस्पर वगळली गलेली नाव अनेकांच्या स्वर्गवासी नातेवाईकांची नावे पुन्हा येतात अगदी निवडणूक अधिकाऱ्यांना कळवूनही ! याकडे पक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे आळस, सुस्ती झटकून कामे करायला हवीत तरच तरणोपाय आहे!
. BJP + Shinde Seana = Victory
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम.तुमची तगमग आमच्या सारख्या सर्वसामान्य हिंदुत्ववाद्यांच्या हृदययात जाऊन भिडते. विधानसभा जिंकणं महायुतीच्या आवाक्यात राहिलेलं नाही हि खुप खुप दुःख दायक बाब आहे.
प्रभाकर जी
अतिशय स्पष्ट, पण आवश्यक होते तेच तुम्ही बोलला आहात. असेच चालू ठेवा.
BJP नी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला पाहिजे . BJP चे महत्व यांना कळले पाहिजे .
गद्दार मिंधेबाईचा गँग रेप होईल मग...😂😂😂😂😂
वळत ही नाही
कारण कळतं ही नाही ना!
Sampli bhava tuzi BJP kay garaj hoti party fodayachi
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
आज तुमचं विश्लेषण आणि काल भाऊंनी केलेला विडिओ भाजप जर लवकर जागा झाला नाही तर काय होईल ते सांगून जातो आणि काही सकारात्मक घडवायचं नसेल तर भाजप ने पुढच्या टर्म मध्ये विरोधात बसायची तयारी ठेवावी.
महाराष्ट्रात महायुतीला विधानसभेत १०० आमदार निवडून येणार नाहीत अशी स्थिती आहे
BJP unnecessarily involved in selecting Sena candidates and delayed the election campaign….
But no delay in BJP candidates declared 20 seats in one go….😡
This should not be repeated in assembly election
तर्कशुद्ध विसलेशन।।
भाजपने आता सत्तेची स्वपन पहाण सोडून द्याव
भाजपाने एकट्याने २८८ जागा लढवाव्यात, आरामात बहुमत मिळेल, पण त्यासाठी आत्मविश्वास, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यावर विश्वास असावा लागतो, ज्याची कमतरता आहे
प्रत्येकाने 288जागा लढा आपल्या इच्छुक उमेदवार नाराज होणारनाही निवडून आल्यावर आमची युती असेकेल्याने 75%डोकेदुखी राहणार नाही सगळे मनापासून कामकारतील 😊यांनी केलं त्यांनी केलनही हा वाद नसेल म त दा राना चांगले पर्याय असेल
तावडे आणि खडसे यांनी पुढाकार घेवून एकट्या bjp ने विधानसभा लढवली पाहिजे
तिघे एकत्र येणार नाहीत, केंद्रीय नेते फारसे लक्ष घालणार नाहीत
Khadse nakot...
प्रभाकर जी तुम्ही सांगितलेल्या बाबी अगदी बरोबर आहेत
तुमचं विवेचन रंगात आल्या आल्या तुम्ही तूर्तास थांबतो वर ठेपता असं वाटतं. अर्थातच विवेचन आकर्षक आणि उत्तम होतं, अभिनंदन !
bhujbalani धुळे त ही ताकत दाखवली
भाजप चे शांत रहाणे नंतर आपला उमेदवार ठरवणे... याचाच फटका बसलाय् लोकसभेत👎👎👎
पालघर साधु हत्याकांडाचा तपास कच-याच्या टोपलीत फेकला.....त्याचेही परिणाम झाले असतील!!!
तपास पुन्हा उकरून काढून सत्य जगासमोर यायला पाहिजे.
उद्धव सेना सोबत असताना 23खासदार निवडून आले पण शिंदे, अजितदादा, राज ठाकरे, रामदास आठवले, रासप व इतर सोबतीला असताना 9च खासदार का आले. एक एपिसोड होऊन जाऊद्या साहेब....
शिंदे सेना+ बीजेपी ok नाहीतर स्वतंत्र लढा..... NCP अजित दादा नकोच एकत्र. दगा बाज लोक .. फुकट खाऊ... नसती बिन्याद... पुन्हा बाबाची संध्या मुलपदावर जाऊ शकते.. काँग्रेस ला निवडणुकीनंतर जाऊन मिळतील.... BJP आणि शिवसेना शिंदे युती ठीक आहे...160-110-18इतर
त्याचवेळी LS गोरेगांव येथील गजानन किर्तीकर यांचा पी ए फोन करून रायकरंच्या विरुद्ध त्याच्या किर्तीकर यांच्या मुलाला मत द्या असे सांगत होता
ब्राह्मणा नी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अडथळा निर्माण केले आहे तर कुठलं शाने
भाजपाने विधानसभा स्वतंत्र निवडणूक लढवावी .
भाजप ने फक्त शिंदे वगळता कोणाशीही सोबत
घेऊ नये अशी अपेक्षा आहे
भाजप ची सर्वात मोठी चूक म्हणजे भाजप ने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेली युती.
प्रभाकरजी आपण लोकसभेच्या जगाबाबत जे बोललात ते योग्यच होतं असे वाटतं. कारण आपणही अनेक विषय अभ्यासपूर्ण मांडत असता
BJP ने लवकरात लवकर जर जागा वाटून काम सुरू करावेत करण विरोधी पक्षात वाटप सुरू झाले आहे , मागे के झाले ह्याचे चरहात सोडून प्रत्येक घरी जाऊन भूमिका समजावी लागेल आणि आरक्षण बाबतीत जरी ते होणार नसेल तर तर निर्णय देऊन टाकावा बघू काय होतंय ते आणि पंकजा मुंढे चा निर्णय लवकर घायवा तरच विधानसभा निवडणूक चे थोडे फार भविष्य ठीक असेल
कामाला लागा
राष्ट्रवादी काँग्रेस ला युती तोडण्याची संधी देऊन भाजपा - सेना महायुतीचे जागावाटप फॉर्म्युला ठरेल...
भाजपा १६०ते१७०
शिवसेना १००ते ११०
इतर २० ते २५
सर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अन त्याचा तोटा याबद्दल एक व्हीडिओ टाका
देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा मुख्यमंत्री नाव जाहीर करावे
मग उबाटा शेना + शिंदे शेना + मनसे + BJP अशे केले तर
बाकिच्यांचा सुफडा साफ होइल
मिंधे & अजित पवारचे नेते एकमेकांची कपडे फडणार आहेत😂😂
उबाटा गाढव
भाजप ने स्वतंत्र लढून मित्र पक्षांना नंतर सोबत घ्यावे
राष्ट्रवादी अजित पवार निवडून आल्यावर भाजप बरोबर राहील याची ग्यारंटी काय?
या वेळी पुन्हा जरांगे bjp ला फटका देणार अटन105 आहे त्या 35 वर येणार हे नक्की..
पण काँग्रेस ला फायदा होतोय ..बाकी सेना न राष्ट्रवादी श.पवार माग राहतील.😂😂😂😂
केळ घे 😂😂😂
भाजपाने स्वताच्या चिन्हावर २८८ जागा लढविल्या पाहिजे. भाजपाला चांगले उमेदवार मिळतील. निवडणूकी नंतर शिदें शिवसेनाची आघाडी करावी अजित पवार यानां दुर करावे अन्यथा भाजपाला धोकादायक ठरेल. लोकसभा निवडणुकांमध्ये शिदें, देवेंद्र यांनी केलेला चुका केल्या आहेत. कार्यकर्तानी कामे केली नाही.
तुम्ही किंवा भाऊ, सुशिलजी जे काही बोलता ते अगदी बरोबर असते. पण ते भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहोचते का ? तशी काही व्यवस्था असावी म्हणजे त्याचा खरंच उपयोग होईल. नाहीतर आमच्यासारख्यांची करमणूक याशिवाय काही होणार नाही.😊
Shivsena Eknath Shinde nchya netrutvat 70+ aamdar nivdun aantil 🚩🏹💪✌️❤️
BJP 🇮🇳 BJP JINDABAD
BJP and Eknath Shinde Shivsena should share all 288 seats and Ajit Pawar NCP should fight independently any number of seats
2019 पासुन जर बीजेपी राज्यात विरोधात बसली असती तर या विधानसभेत फायदा झाला असता . फोडाफोडी केल्यामुळे नकारात्मक प्रतिमा तयार झाली .
साधेसरळसोट विवेचनातही मौलकी सुचनाच मात्र दुरदृषिटीकोन ठेवुन निवडणुक कशी व का बस मानल प्रभाकरजी🎉👌👍👍👍👍
भाजपने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ठणकावून सरळ सरळ सांगावे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला मनमानी करु दिली आता नाही, युतीमध्ये प्रत्येक पक्षाला साधारण पणे आहेत त्या जागेच्या अर्धा पट अधिक म्हणजे जास्तीत जास्त साधारण दिड चया हिशोबाने जागा मिळतील पटतंय तर रहा नाही तर आपला मार्ग शोधा
अजित दादाच पण जरा चुकलय स्वतःच्या चार जागाचे इलेक्शन झाल की कुठ लपून बसले😂 मुंबईत प्रचार केला असता तर अल्पसंख्या काची सर्व मते उबाठा कडे गेली नसती
भाऊ म्हणाले ते बरोबर आहे. अजित पवारांची साथ सोडायला हवी.
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
हरण्याचे एक मेव कारण दुबळा गृहमंत्री.
भाजपने शिंदेसेना(ओरीजनल सेना) सोबत युती करावी. अजीत पवार सोबत नव्हे.
सही
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
Vidhansabha geli Sir. Kahi nahi honar
कृपा करून अजित पवारांबरोबरची युती ताबडतोब संपवा.
Looks like BJP should dissolve the Maharashtra unit and allocate 140-140 seats to Eknath Shinde and Ajit Pawar...
Only top 8 BJP leaders like Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde, Ashish Shelar, Girish Mahajan should contest on Bow and Arrow or clock symbol....
Anyways I don't see any plans for BJP chief minister in Maharashtra anytime soon 😂😂😂
तुमची मत वरपर्यंत पोचतात हे नक्की फक्त कारवाई करण्यात चालढकल होते.
भविष्यात भा ज प चे पण २ पक्ष होतील
महाराष्ट्रात भाजपचा खेळ संपलेला आहे....स्वतःच स्वतःला संपवलं भाजपने!!
पूर्वी एक सूर्याजी पिसाळ होऊन गेला , त्याची अवलाद अजून आहे
BJP..... फक्त 35 येतील...
दोन्ही राहष्ट्रवादी एक होणार ...बसा बोंबलत
३५ तरी येतील का....
काकांनी दरवाजे खरेच बंद केलेत ना?
1982 la BJP 2 khasdar hote. Tya nantar tyani strategic planning karun kramakramane aapli patsankhya vadhvali. Aatahi vidhansabhela 0 jaga aahet ase grahit dharun swabalavar election la samore jane yogy tharel. Jase 90 var astana batsman punha guard gheto aani aapla khel pudhe suru thevto tasa. Jevha ektyane ladhto tevha ekmeka madhe klesh nahi hot. Yachvelela Shivsene barobar collaboration suruch thevayche.
Ajit Pawar sobat chagan ne yeun ghatch kela BJP swabalawar ladhave hech yogya tharel