#raju_parulekar काय समिक्षा आहे सर तुमची अप्रतिम तुमच्या आभ्यासपुर्ण व्यक्तीत्वाला सलाम आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या कर्तुत्वा पुढे तर मी सदैव नतमस्तक
परुळेकर सर तुम्ही पवार साहेबांवर पुस्तक लिहाव हा माझा आग्रह आहे व आपणास विनंती सुद्धा आहे कृपया आपल्या सारख्या अभ्यासू निष्पक्षपाती व्यक्ती कडून पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाची कामाची योग्य मांडणी होईल व त्या लिखाणाचा गोडवा आमच्यासारख्या असंख्य वाचकांना चाखता येईल
खरच खूप चांगली कल्पना आहे, तस्टस्थपने साहेबांचं एक ही पुस्तकं उपलब्ध नाही, जे आहे ते स्तुती पाठक, आणी विरोधक एवढंच आहे, ह्या वयात सुद्धा साहेब जे काम करतात त्यामुळे खरच ग्रामीण तरुण प्रेरणा घेतोय, कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रतील तरुण शेतकरी आत्महत्या पासून परावृत्ती होतोय
आदरणीय पत्रकार श्री. राजू परूळेकर यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सर्वांग उत्तुंग व्यक्तीमत्वाची या मुलाखतीतून समाज मनाला करून दिलेली ओळख ही अद्वितीय आहे. धन्यवाद परूळेकर सर ❤❤
शरद पवार यांचे महाराष्ट्रासाठी खुप मोठे योगदान आहे.म्हणजे शरद पवारांचा जन्म जर महाराष्ट्रात झाला नसता तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणी बिहार झाला असता.
साहेबांनी तुम्हाला भेटून सांगितले का आणि महाराष्ट्राचा बिहार आणि यु.पी तर व्यवसाय तर परप्रांतीय जास्त करत आहेत यात पण साहेबांच योगदान का साहेबांनी किती भूमी पत्रांना नोकर्या मिळवून दिल्या. बरेच प्रश्न आहेत.
@@sanjaygawade8079 पवार साहेबांनी मुख्यमंत्री काळात पुणे, नवि मुंबई , चाकण, शिरवळ, पिंपरी चिंचवड, वाळुज ( औरंगाबाद ) , बोटीबोरी( नागपुर) , कागल( कोल्हापुर) , रांजणगांव , चाकण , या भागात m.I.d.c. उभ्या केल्या आहेत.तसेच हिंजवडी मध्ये आय .टी. पार्क उभा केला आहे.आजही लाखो भुमी पुत्र यात नोकरी करीत आहे.शरद पवारांनी बी.के.सी.जो प्रकल्प उभा केला आहे त्याचे सर्वांत जास्त महसुल उत्पन्न महाराष्ट्राला मिळते आहे.जरा अभ्यास करा. आजही सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त महसुल देतो आहे त्याचे श्रेय शरद पवारांना जाते.म्हणून मी लिहले कि शरद पवार नसते तर महाराष्ट्राचा उ.प्रदेश किंवा बिहार ( सर्वात मागास राज्य) झाला असता.
@@sanjaygawade8079are yedya aata lakho student baher chya deshat shikshan ghetat , aata pan tikde job kartat tikdche lok pan hech boltat, mudda ha aahe ki jithe vikas hoto tithe khup lok yetat kam karayala, rahila prashna bhumiputracha tar tu konta udyog karun kiti lokana job diles
छे छे छे छे छे छे ! वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते होते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे नसते तर महाराष्ट्राचा अफगाणिस्तान इराक सिरीया सोमिलिया झाला असता. बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानलाही खुल्लम खुल्ला आव्हान देत असत पण तुमचा नेता तर आबू आझमीला देखील आवाज देवू शकत नाही. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हजारो मराठी बांधवांना रोजगार दिला होता पण धनाजी वाकडे यांनी अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावले, पवार हा लाचार पोटावळ्या पत्रकारांचेच फार्फार फार्फार फार्फार फार्फार लाडके णेते आहेत
मतदान करतांना ह्या सर्व गंभीर घटनेचा जरूर विचार करा. त्या वेळी मोदीजी पण नव्हते आणि भाजप सत्तेत नव्हते. मोरारजी मिल, सेंच्युरी मिल, मफतलाल मिल्स, युनायटेड मिल, खटाव मिल, पोदार मिल, प्रकाश कॉटन मिल, रघुवंशी मिल, स्वदेशी मिल, कमला मिल, कोहिनुर मिल, इंडिया युनायटेड मिल 90 च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे देशात काँग्रेस सत्तेत होती.. आणि राज्यात सुध्दा काँग्रेसच सत्तेत होती.. भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परेल, दादर या भागातील अशा एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या आणि हे उद्योग कुठे हलविले? हे इथेच थांबले नाही त्यांची नजर सायन ते मुलुंड येथील उद्योगधंद्यांच्या वरती आली.. 2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे प्रीमियर पद्मिनी कुर्ला मुकुंद कंपनी कुर्ला हिंदुस्थान लिवर घाटकोपर ऍनासीन कंपनी घाटकोपर गोदरेज 80 % बंद घाटकोपर सिपला फार्मास्युटीकल्स विक्रोळी आर आर पेंट विक्रोळी एशियन पेंट विक्रोळी जॉली बोर्ड कांजूरमार्ग सीएट टायर्स कांजूरमार्ग रोहन पॉलिमर कांजूरमार्ग बॉम्बे ऑक्सिजन भांडुप रिचर्डसन्स क्रूडास भांडुप रॅलीवुल्फ मुलुंड जॉन्सन & जॉन्सन मुलुंड 👉 नवी मुंबई येथील बंद पाडलेल्या कंपन्या. नोसिल पेट्रोकेमिकल घणसोली भारत बिजली, ऐरोली सीमेन्स घणसोली हर्डिलिया केमिकल जुईनगर सिपीसी कपंनी ऐरोली प्रॉक्टर अँड गँम्बल कपंनी दिघा 👉 1990 ते 2000 मधे ठाणे घोडबंदर, बाळकूम, कोलशेत, पोखरण रोड वरील बंद करण्यात आलेल्या कपंनीज. व्होल्टास, कलर केम, स्टार इंडिया, सॅन्डोझ, बायर इंडिया, किरण मिल, कॅसल मिल, पेपर प्रॉडक्टस, वायमन गार्डन, गँस्को इंडिया, कॅडबरी,गोल्डन डाईज.., 👉 देशात काँग्रेस सत्तेत होती..आणि राज्यात सुध्दा काँग्रेसच सत्तेत होती. 👉 ह्या सर्व कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलविण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार झाले...विचार करा. औद्योगिक नगरी म्हणून आपल्या मुंबई, ठाणे, नवीन मुंबईची खरी ओळख होती.. 👉 त्या वेळी मोदीजी पण नव्हते आणि भाजप सत्तेत नव्हते. देशात, राज्यात काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेस नेत्यांची नजरही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती, जे लोक आज हे बोंबलतात उद्योगधंदे गुजरातला नेले त्यांनी हे उद्योग कुठं नेले, यांचे उत्तर द्यावे. मतदान करतांना वरील गंभीर घटनांचा जरूर विचार करा. पटले तर नक्की शेअर करा ✅✅✅ #बटेंगे_तो_कटेंगेमतदान करतांना ह्या सर्व गंभीर घटनेचा जरूर विचार करा.
भारतीय लोक म्हणजे काय ? याची व्याख्या फारच आवडली. हॅट्स ऑफ टू यू राजू जी... जवळ जवळ 20-22 वर्षा पासून आपले मत ऐकतो आणि एकदम consistency पाहून आशा वाटते
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता खुप दिवसांनी एका राजकीय व्यक्ती बद्दल खूप चांगलं ऐकायला मिळाले...जो राजकीय असूनही समाज मनाशी इथल्या मातीशी एकरूप होऊन जगतो आहे.....आपल्या मूल्यांशी स्पर्धा करतो आहे......चुका असतीलही पण त्या दाखवण्या एवढा मी मोठा नाही......पण माझ्यासाठी हा अनुभव खुप मोठा आहे.....एखद्या माणसाचं आयुष्य फक्त शब्दामधून उभे करण हे फार थोड्या लोकांना जमतं.....त्यात परुळेकर सरांचा क्लास दिसून येतो....धन्यवाद त्यासाठी 😊
Nice Parulekar Sir तुमच्यामुळे Libral Person ची व्याख्या खर्या अर्थाने कळाली व माणूस म्हणुन जगावं की संघाने सांगितलेल्या किंवा सावरकरांनी दाखवलेल्या ( शत्रूच्या आई-बहिणीवर अतिप्रसंग करावे) रस्त्यावर चालायचे. यातील फरक जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
पवार साहेबांच्या काही झालेल्या चुका सोडून पाहिले तर आजपर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, औद्योगिक, कृषी विषयक जो काही विकास झाला आहे त्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.... आज काही WhatsApp University वरून आलेले भक्त आणि काही जास्त शिकलेले लोक कीतीही टीका करत असतील तरी पवारांचं महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात महत्त्व कमी होत नाही... आत्ताच्या बदला घेण्याच्या काळात पवार साहेबांचं राजकरण उमटून पडते... मागच्या 10 वर्षात जे मुंबई आणि महाराष्ट्र यांचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात हवं तेवढं यश न येण्याचं कारण पवार आहेत.... काही गोष्टी सोडून एक मराठी नेता म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज फक्त पवार आहेत ... आजकाल थोड्या फार पैशासाठी किंवा जेल पासून वाचावं म्हणून स्वतःचा स्वाभिमान विकणाऱ्या राजकीय काळात पवारांचं राजकरण वेगळं ठरतं.... खरंच ते महाराष्ट्राचा राजकीय सह्याद्री आहेत....महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय स्तर आणखी ढासळू नये म्हणून पवार हवे आहेत ... त्यांना उत्तम प्रकृती आणि आरोग्य लाभो.....
पवार साहेबांच्या काही झालेल्या चुका सोडून पाहिले तर आजपर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, औद्योगिक, कृषी विषयक जो काही विकास झाला आहे त्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.... आज काही WhatsApp University वरून आलेले भक्त आणि काही जास्त शिकलेले लोक कीतीही टीका करत असतील तरी पवारांचं महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात महत्त्व कमी होत नाही... आत्ताच्या बदला घेण्याच्या काळात पवार साहेबांचं राजकरण उमटून पडते... मागच्या 10 वर्षात जे मुंबई आणि महाराष्ट्र यांचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात हवं तेवढं यश न येण्याचं कारण पवार आहेत.... काही गोष्टी सोडून एक मराठी नेता म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज फक्त पवार आहेत ... आजकाल थोड्या फार पैशासाठी किंवा जेल पासून वाचावं म्हणून स्वतःचा स्वाभिमान विकणाऱ्या राजकीय काळात पवारांचं राजकरण वेगळं ठरतं.... खरंच ते महाराष्ट्राचा राजकीय सह्याद्री आहेत....महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय स्टार आणखी ढासळू नये म्हणून पवार हवे आहेत ... त्यांना उत्तम प्रकृती आणि आरोग्य लाभो.....
समाजासाठी आयुष्य वेचलेले गांधी आजही काहींच्या कूचेष्टेचे धनी आहेत तिथ पवार साहेबांच मोठेपण काहींना पचनी पडणार नाही. बाकी मुलाखत उत्तम झाली, दिवस रात्र फोटोसेशन आणी राजकीय इव्हेंट साजरी करणाऱ्या बेगडी राजकारण्यान पेक्षा समाजहिताच्या अनेक ठोस भूमिका घेणारे पवार साहेब उजवे ठरतात.
राहुलजी खूप परफेक्ट साहेबांचं विश्लेषण केलं आहे, मि स्वतः अनुभवलं रोहित पवार निवडणूक निमित्त पंढरपूर येथे आले होते तेव्हा ते पहाटे 6 वाजता तयार असतं कार्यकर्ते, मित्र,जनता 7:30 नन्तर हळू हळू भेटायला येत, मि अखंड काम करणार परिवार पैकी पवार परिवारकडे कटुंबाकडे पाहतो
राजूजी अतिशय परखड विश्लेषण. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याच बरोबर गेली अनेक वर्षे काम करीत आहे.म्हणून तुमचे मत वस्तुस्थितीला धरून आहे. आवडले. मदन बाफना वडगांव, पुणे महाराष्ट्र
परुळेकर सर, तुमचे विचार महान आहेत, तुम्ही जे बोलता ते नुसत बोलत नाही तर पहिले त्याचा अभ्यास करून बोलता, मी तुमच्या विचारांना सलाम करते 👍👍🙏🙏,तुमच्यातला सर्वांत जास्त चांगली गोष्ट जर मला आवडली असेल तर ती, तुम्ही ब्राम्हणी विचारांना मानत नाही, त्यानां विरोध करता, कारण ते मुळातच द्वेश पसरवण्याचे काम करतात शरद पवार यांच्या बद्दल एवढया चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत पण, आज जे काही तुमच्या संभाषणातुन ऐकले, त्यांचे राजकारण आणि लोकांबरोबर असलेले नाते,हे ऐकुन त्यांच्या बद्दलचा आदर अजुन वाढला आहे 🙏🙏
मा पवार साहेब हे कसे व्यक्तीमतव आहे यांचे सत्य व सुक्ष्म विश्लेषण केले त्याबद्दल मी या पत्रकार बंधुंचं मनापासुन अभिनंदन करतो पवार साहेब पंतप्रधान कां झाले नाहीत याचं खरे सत्य समोर आणले नरसिंहराव व पवार साहेब यांच्यापैकी नरसिंहराव यांना १००% ब्राम्हण महणुन समर्थन व पवार साहेबांना संकुचित केंद्रीय मराठी नेते यांचे ०% मिळालेलं समर्थन हेच मुख्य कारण आहे . नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर भारत हा समृध्द देश व विकसित देश महणुन जगासमोर आणु शकले नाहीत हे सत्य आहे आणि जर पवार साहेब पंतप्रधान झाले असते तर पवार साहेबांनी भारतात कृषी क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली असती व भारताला जगातला कृषी प्रधान व कृषीसंपनन देश महणुन नावारुपाला आणले असते महणुन पवारांना पंतप्रधान न केल्यामुळे भारताची ८३% परगती थांबली हे निश्चित . कारण पवार साहेब हे सर्व जाती धर्मांत जुळवून कामं करणारं व्यक्तीमतव आहे महणुनच उद्योगपती टाटांनी पवार हे पंतप्रधान व्हावेत ही इच्छा होती व आहे परंतु पवार साहेबांना संकुचित मराठा समाज व त्या काळातील संकुचित केंद्रीय नेतृत्वच जबाबदार आहे हे नक्की .
राजाभाऊ छान विश्लेषण आजच्या पिढीत "पवार साहेब" घेऊन येणे येवढे सोपे राहिले नाही. आपल्या सारख्या पत्रकारांनी हे पुढच्या पिढीत त्यांना घेऊन येणे खरंच गरजेचे आहे...
पवारांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले.माणस जोडण हे शरद पवारांची कडून शिकावे. शून्य किमतीच्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा एकच नेता तो म्हणजे शरद पवार. अत्यंत साधी वागणूक हा त्यांचा स्वभाव विषेश आहे.
खरच पवार साहेब खूपच ग्रेट आहेत पृथ्वीराज चव्हाण सारख्या माजी. मुख्यमंत्री ना महाविकास आघाडीत साधं एक मंत्रिपद नाही.. चांगल्या माणसाला दाबून टाकला राजकारणात..
एका राष्ट्रीय नेत्याच्या चारित्र्यावरील अत्यंत (त्वरित आपले मत देऊन ) चिकट धूळ अत्यंत निपक्षपाती पद्धतीने आणि आपले विचार ज्यांच्याशी जुळत नाहीत अशा नेत्यांबद्दल योग्य आदरभाव राखून , वीना अडथळा स्वच्छ केली. आभार
धन्यवाद परूळेकर साहेब . पवार साहेबांविषयी समजुतीने बोलल्या बाबत मनःपूर्वक धन्यवाद . आपण जेव्हा अदाणी किंवा अन्य किरकोळ कारणांसाठी पवार साहेबांवर टीका करता तेव्हा तुम्हीच तुमचे विचार कमकुवत करत असता. कारण आज किमान महाराष्ट्रात तरी संघाचे विचाराचा सर्वात मोठा विरोधक हे पवार साहेब हेच आहेत . पवार साहेबां वरील टीका महाराष्ट्रातील सेक्युलर विचाराला कमकुवत करते. कृपया पवार साहेबांवर टीका करताना जपून करणेस नम्र विनंती आहे .
राजकारणी सगळेच सेक्युलर चा अर्थ स्वतः चया राजकीय फायद्यासाठी आपल्या सोयीनुसार वापरतात अरे पण हे काळानुसार आरक्षण आणि जाती व्यवस्था बंद करून समान नागरी कायदा लोकशाही नियंत्रण कायदा लागू झालाच पाहिजे. हा प्रश्नच ऊरणार नाही.
गप्पा मस्त रंगल्या आहेत. अनेक पैलूंना स्पर्श झाला. प्रश्नांची निवड आणि त्यावरची प्रतिक्रिया रंजक आणि माहितीपूर्ण..शेवटपर्यंतच एपिसोड पाहिला. पावसाची पार्श्वभूमीही छान. शुभेच्छा!
माननीय शरद पवार साहेब हे एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व आहे आणि ते महाराष्ट्राचे आहेत याचा मला अभिमान आहे. धन्यवाद हा एपिसोड केल्या बद्दल आणि साहेबांचे अचूक वर्णन केल्याबद्दल.
धन्यवाद राजू परुळेकर सर अतिशय अचूक विश्लेषण केले आहे आदरणीय पवार साहेब यांच्या वर योग्य पुस्तक तुम्हीच लिहू शकता ते लिहिले पाहिजे या पुस्तकात महाराष्ट्रातील जातीपाती, स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्र , स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चा देश, महाराष्ट्र, 1960 नंतर चा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेब यांचे राजकारण, सहकार क्षेत्र, शैक्षणिक संस्था, औद्योगिक विकास, कृषी औद्योगिक समाजरचना, युवक, महिला धोरण इत्यादी अनेक बाबी विचारात घेऊन लिहिले पाहिजे नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे रेशीम बाग - गोविंद बाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व गोष्टी आहेत काॅंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे असे सर्व समावेशक विषय असावेत इंदिरा गांधींच्या वर पुपुल जयकर यांनी एक वाचनीय पुस्तक लिहिले आहे तसेच शरद पवार यांच्या वर तुम्हीच लिहू शकता अगदी त्यांच्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम, धोरण महाराष्ट्रात असे पुस्तक प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होईल
सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपची संघाची जी पिलावळ आहे ती ज्या प्रकारे पवार साहेबाना ट्रोल करते त्यांना लाज वाटायला हवी कि हे ट्रोलर किंवा त्यांची घरची म्हातारी मंडळी पवार साहेबांसारखी या वयात म्हणजे ८०-८१ वय असताना असे लढू शकतात का. खूप छान मुलाखत
पवार साहेबांमुळे महाराष्ट्र हा भारत देशामध्ये एक नंबरचं प्रगतशील राष्ट्र आहे येथील सर्वसामान्य जनता सुखी आहे यांना परराज्यात कुठं नोकरी धंद्यासाठी जावं लागलं नाही याचं एकमेव कारण म्हणजे शरद पवार
मी भाजपचा समर्थक आहे, भाजपची विचारसरणी पटते पण पवार साहेबांविषयी मनात आदर आहे. जसे भीष्म पितामह शेवटपर्यंत लढले तसेच पवार पण आहेत. बाकी एका विशिष्ट समाजाच्या चुकीच्या गोष्टींकडे पण फक्त मतांसाठी दुर्लक्ष केलं जात ते पटत नाही.
राजू परूळेकरजी आपण असे पत्रकार आहात एकतर खुप संवेदनशील विचारी आणि प्रत्येक माणसाच्या अंतर मनाचा वेध घेणारे व बारा राशिंच्या स्वभावाचं गमक जणणारं आणि प्रत्येक व्यक्ती बरोबर कसा हे कुणालाही न दुखवता परिस्थिती प्रमाणे जो माणूस वर्तन करतो कधी तो सुप्रसिद्ध होतो तर तो कधी कुप्रसिध्द ही होतो ही नैसर्गिक निती कुठे कुणाला नेईल ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे कालाय तस्मै नमः खुप सुंदर विचार.मांडले पवार साहेबां बद्दल धन्यवाद व सस्नेह नमस्कार
फार चांगली चर्चा. राजू, तुम्ही वेळ काढून पवारांच्या कारकीर्दीवर पुस्तक जरूर लिहावं, आगामी काळासाठी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राबद्दल एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.
खूपच छान विश्लेषण!!आदरणीय पवार साहेबांवर पुस्तक लिहा किंवा त्यांची सखोल मुलाखत घेऊन आपल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवा,हे भारतासाठी खूपच उपयुक्त होईल.👍👌
शरद पवार साहेब हे प्रचंड व उतुंग मोठ व्यक्तिमत्व आहे ❤ साहेब सोबत आम्ही सोवत आहोत ❤❤❤❤
#raju_parulekar काय समिक्षा आहे सर तुमची अप्रतिम तुमच्या आभ्यासपुर्ण व्यक्तीत्वाला सलाम आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या कर्तुत्वा पुढे तर मी सदैव नतमस्तक
परुळेकर सर तुम्ही पवार साहेबांवर पुस्तक लिहाव हा माझा आग्रह आहे व आपणास विनंती सुद्धा आहे कृपया आपल्या सारख्या अभ्यासू निष्पक्षपाती व्यक्ती कडून पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाची कामाची योग्य मांडणी होईल व त्या लिखाणाचा गोडवा आमच्यासारख्या असंख्य वाचकांना चाखता येईल
Right
खरच खूप चांगली कल्पना आहे, तस्टस्थपने साहेबांचं एक ही पुस्तकं उपलब्ध नाही, जे आहे ते स्तुती पाठक, आणी विरोधक एवढंच आहे, ह्या वयात सुद्धा साहेब जे काम करतात त्यामुळे खरच ग्रामीण तरुण प्रेरणा घेतोय, कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रतील तरुण शेतकरी आत्महत्या पासून परावृत्ती होतोय
मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
आदरणीय पत्रकार श्री. राजू परूळेकर यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सर्वांग उत्तुंग व्यक्तीमत्वाची या मुलाखतीतून समाज मनाला करून दिलेली ओळख ही अद्वितीय आहे. धन्यवाद परूळेकर सर ❤❤
महाराष्ट्र सोडून परराज्यात नोकरी साठी गेलो नाही हे फक्त पवार साहेब यांच्या मुळे शक्य झाले आहे ❤❤
शेतकरी मात्र देशोधडीला लागला
@@Rocket_T2 लई फेकू च्य नदी लागला
@@Rocket_T2 kasa??
Kharach sanga Kasa...?
Ekdam barobar...me he gosht nehmi lokana sangat asto...aplyala kadhi bahwr jaav nahi lagal...te sharad pawar sahebanmule...ulat akha bharat mumbait maharashtrat anala sahebani...
पुरोगामी विचार जपलेले पवार साहेब यांच्या कार्याला सलाम!!!
पुरूळेकर साहेब आपली एक अभ्यासपूर्ण चर्चातून बरेस शिकाला मिळाले
छान !!!!
शरदचंद्र पवार हे शरदचंद्र पवारच पुन्हा परत कधी कोणीही त्याची जागा घेऊनच शकत नाही
शरद पवार यांचे महाराष्ट्रासाठी खुप मोठे योगदान आहे.म्हणजे शरद पवारांचा जन्म जर महाराष्ट्रात झाला नसता तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणी बिहार झाला असता.
साहेबांनी तुम्हाला भेटून सांगितले का
आणि महाराष्ट्राचा बिहार आणि यु.पी
तर व्यवसाय तर परप्रांतीय जास्त करत आहेत
यात पण साहेबांच योगदान का
साहेबांनी किती भूमी पत्रांना नोकर्या मिळवून दिल्या.
बरेच प्रश्न आहेत.
@@sanjaygawade8079 पवार साहेबांनी मुख्यमंत्री काळात पुणे, नवि मुंबई , चाकण, शिरवळ, पिंपरी चिंचवड, वाळुज ( औरंगाबाद ) , बोटीबोरी( नागपुर) , कागल( कोल्हापुर) , रांजणगांव , चाकण , या भागात m.I.d.c. उभ्या केल्या आहेत.तसेच हिंजवडी मध्ये आय .टी. पार्क उभा केला आहे.आजही लाखो भुमी पुत्र यात नोकरी करीत आहे.शरद पवारांनी बी.के.सी.जो प्रकल्प उभा केला आहे त्याचे सर्वांत जास्त महसुल उत्पन्न महाराष्ट्राला मिळते आहे.जरा अभ्यास करा. आजही सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त महसुल देतो आहे त्याचे श्रेय शरद पवारांना जाते.म्हणून मी लिहले कि शरद पवार नसते तर महाराष्ट्राचा उ.प्रदेश किंवा बिहार ( सर्वात मागास राज्य) झाला असता.
@@sanjaygawade8079are yedya aata lakho student baher chya deshat shikshan ghetat , aata pan tikde job kartat tikdche lok pan hech boltat, mudda ha aahe ki jithe vikas hoto tithe khup lok yetat kam karayala, rahila prashna bhumiputracha tar tu konta udyog karun kiti lokana job diles
हे जरा अती नव्हे का? 😂
छे छे छे छे छे छे ! वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते होते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे नसते तर महाराष्ट्राचा अफगाणिस्तान इराक सिरीया सोमिलिया झाला असता. बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानलाही खुल्लम खुल्ला आव्हान देत असत पण तुमचा नेता तर आबू आझमीला देखील आवाज देवू शकत नाही. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हजारो मराठी बांधवांना रोजगार दिला होता पण धनाजी वाकडे यांनी अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावले, पवार हा लाचार पोटावळ्या पत्रकारांचेच फार्फार फार्फार फार्फार फार्फार लाडके णेते आहेत
पवारांन बद्दल चांगले विश्लेषण केले आहे आपण 👍🏻
आजचा महाराष्ट्र जो आहे तो फक्त शरदचंद्र पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मुळेच आहे हे भक्तताना कोन सांगणार
✔
😂😂😂
Vasantrao Naik saheb yanch hi yogdan tevdhach moth evana yanchyapeksha pan jasta mhanta yeil. Tyamule tyana visarun chalnar nahi 😄🙏.
मतदान करतांना ह्या सर्व गंभीर घटनेचा जरूर विचार करा.
त्या वेळी मोदीजी पण नव्हते आणि भाजप सत्तेत नव्हते.
मोरारजी मिल,
सेंच्युरी मिल,
मफतलाल मिल्स,
युनायटेड मिल,
खटाव मिल,
पोदार मिल,
प्रकाश कॉटन मिल,
रघुवंशी मिल,
स्वदेशी मिल,
कमला मिल,
कोहिनुर मिल,
इंडिया युनायटेड मिल
90 च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे देशात काँग्रेस सत्तेत होती..
आणि राज्यात सुध्दा काँग्रेसच सत्तेत होती..
भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परेल, दादर या भागातील अशा एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या आणि हे उद्योग कुठे हलविले?
हे इथेच थांबले नाही त्यांची नजर सायन ते मुलुंड येथील
उद्योगधंद्यांच्या वरती आली..
2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे
प्रीमियर पद्मिनी कुर्ला
मुकुंद कंपनी कुर्ला
हिंदुस्थान लिवर घाटकोपर
ऍनासीन कंपनी घाटकोपर
गोदरेज 80 % बंद घाटकोपर
सिपला फार्मास्युटीकल्स विक्रोळी
आर आर पेंट विक्रोळी
एशियन पेंट विक्रोळी
जॉली बोर्ड
कांजूरमार्ग
सीएट टायर्स कांजूरमार्ग
रोहन पॉलिमर कांजूरमार्ग
बॉम्बे ऑक्सिजन भांडुप रिचर्डसन्स क्रूडास भांडुप
रॅलीवुल्फ मुलुंड
जॉन्सन & जॉन्सन मुलुंड
👉 नवी मुंबई येथील बंद पाडलेल्या कंपन्या.
नोसिल पेट्रोकेमिकल घणसोली
भारत बिजली, ऐरोली
सीमेन्स घणसोली
हर्डिलिया केमिकल जुईनगर
सिपीसी कपंनी ऐरोली
प्रॉक्टर अँड गँम्बल कपंनी दिघा
👉 1990 ते 2000 मधे ठाणे घोडबंदर, बाळकूम, कोलशेत, पोखरण रोड वरील बंद करण्यात आलेल्या कपंनीज.
व्होल्टास, कलर केम, स्टार इंडिया, सॅन्डोझ, बायर इंडिया, किरण मिल, कॅसल मिल, पेपर प्रॉडक्टस, वायमन गार्डन, गँस्को इंडिया, कॅडबरी,गोल्डन डाईज..,
👉 देशात काँग्रेस सत्तेत होती..आणि राज्यात सुध्दा काँग्रेसच सत्तेत होती.
👉 ह्या सर्व कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलविण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार झाले...विचार करा. औद्योगिक नगरी म्हणून आपल्या मुंबई, ठाणे, नवीन मुंबईची खरी ओळख होती..
👉 त्या वेळी मोदीजी पण नव्हते आणि भाजप सत्तेत नव्हते.
देशात, राज्यात काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेस नेत्यांची नजरही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती, जे लोक आज हे बोंबलतात उद्योगधंदे गुजरातला नेले त्यांनी हे उद्योग कुठं नेले, यांचे उत्तर द्यावे.
मतदान करतांना वरील गंभीर घटनांचा जरूर विचार करा.
पटले तर नक्की शेअर करा
✅✅✅
#बटेंगे_तो_कटेंगेमतदान करतांना ह्या सर्व गंभीर घटनेचा जरूर विचार करा.
भारतीय लोक म्हणजे काय ? याची व्याख्या फारच आवडली. हॅट्स ऑफ टू यू राजू जी...
जवळ जवळ 20-22 वर्षा पासून आपले मत ऐकतो आणि एकदम consistency पाहून आशा वाटते
राज्यघटनेच्या चौथ्या स्तंभ असलेल्या पत्रकारिताल आपली मुलाखत येकून मनाला बर वाटल
पवारसाहेबांवर लिहाच परुळेकर सर....
एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर लिहायला सुद्धा
लेखणक्षेत्रातला पवारच हवा....😊
अररारारा😅
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता खुप दिवसांनी एका राजकीय व्यक्ती बद्दल खूप चांगलं ऐकायला मिळाले...जो राजकीय असूनही समाज मनाशी इथल्या मातीशी एकरूप होऊन जगतो आहे.....आपल्या मूल्यांशी स्पर्धा करतो आहे......चुका असतीलही पण त्या दाखवण्या एवढा मी मोठा नाही......पण माझ्यासाठी हा अनुभव खुप मोठा आहे.....एखद्या माणसाचं आयुष्य फक्त शब्दामधून उभे करण हे फार थोड्या लोकांना जमतं.....त्यात परुळेकर सरांचा क्लास दिसून येतो....धन्यवाद त्यासाठी 😊
राजु परुळेकर सरांना ऐकण्यात एक वेगळी च मज्जा असते ..खूप छान विश्लेषण केलंत सर
परूलेकरजी .छान विश्लेशन
पवार साहेबांचे भाषन म्हणजे एक मेजवानीच असायची .
मी पण दौंड चा आहे
Nice Parulekar Sir
तुमच्यामुळे Libral Person ची व्याख्या खर्या अर्थाने कळाली व माणूस म्हणुन जगावं की संघाने सांगितलेल्या किंवा सावरकरांनी दाखवलेल्या ( शत्रूच्या आई-बहिणीवर अतिप्रसंग करावे) रस्त्यावर चालायचे.
यातील फरक जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
खूप छान चर्चा केली आहे.शरद पवार साहेबांचे विचार समजून सांगितले आहे.
शरद पवार साहेब यांनी शाहू,फुले,आंबेडकरांनंतर महाराष्ट्रातील मनुवाद थोपविण्याचे महान कार्य केलेले आहे.
पवार साहेबांच्या काही झालेल्या चुका सोडून पाहिले तर आजपर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, औद्योगिक, कृषी विषयक जो काही विकास झाला आहे त्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.... आज काही WhatsApp University वरून आलेले भक्त आणि काही जास्त शिकलेले लोक कीतीही टीका करत असतील तरी पवारांचं महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात महत्त्व कमी होत नाही... आत्ताच्या बदला घेण्याच्या काळात पवार साहेबांचं राजकरण उमटून पडते... मागच्या 10 वर्षात जे मुंबई आणि महाराष्ट्र यांचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात हवं तेवढं यश न येण्याचं कारण पवार आहेत.... काही गोष्टी सोडून एक मराठी नेता म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज फक्त पवार आहेत ... आजकाल थोड्या फार पैशासाठी किंवा जेल पासून वाचावं म्हणून स्वतःचा स्वाभिमान विकणाऱ्या राजकीय काळात पवारांचं राजकरण वेगळं ठरतं.... खरंच ते महाराष्ट्राचा राजकीय सह्याद्री आहेत....महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय स्तर आणखी ढासळू नये म्हणून पवार हवे आहेत ... त्यांना उत्तम प्रकृती आणि आरोग्य लाभो.....
So well written
@@ojjysworld5186 🙏
✅🙏
@@rutujashinde564 🙏🙏
Chuka tar झालेल्या आहेत pan aj kay?
मोठया मनाचा माणूस, माणसं सांभाळणारे माणूस, भारतीयांना नेहमी विचार करायला लावणारे व्यक्ती, बिग बॉस आदरणीय साहेब 🙏
पवार साहेबांच्या काही झालेल्या चुका सोडून पाहिले तर आजपर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, औद्योगिक, कृषी विषयक जो काही विकास झाला आहे त्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.... आज काही WhatsApp University वरून आलेले भक्त आणि काही जास्त शिकलेले लोक कीतीही टीका करत असतील तरी पवारांचं महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात महत्त्व कमी होत नाही... आत्ताच्या बदला घेण्याच्या काळात पवार साहेबांचं राजकरण उमटून पडते... मागच्या 10 वर्षात जे मुंबई आणि महाराष्ट्र यांचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात हवं तेवढं यश न येण्याचं कारण पवार आहेत.... काही गोष्टी सोडून एक मराठी नेता म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज फक्त पवार आहेत ... आजकाल थोड्या फार पैशासाठी किंवा जेल पासून वाचावं म्हणून स्वतःचा स्वाभिमान विकणाऱ्या राजकीय काळात पवारांचं राजकरण वेगळं ठरतं.... खरंच ते महाराष्ट्राचा राजकीय सह्याद्री आहेत....महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय स्टार आणखी ढासळू नये म्हणून पवार हवे आहेत ... त्यांना उत्तम प्रकृती आणि आरोग्य लाभो.....
आरे खास सांगितलं लय भारी मानतो तुम्हाला रस्त्याला माझा
कोण मोठ्या मनाचा माणूस ?
Only Saheb
Aala ek chamcha 😅😅😅😅😅😅😅
समाजासाठी आयुष्य वेचलेले गांधी आजही काहींच्या कूचेष्टेचे धनी आहेत तिथ पवार साहेबांच मोठेपण काहींना पचनी पडणार नाही. बाकी मुलाखत उत्तम झाली, दिवस रात्र फोटोसेशन आणी राजकीय इव्हेंट साजरी करणाऱ्या बेगडी राजकारण्यान पेक्षा समाजहिताच्या अनेक ठोस भूमिका घेणारे पवार साहेब उजवे ठरतात.
बरोबर आहे कारण साहेब फक्त छापायचे मागे लागले आहेत त्यामुळे त्यांना ईतर गोष्टी मधे रस नाही
@@sanjaygawade8079अंडभक्त
Modiji charity krtat ka mg@@sanjaygawade8079
सही
.
महाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार साहेब
नाही रे बाबा उत्तुंग नाही स्वार्थी नेते काका
नालायक माणूस
@@sanjaygawade8079 तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय केले हे समजू शकेल का? दुसर्यांना बोल लावणं सोपं असतं
@@sanjaygawade8079 तू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शरद पवारांमुळे पोट भरत आहेस.
ओठांत फुले आंबेडकर पण पोटात दाऊद तेलगी
एखाद्या नेत्याला मिडियाने मोठ करण आणि स्वकर्तृत्वावर मोठ होण यात फरक असतो.
मीडियाच काय आहे विकलेली मीडिया ४ थी पास माणसालापण विश्वगुरू बनवते
@@rajurastogi18 vishwaguru khuta ghalto
बेस्ट मुलाखत. दोघांनीही अतिशय योग्य माहिती दिली. दोघेही श्रेष्ठ आहेत. मा.श्री शरद पवार यांचे विषयी योग्य पद्धतीने व आदरपूर्वक माहिती दिली. धन्यवाद.
शरद पवार जिंदाबाद तुतारी जिंदाबाद तुतारी जिंदाबाद
राहुलजी खूप परफेक्ट साहेबांचं विश्लेषण केलं आहे, मि स्वतः अनुभवलं रोहित पवार निवडणूक निमित्त पंढरपूर येथे आले होते तेव्हा ते पहाटे 6 वाजता तयार असतं कार्यकर्ते, मित्र,जनता 7:30 नन्तर हळू हळू भेटायला येत, मि अखंड काम करणार परिवार पैकी पवार परिवारकडे
कटुंबाकडे पाहतो
पवार साहेब कळायला तुम्हाला खूप परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल असे माझं वैयक्तिक मत आहे,पी, एच डी करायला लावणारी महान व्यक्ती म्हणजे शरद पवार,
वा छान .विश्लेशन
राजूजी अतिशय परखड विश्लेषण. मी
शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याच
बरोबर गेली अनेक वर्षे काम करीत आहे.म्हणून तुमचे मत वस्तुस्थितीला
धरून आहे. आवडले.
मदन बाफना
वडगांव, पुणे
महाराष्ट्र
परुळेकर साहेब पवार साहेब यांच्या बद्दल खूप छान माहिती दिली.साहेबांचे विचार व कार्य घराघरात पोहचवणारी माणसं तयार करवी.
परुळेकर सर, तुमचे विचार महान आहेत, तुम्ही जे बोलता ते नुसत बोलत नाही तर पहिले त्याचा अभ्यास करून बोलता, मी तुमच्या विचारांना सलाम करते 👍👍🙏🙏,तुमच्यातला सर्वांत जास्त चांगली गोष्ट जर मला आवडली असेल तर ती, तुम्ही ब्राम्हणी विचारांना मानत नाही, त्यानां विरोध करता, कारण ते मुळातच द्वेश पसरवण्याचे काम करतात
शरद पवार यांच्या बद्दल एवढया चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत पण, आज जे काही तुमच्या संभाषणातुन ऐकले, त्यांचे राजकारण आणि लोकांबरोबर असलेले नाते,हे ऐकुन त्यांच्या बद्दलचा आदर अजुन वाढला आहे 🙏🙏
शरद पवार साहेबांना बद्दल बोलत असताना सगळ्या नात्याबद्दल सकारात्मक विचार राजु परुळेकर सर आपण मांडले असे पत्रकार लोप पावत आहेत !
मा पवार साहेब हे कसे व्यक्तीमतव आहे यांचे सत्य व सुक्ष्म विश्लेषण केले त्याबद्दल मी या पत्रकार बंधुंचं मनापासुन अभिनंदन करतो पवार साहेब पंतप्रधान कां झाले नाहीत याचं खरे सत्य समोर आणले नरसिंहराव व पवार साहेब यांच्यापैकी नरसिंहराव यांना १००% ब्राम्हण महणुन समर्थन व पवार साहेबांना संकुचित केंद्रीय मराठी नेते यांचे ०% मिळालेलं समर्थन हेच मुख्य कारण आहे . नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर भारत हा समृध्द देश व विकसित देश महणुन जगासमोर आणु शकले नाहीत हे सत्य आहे आणि जर पवार साहेब पंतप्रधान झाले असते तर पवार साहेबांनी भारतात कृषी क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली असती व भारताला जगातला कृषी प्रधान व कृषीसंपनन देश महणुन नावारुपाला आणले असते महणुन पवारांना पंतप्रधान न केल्यामुळे भारताची ८३% परगती थांबली हे निश्चित . कारण पवार साहेब हे सर्व जाती धर्मांत जुळवून कामं करणारं व्यक्तीमतव आहे महणुनच उद्योगपती टाटांनी पवार हे पंतप्रधान व्हावेत ही इच्छा होती व आहे परंतु पवार साहेबांना संकुचित मराठा समाज व त्या काळातील संकुचित केंद्रीय नेतृत्वच जबाबदार आहे हे नक्की .
खूप चांगले निरीक्षण केले ते मनाला खूप खरे 👉
Old Man and the Sea...! ह्या कादंबरी सारखे पवार साहेब आहेत
परुळकर साहेब तुमी खरोखरं पवार साहेबाबद्दल खरं आहे तेचं सागितलं त्यामुळे मन तर भरावलं डोळ्यात पाणी आणलासा
आजचा महाराष्ट्र जो आहे तो फक्त शरदचंद्र पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मुळेच आहे हे भक्तताना कोन सांगणार
❤
राजू परुळेकर साहेब आपले आभारी आहे कारण सत्य बाजू मांडता. पवार साहेब देशाचं नेते आहेत हे सत्य आहे.
राजाभाऊ छान विश्लेषण आजच्या पिढीत "पवार साहेब" घेऊन येणे येवढे सोपे राहिले नाही. आपल्या सारख्या पत्रकारांनी हे पुढच्या पिढीत त्यांना घेऊन येणे खरंच गरजेचे आहे...
साहेब तुम्ही लिहा. भावी जनते साठी आवश्यक आहे. महाराष्ट्राचे ,देशाचे भले होईल. प्रेरणा मिळत राहील
पवारांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले.माणस जोडण हे शरद पवारांची कडून शिकावे.
शून्य किमतीच्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा एकच नेता तो म्हणजे शरद पवार. अत्यंत साधी वागणूक हा त्यांचा स्वभाव विषेश आहे.
बस कर पगले रूलायेगा क्या 😅
पवार साहेब म्हणजे एक अशी व्यक्तिमत्व आहे प्रचंड व्यासंगी प्रचंड ज्ञानी. आजच्या स्वार्थी राजकारणात त्यांच्यासारखा नेता होणार नाही.
खरच पवार साहेब खूपच ग्रेट आहेत पृथ्वीराज चव्हाण सारख्या माजी. मुख्यमंत्री ना महाविकास आघाडीत साधं एक मंत्रिपद नाही..
चांगल्या माणसाला दाबून टाकला राजकारणात..
श्री.राजू परुळेकर सर 🙏🙏🙏. मोजक्या शब्दात अतिशय महत्वपूर्ण बोलण 👌👌👌.
एका राष्ट्रीय नेत्याच्या चारित्र्यावरील अत्यंत (त्वरित आपले मत देऊन ) चिकट धूळ अत्यंत निपक्षपाती पद्धतीने आणि आपले विचार ज्यांच्याशी जुळत नाहीत अशा नेत्यांबद्दल योग्य आदरभाव राखून , वीना अडथळा स्वच्छ केली.
आभार
महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे सडेतोड भाष्य करणारा पत्रकार म्हणून परुळेकर यांनी खुप योगदान दिले आहे
धन्यवाद परूळेकर साहेब . पवार साहेबांविषयी समजुतीने बोलल्या बाबत मनःपूर्वक धन्यवाद . आपण जेव्हा अदाणी किंवा अन्य किरकोळ कारणांसाठी पवार साहेबांवर टीका करता तेव्हा तुम्हीच तुमचे विचार कमकुवत करत असता. कारण आज किमान महाराष्ट्रात तरी संघाचे विचाराचा सर्वात मोठा विरोधक हे पवार साहेब हेच आहेत . पवार साहेबां वरील टीका महाराष्ट्रातील सेक्युलर विचाराला कमकुवत करते. कृपया पवार साहेबांवर टीका करताना जपून करणेस नम्र विनंती आहे .
राजकारणी सगळेच सेक्युलर चा अर्थ स्वतः चया राजकीय फायद्यासाठी आपल्या सोयीनुसार वापरतात अरे पण हे काळानुसार आरक्षण आणि जाती व्यवस्था बंद करून समान नागरी कायदा
लोकशाही नियंत्रण कायदा लागू झालाच पाहिजे.
हा प्रश्नच ऊरणार नाही.
गप्पा मस्त रंगल्या आहेत. अनेक पैलूंना स्पर्श झाला. प्रश्नांची निवड आणि त्यावरची प्रतिक्रिया रंजक आणि माहितीपूर्ण..शेवटपर्यंतच एपिसोड पाहिला. पावसाची पार्श्वभूमीही छान. शुभेच्छा!
शरद पवार साहेबांचा जन्म फक्त राजकारणासाठीच झालेला आहे. त्यामुळेच ते एकमेवा द्वितीय आहेत❤
माननीय शरद पवार साहेब हे एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व आहे आणि ते महाराष्ट्राचे आहेत याचा मला अभिमान आहे. धन्यवाद हा एपिसोड केल्या बद्दल आणि साहेबांचे अचूक वर्णन केल्याबद्दल.
सर सर्व बाजुला ठेउन पवारांवर नक्की पुस्तक लिहा....
धन्यवाद राजू परुळेकर सर अतिशय अचूक विश्लेषण केले आहे आदरणीय पवार साहेब यांच्या वर योग्य पुस्तक तुम्हीच लिहू शकता ते लिहिले पाहिजे या पुस्तकात महाराष्ट्रातील जातीपाती, स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्र , स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चा देश, महाराष्ट्र, 1960 नंतर चा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेब यांचे राजकारण, सहकार क्षेत्र, शैक्षणिक संस्था, औद्योगिक विकास, कृषी औद्योगिक समाजरचना, युवक, महिला धोरण इत्यादी अनेक बाबी विचारात घेऊन लिहिले पाहिजे नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे रेशीम बाग - गोविंद बाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व गोष्टी आहेत काॅंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे असे सर्व समावेशक विषय असावेत इंदिरा गांधींच्या वर पुपुल जयकर यांनी एक वाचनीय पुस्तक लिहिले आहे तसेच शरद पवार यांच्या वर तुम्हीच लिहू शकता अगदी त्यांच्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम, धोरण महाराष्ट्रात असे पुस्तक प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होईल
#छान मुलाखत झाली निदान 😎😎 मंडळी ऐकतील तर कळतील द ग्रेट शरद पवार साहेब ⌚🙏⌚
अतीशय उत्तम विश्लेषण Salute to U
Thanks
पवार हे पवार आहेत हे त्रिकाल सत्य आहे
जय महाराष्ट्र भाऊ पवार साहेब हे महाराष्ट्रातील भुषण आहेत जाणता राजा आहेत
खूप छान विश्लेषण ❤❤.
पवार साहेब ❤❤
या दैवतांची उपासना करावी तेवढी कमीच आहे सलाम आदरणीय साहेबांना
सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपची संघाची जी पिलावळ आहे ती ज्या प्रकारे पवार साहेबाना ट्रोल करते त्यांना लाज वाटायला हवी कि हे ट्रोलर किंवा त्यांची घरची म्हातारी मंडळी पवार साहेबांसारखी या वयात म्हणजे ८०-८१ वय असताना असे लढू शकतात का.
खूप छान मुलाखत
पवार साहेबांच्या बद्दल चांगले विश्लेषण केले आहे आपण सर 🙏🏻
पवार साहेबांमुळे महाराष्ट्र हा भारत देशामध्ये एक नंबरचं प्रगतशील राष्ट्र आहे येथील सर्वसामान्य जनता सुखी आहे यांना परराज्यात कुठं नोकरी धंद्यासाठी जावं लागलं नाही याचं एकमेव कारण म्हणजे शरद पवार
पवारसाहेब हे आदरणीय व्यक्तिमत्त्व 🙏
सलाम तुम्हाला 🎉🎉
परूळेकर साहेब तुमचं मनापासून खूप अभिनंदन, खूप चांगले पवार समजून सांगितल्या बद्दल,
पवार कधी च कुणालाही समजणार नाहीत
मी भाजपचा समर्थक आहे, भाजपची विचारसरणी पटते पण पवार साहेबांविषयी मनात आदर आहे. जसे भीष्म पितामह शेवटपर्यंत लढले तसेच पवार पण आहेत. बाकी एका विशिष्ट समाजाच्या चुकीच्या गोष्टींकडे पण फक्त मतांसाठी दुर्लक्ष केलं जात ते पटत नाही.
एखादं सुंदर पुस्तक आरामात बसून वाचताना येणारी अनुभूती संपुर्ण कार्यक्रम पाहताना आली...... खुप खुप धन्यवाद
परुळेकर साहेब पवार साहेब समजून सांगा महाराष्ट्राला संकटात कसे लढतात ते .
माझं रिडींग ज्यांनी पवार साहेबांना सोडलं ते राजकारणातून संपले.
छान.. असाच एक भाग राहुल गांधींवर करा
Thanks!
महाराष्ट्राला न कळलेले पवार साहेब ..
विश्लेषक ... पिस्तकाची वाट पहात आहोत !
धन्यवाद
राजू परूळेकरजी आपण असे पत्रकार आहात
एकतर खुप संवेदनशील विचारी आणि प्रत्येक
माणसाच्या अंतर मनाचा वेध घेणारे व बारा राशिंच्या स्वभावाचं गमक जणणारं आणि
प्रत्येक व्यक्ती बरोबर कसा हे कुणालाही न
दुखवता परिस्थिती प्रमाणे जो माणूस वर्तन
करतो कधी तो सुप्रसिद्ध होतो तर तो कधी
कुप्रसिध्द ही होतो ही नैसर्गिक निती कुठे कुणाला
नेईल ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे
कालाय तस्मै नमः
खुप सुंदर विचार.मांडले पवार साहेबां बद्दल
धन्यवाद व सस्नेह नमस्कार
पत्रकार: तुमच्या पक्षातील आश्वासक चेहरा कोण??
साहेब: शरद पवार..❤❤
लवासा बाबत विचारणा व्हायला हवी होती.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य🌅
अतीशय सुंदर विचार ❤
फार चांगली चर्चा. राजू, तुम्ही वेळ काढून पवारांच्या कारकीर्दीवर पुस्तक जरूर लिहावं, आगामी काळासाठी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राबद्दल एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.
महाराष्ट्रातील सर्व नेत्यांपैकी फार मोठा नेता हा महाराष्ट्रातील
Pawar saheb is a God father of indian politics ❤❤
एखाद्या व्यक्तिची एवढी उत्कृष्ठ समिक्षा एक चांगला विचारवंतच करु शकतो मी तर आता तुमचा चाहता झालोय परुळेकर साहेब 👌👍
खूपच छान विश्लेषण!!आदरणीय पवार साहेबांवर पुस्तक लिहा किंवा त्यांची सखोल मुलाखत घेऊन आपल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवा,हे भारतासाठी खूपच उपयुक्त होईल.👍👌
पवार साहेबांनी पुण्यात IT आणून आमच्या engineer वर उपकार केले आहेत
आणि अंधभक्त फक्त टीका करतात.
पवार साहेबांसारखा लोकशाही मुल्यांचे पालन करुन राजकारणात आपला ठसा उमटवणारा नेता पुन्हा होणे नाही...
पवार साहेबांचे विचार खुप मोठे आहेत आताचे नेते फक्त नाटकी आहेत पवार साहेबासारखे नेते नंतर होने नाही
आज ही आमच्या गावात जिल्हाच्या राज्याचा राजकारणाची चर्चा ही पवार साहेब काय करतील इथूनच बाकीची आपली मत मांडू लागतात.
महाराष्ट्र राज्य फक्त शरद पवार साहेब.. न....1... आमचे शेतकरी वर्गाला न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेते शान आहे
पवासाहेब समजणे कठीण तरीपण छान अनुभव आला ❤
अतिशय छान मुलाखत
राजीवजी आपण पवारांनावर पुस्तकं लिहायला हवे 🙏
खुप छान चर्चा परुळेकर साहेब , शरद पवार खुप मोठे आहेत
साहेबांची गोष्टच वेगळी आहे असा आधुनिक देव होणे नाही
राजु सर पवारसाहेबांबद्दल जरूर लिहावे..
Pawar is an architect of IT hub of, Pune : Kharadi,. Hinjewadi, Baner
Sharad pawar ne architecture chi digree ghetli ?
@@pravinbhutoliya4658dokyacha pattta ahe ka tula
@@pravinbhutoliya4658कीव येते 😢
अप्रतिम पवार साहेबांवरच अतिशय सुंदर विश्लेषण .
पवार साहेबा बद्दल आम्हाला 100% आदर आहे आणि राहणार आहे पवार साहेब हे आजचे कुलदैवत आहेत राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
पवार साहेब द ग्रेट व्यक्ती महत्त्व धन्यवाद सर तुम्ही इतके महिती दिली बदल महाराष्ट्र मध्ये असे नेते होणी नाही सलाम
खरच आहे आपण म्हणता ते
नाद करायचा नाही भरताचा एकच नेता म्हणजे श्री शरदचंद्र पवार बारामती
खूप चांगली मुलाखत !! ग्रेट प्रथमेश दादा
परुळेकर साहेब बरेच दिवसानी तुम्हाला ऐकायला मिळाले. छान मुलाखत घेतली आहे.