Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Maratha Vs OBC Reservation | सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय मराठ्यांचा फायदा की नुकसान | N18V
HTML-код
- Опубликовано: 20 июн 2024
- Maratha Vs OBC Reservation LIVE: सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय? मराठ्यांचा फायदा की नुकसान? N18V
ओबीसी आणि मराठा आंदोलन सध्या आक्रमक झाले आहेत. पहा सविस्तर व्हिडिओ
#marathavsobc #news18lokmat #laxmanhake #obcreservation #gunratsadavarte
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा आहे..पण टोकदार भूमिका घेऊन शिवराळ भाषा वापरुन दंड थोपटून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही..याची काळजी घ्यावी
जरांगे पासून उद्धटपणा वाठत गेला भाषेचा दर्जा खालावत आहे.
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
OBC-मराठा समाजावर अन्याय होतो. परंतु मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना करायला तयार नाही.
😊😊
Ani caste census ni kay honar? General category madhlya 50 takkya kade baghu pan nka, reserved 50 percent madhe je kay gondhal ghalaycha te ghala.
Congress laa विचारा
सगळच आरक्षण रद्द करा, यासाठी आंदोलन उभा करु
देशामध्ये समान नागरी कायदा आणला पाहिजे आणि सर्व संपत्तीचे परत एक वेळ समान वाटप केले पाहिजे आरक्षणाची गरज राहणार नाही
जरांगे पाटील संविधानाला धरुन आपले मत मांडतात ग्रामीण भाषेत मत मांडणे हे चूकिचे म्हणता येत नाही.
Yala gada , tyala pada , ...3 minitat brhaman sapava va re va kay savidhanik bhasha ? Babasaheb Ambedakarana kay vatat asel ?
Sarv milun adhi savidhanacha abhyas kara .
Dhovigal areravi yogy aheka .tumhala tchya babtit he chalel ka .
आम्हाला महणजे माळी समाजाला आरक्षण नको होते ॽ पण कारण माळी आणि मराठा एकत्र होते राजकारणी लोकांनी आमच्यात फुट पाडली
जरागेंनी कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण स्विकारावे.
आरक्षन है जाती धर्मावरती न देता अता ते त्यावरन ऊठवुन, मानसाला मानुस म्हणूनच योग्य त्याच मानसाला त्याच्या आर्थिक परिस्थिती वरती, काही ठराविक काळा पर्यंत, आरक्षनामधुन नोकरी पद है वगळता बाकी मानसाला बुद्धी मान बनवनार्या गोष्टीन साठी आरक्षन है ठेवण्यात यावेत, यामुळे मानसात जाती वादाची कसलीच दु फळी निर्माण होतानी दिसनार नाहीत व राजकारन्याच्या जातींच्या नावावरती आप आपल्या राजकीय पोळ्या भाजन बंद झालेल्या दिसेल, अता पर्यंत जनता वेडी होती अता नाहीत🙏🇮🇳✨
हे चॅनेल मराठा आंदोलन दाखवत नाहीत
रोजच mdh त्याला कोण रड
पत्रकार बंधु न्याय्य बाजू मांडा जातीयवादी भुमिका कोण घेतय हे आपल्या सदविवेक बुद्धिला स्मरून सांगा. दोघांच्याही पत्रकार परिषदेतील वक्तव्य तपासून तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या कृपया लावालावी करू नका.
मराठा समाजाने जरांगे यांचं बिलकुल ऐकू नये कारण तो तुतारी वाजविणारा माणूस आहे
Tumhala zopvato ata maratha
@@digvijayshinde1110 tuzya aaila pathav
@@digvijayshinde1110तुला एकटा सदावर्ते बस झाला
@@obcking2174 Tuzya aai var maratha chadhla mhanun ekdha rag ka re ?
@@onlyindian1222 Tu ghari ne ekdha vishwas ahe tar
सदावर्ते यांच्या वक्तव्याचा नषेध.
पळ
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने तात्काळ बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करावी. तसेच मराठा आणि ब्राह्मण समाजास तात्काळ लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक, शैक्षणिक, नोकरी-विषयक आरक्षण द्यावे.
शेतीमालाला योग्य हमीभाव द्या. दुधाला योग्य हमीभाव द्या. शेतकऱ्यांना जाचक असलेले देशी मार्केटची धोरणे आणि आयात-निर्यात धोरणे मागे घ्या. या जाचक धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतात.
पत्रकार महागाई, नोकरी-रोजगार या विषयवार बोलत नाहीत.
trp पाहिजे त्यांना..
Mahagai berojgar nahich kachara vechanarya kade 10 ,20 hajaracha mobaile Aahe
माज आला आहे जरांगेला सर्वलाच पडायला निघायला आहे ह्याचा पण हिसाब चुकता होईल
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
सगे सोयरेचे आरक्षण द्यायचेच नव्हते तर मग अधिसुचना काढलीच कशाला???? मग आता अंमलबजावणी करावीच लागणार
*भारतात ९०% संपत्ती ही १०% लोकांकडे आहे असे चुकीचे नेरेटीव्ह YT, FB, X वर आले तर ठासून सांगा, प्रथम पप्पू, सोनिया. वाड्रा, लालू, पवार. ठाकरे, अब्दुल्ला यांची संपत्ती जाहीर करून, सरकारजमा करून गरिबांना वाटून टाका.*
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
ज्याच्या मुलीने मुलाने अंतर जातीय विवाह केला आहे मग त्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरचे सर्व सगे सोयरे होतील किंवा मुलगी दिली आहे . मग ते कोणत्याही ..जातीचे असतील हे कस . शक्य होईल याला राज्य घटना मान्यता देत नाही . .
नाही होत सगे सोयरे ची व्याख्या सजातीय विवाह म्हणजे एकाच जातीचे, असा होतो अंतर जातीय विवाहला सगे सोयरे लागू होत नाही... N maratha n kunbi ekach ahe tyncha roti beti vyvhar ahe pahilyapasun... N obc he khi kunachi maktedari nahi... Je samaj tya nikashavrr basel tyla obc madhe jata yeta... 1994 pasun kiti jati obc madhe gelya hycha abhyas krra... Te hake divert karat ahe kami buddicha manus ahe toh.... Bahutek (exactly mhit mhi) pn tychi layki 5k matachi ahe...
विदर्भ, खान्देश, कोकणातील, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबी आहे.
😂😂मनोज भाऊमुळे विरोधी पक्षाची कमाई झालीय आणि शिंदे साहेबाला अडचणीत आणलाय, कोर्टात 😂😂का जात नाही गॅझेट घेऊन मग मजा येईल
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
निवडणूक आली की आरक्षण आठवते. निवडणूक झाली की आरक्षण विसरतात.
जरंगे.पाटील.यांना.वीचारायचे.आहे.कि.प्रतेक.गावामद्धे.कूनभि.मराठा.4ते5.घरेआहेत.त्याना.आपन.आपलि.मूलगी.देनार.का.याचे.पहिले.ऊतर.द्या.मगच.कूनभी.मद्धे.प्रवेश.घ्या.आपनास.हिच.विनंति.आहे..
23 March 1994 cha GR रद्द झाला पाहिजे.
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
OBC समाजातील स्वार्थी प्रस्थापित नेते त्यांचे पक्ष सोडायला तयार नाहीत. आणि त्यांचा पराभव झाल्यास त्यांच्या जातींना अतिव दु:ख होते. हे या समाजाचे दुर्दैव आहे.
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
पत्रकार बंधु तुमच्या कडे कुणबीचे व तुमच्या पत्नीकडे मराठा आहे व तुमचे नातेसंबंध जुळतात तेंव्हा तुम्ही काय भूमिका घेणार.
Great kondhdre sir 👌👌👌
सत्ताधारी आणि विरोधकांना बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करायची नाही. त्यांना सर्व जाति-वर्गियांना न्याय द्यायचा नाही. ही फक्त बनवा-बनवी चालू आहे.
अहो मिडिया वाले jarange पाटील यांची भाषा तुम्हाला अवघड वाटते. तर मग भुजबळ सरकार जबाबदार मंत्री असताना, एक बाजू घेवून, मराठा आरक्षण व आंदोलन कर्त्यावर वाट्टेल ते बोलतो? भुजबळांच्या हया भूमिकेवर तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा., बरे होईल.
कोंढरे सर कायदेशीर योग्य मत मांडले .धन्यवाद :
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
मग एक काम करा जे मराठी दुध उत्पादक शेतकरी जे मराठा आहे फक्त तेच त्यांचे मालाचे भाव जास्त द्या ओ बी सी सोडुन
Bindok 🤔🤣😂
Ek Maratha lakh Maratha💯 🚩💯
सर्व कुणबी जाती OBC लिस्ट मधून काढा
मराठा + कुणबी गठ्ठा वेगळा करा
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
मुस्लिम पण कुणबी पत्र आणल तर जारंगे काय आईई घालणार 🙏
पहिल्या पासून अशी प्रमाणपत्र दिली जात आहेत तर आत्ता हा अट्टाहास का?
काँग्रेसच राज्य येत नाही आणि जातीवाद धर्मवाद मिटत नाही,तुम्ही काही मंजूर करा मिळेलही ,पण सुप्रीम कोर्ट रद्द करायला बसले आहे ना
मनोज जरांगे पाटील हे शिंदे-फडणवीस सरकारकडे बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणनेची मागणी करत नाहीत.
आधी आरक्षण मग जात जण गणा करा
बिहार सरकारचे आरक्षण रद्द झाले कोर्टात
खुपच छान विश्लेषण केलं ❤️💓❤️❤️कोंडवे सर आणि न्युज लोकमत चे कोटी कोटी आभार🙏🙏
मोदी सरकारला आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारला प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचे नाही.
मला आसं वाटत आहे की ओबीसी आरक्षण 5%कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कुणबी बात करून टाकले पाहिजे .
कुनबि मराठा वेगळे आहेत
मराठे कधीच चुकत नाही
मराठी माणसाने विरोध केला नाही तुम्हाला आरक्षण मीळावे असी भावना होती
क्षी छत्र पती शिवाजी महाराज यांची शपथ घेउन सांगीतल आहे मुख्यमंत्री यांणी
सगेसोयरे नाहीतर ओ बीसीनाही
उत्पनावर आर्थतीक निकशावर आरशण द्याव
ews आहे ना केल्या
Ews gel ya bewdyaaa jarangya chya nadi lagun😂
💯😅
Obc madhun dile tar ews rahil
Only Jarange Patil
डंकेकी चोट पण मराठा आरक्षण मिळवणारच कुणबी मराठा नोंदी संवैधानिक आहेत... कुणाच्या बापाच नाही बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे
मधले आडीच वर्षे ही मागणी करनारे झोपले होते का❓
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
सदावर्ती मामा तुम्ही गप बसा
जरगे ला भावपूर्ण ❤❤
कोढरे सर अभ्यासु आहेत . कोर्टात गेली तीस वर्षे बाजु माडणारे कोढरे सर आहेत .
आता सर्वाना विश्वासात घेऊन जाती वर आधारावर न देता अगदीच गरीब असलेल्याना 60% आरक्षण द्यावे. 20 % क्रिमी लेअर साठी. 10% अतिशय श्रीमंत असलेसाठी 10% अति हुशार मेरिट साठी आरक्षण ठेवावे. म्हणजे जातीवाद होणार नाही. ह्यावर चर्चा विचार व्हावा..
एक मरठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
ST मध्य 45 समाज 2011 ची जनगणना रिपोर्ट नुशार 1 करोड 5 लाख तर वैलिडिटी किती? का नाही? 33 समाज वंचित/ invalidate मग निधी कोण कुठ जात ? राजस्थान चे आदिवासी 31 पास होते। तो राज्य डेवलप की हा? 33 समाज invalidate ते भी ओबीसी किवा एसबीसी तर St चे 7% खर की खोट?
जरांगे पाटिल कणखर नेतृत्व मराठा समाजाला आरक्षण भेटल.
पत्रकार बंधु हे तुम्ही काय ऐकवतात मला आपला पत्रकारितेतील अभ्यास कमी दिसतो तुमची अशा चर्चा घडवून आणण्याची क्षमता नाही असं मला वाटतं.
सगेसोयरे बाजूला ठेऊन सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले तर मार्ग निघतो
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
मराठा आरक्षणाच्या नेत्यांनी राजकीय आरक्षण नको. अशी स्पष्ट भूमिका घ्यावी. हा प्रश्न निकाली निघेल. ओबीसी मध्ये खरी भिती राजकीय प्रतिनिधित्व आहे.
मला तरी असं वाटतं की सुनानं आपल्या माहेरी जावं !
हेच हिताचे आहे !
कारण मुलगी जास्त दिवस माहेरी राहीली तर आजु बाजुचे चिखल उडवतात !
पण सासरी जे पण कुणी राहत असेल तर सन्मानाने आपल्या माहेरी जावं !
लाज वाटते हो माणुस सासरी राहतो !
आपल्या माहेरी पण विषय सुटु शकतो !
पण खरंच विषय खास आहे बरं आहे का ,!
जर खरंच ज्याला आपल्या जन्म स्थळाची ओढ असेल तो टाळणार नाही पण जर जन्मस्थळाची जर रुची नसेल तर असे खुप लोक आहेत त्यांना आपल्या जन्मस्थळाची काही देणंघेणं नाही !
फक्त आपला फायदा कुठे हे महत्त्वाचे !
हा तोच प्रकार आहे !
😢😢
कोंढरे सर एकदम स्पष्टपणे सर्व काही सांगितले आहे असे सर्व माहित पाहिजे त्यामुळे भूमिका काय आहे व आरक्षण काय आहे त्याच्यात त्रुटी काय आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
सदया बाय कुठं घालवली रे
मागं मान हालवायला पाहिजे ,,
अस नका बोलू ती अक्का आहे तुमची
obc च आरक्षण कोणच घेऊ शकत नाही..उद्याच्या राजकारणात ह्यांच्या पृष्ट भागावर बांबू घुसणार आहे म्हणून ही आंदोलन होत आहेत..
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
आता चांभार पण आंदोलन करणार आम्हीपण संरक्षण पाहीजेत पुणे
कुणबी समाजाची ओबीसी प्रवर्गात असणारांची प्रत्येक गावात सरासरी २-४ घरे आहे.राजकीय आरक्षण ते घेतातच ना
साहेब मराठ वाडा विकसित करण्य ची जिम्मेवारी सरकारची आहे. आंदोलन फक्त राजकारणाची अवशिधी म्हणून वापर करू नये आणि समाजाची दिशा भूल करू नये. जरांगे साहेबांनी भाषेत संयम बाळगावा जेणे करून समाजा मध्ये तेढ निर्माण होणार नाही
पण EWS मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर मग OB C मध्येच मिळावं असा हट्ट का?
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
Jarangenchi bhumika maratha samajachya hitachi, satya aani pramanik aahe. Baki sarva dishabhul karanecha (aaralkshan naksranech, fasavanuk)prayatna.
दंगली घडवून हिन्दुत्व नावावर सत्तेवर ये नावावर साठी हि नाटक करत आहेत
जरांगे यांना कायद्याचा अभ्यास कमी आहे आस मला वाटतं
आणि मराठा बांधवांना खरच आज आरक्षणाची गरज आहे,कारण ते पण खूप गरीब आणि मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत, परंतु जरांगे ची भाषा ही आता वेगळी बोलत आहे, मराठा बांधव सुद्धा गरीब आहे हे सत्य आहे
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
सगे सोयरे जर लव मॅरेज करून तयार झाले असले आणि ते ब्राह्मण, ख्रिचन, मुस्लिम असतील तर त्यांना पण आरक्षण देणार का.
ही नौटंकी फक्त महाराष्ट्रात निवडणूक होई पर्यंत अशीच चालू रहाणार आहे किंवा दंगली घडवून आणणार आहे असे चित्र दिसत आहे
ठीकाय.... एक sc मुलगी मराठा समाजाचा मुलाबरोबर लग्न करते... नंतर त्या नवऱ्याचे सख्खा चुलत भाऊ sc होणार नंतर त्या चुलत भावाचा मावस भाऊ त्याचा मावस भाऊ आणि चुलत सवत्र SC होणार नंतर त्यांची भावकी पण SC होणार आणि नंतर सगळं महाराष्ट्र SC होईल मग आरक्षण कुठेले लागू होईल??
जरांगे पाटील जातवेडे नाहीत .खरा नधर्मी लोकनेता आहे. समाज माध्यमे खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणतील अशी अपेक्षा आहे.
आमचे कडे पैसे कमी हे जागीरदार मराठा पैसे देऊन कुणबी दाखला आमच्या जागेवर लढले
खाजगी कारखाने,बॅका,साखर कारखाने, शिक्षणसंस्था यांचे राष्ट्रीयीकरण करा.
नोकरीत आरक्षण पाहिजे कि राजकारणात आरक्षण मागत आहेत. कसा गोन्धळ बघा.. चॅनेल वाला हा सरकारचा माणूस आहे.
आरक्षण घेऊन सरकारी नोकरी घेणारा अजुन मागास कसा, बाबासाहेब आंबडकरांनी 10 वर्ष आरक्षण दिलं होत. त्यांचं म्णणं ऐकता मग आरक्षण का सोडलं नहीं की तुम्ही आंबेडकर ना मानायच बंद केलं की काय..
एक मराठा लाख मराठा
मला पत्रकारांना फक्त भांडण लावायचे आहेत म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा दिवस आहे ज्यावेळेस हाके मुंडे शेंडगे तायवाडे या लोकांनी जी भाषा वापरली त्यावेळेस कुठल्याही पत्रकारांनी त्याचे बोललं नाही किंवा धारदार टोकदार आहे म्हणून परंतु जरांगे बोलले की तुम्हाला टोकदार लागते हीच तर तुमची भांडण लावायची खुबी आहे आणि तुमचा टीआरपी वाढवायचा आहे धिक्कार असो अशा पत्रकारांचा
सगे सोयरे चा मुद्दा शासनानेच काढलेला आहे
मराठा आणि कुणबी एकच आहे याचे अनेक पुरावे आहेत मराठा व कुणबी यांची जनगणना करा बाकी कशाची गरज नाही
निजाम शाहीदच्या नोंद ग्राह्य धरायचं का?का परत निजामशाही आणायची??????
नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात प्रत्येक व्यक्तीवर 1,10,714 रुपये कर्ज केले. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, तुमच्या कुटुंबावर त्यांनी 5,53,571 रुपये कर्ज केले.
Supari mva cha bot account😂
मानस तज्ञांच्या मदतीची गरज दिसतीय. ????
जरागे पाटील मराठा समाज देणारा आहे घेणारा नाही
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपञ देऊन टाका ना
आम्हचे सगे सोयरे मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत मग त्यांना पण आरक्षण देणार का . . .
राजकिय आरक्षण नको शिक्षण, नौकरी व ईतर सामाजिक, शैक्षणिक ,सेवाविषयक आरक्षण पाहिजेत .ठराविक मराठ्याकडे कारखाणे शैक्षणिक संस्था आहे पण समाजाचा किती जोडला याचे जरांगे यानी ऑडिट करावे
सरजी, बोगस प्र.पत्र काढणे सुरू आहे.सगे सोयरे वगैरे घोळ घालून, सर्व आरक्षण रद्द करण्याचा,घाट घालणे चालू आहे.
जरागे आडमुठेपणा करतं आहे संगे सोयरे तर नंतर चा भाग आहे बोगस कुणबी तरं ईतके झाले
Amhi amche बघू बाकी लोकांनी नाक खुपसू नये नसता नाक कट होईल
कोंढारे साहेबां 30.42 to 31.15 👌 to the point. अकदम बरोबर 👍
पूर्वी लोक कोंबडे, मेंढे आणि रेडे यांची झुंज लाऊन बघत बसायचे तसे आज टीव्ही चैनल आणि सामान्य माणसात झुंज लाऊन देऊन राज्य करते आनंद घेत आहे.
एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भारत माता जय जरांगे पाटील
सगेसोयरे मुळे मराठे यांचे खुप नुकसान होणार आहे ❤🎉
मराठ्याची काळजी तुम्ही करू नये
तसाही आतापर्यंत कोणत्याही आरक्षणाने फायदा झाला नाही..
सदा संगळे मराठे जरागे पाटील याच्या बरोबर आहेत तू काळजी करु नको
भाषेमुळेच सर्व घडत आहे जातीय तेढ निर्माण होत आहे
कोढरे तुमचा जन्म गेला आंदोलनात तुम्हाला काय मिळालं लय साजुक वागुन उगी विचाक्षवंत असल्या सारखे करू नका
हाकेच्या मागणी मुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले का हे बघा
डॉ बाबासाहेब आंबेडकर करणी सगळ्या जाती आरक्षण दीले