Indrajeet Sawant | भोसले घराण्याचा उत्कर्ष आणि सुरुवात दर्गापासून झाली -इतिहास संशोधक इंद्रजित सावंत
HTML-код
- Опубликовано: 19 май 2023
- Indrajeet Sawant | भोसले घराण्याचा उत्कर्ष आणि सुरुवात दर्गापासून झाली - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत
#IndrajeetSawant #History
Credit : #Maharashtra | Aarti Auti/Producer | Roshan/Editor | #TV9D
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
महाराजांचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद, सर ❤❤
शिवरायांच्या काळात हिंदु मुस्लिम काही नव्हतं
....पण तुम्ही खरा इतिहास सांगत आहात...तो आम्हाला ही माहित आहे
पण खरा इतिहास लोकांना सांगितला तर आमच राजकारण कशाच्या जोरावर करायचे?
Asprushyata hoti tyache Kay jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
शिवरायांच्या काळात हिंदू मुस्लिम नसतं तर त्यांना स्वराज्य स्थापन करण्याची गरजच भासली नसती
Bar mag Mandir koni tujya Kakane todlee kaa. Chatrapti Sambhaji maharajanna Kasa marlaa . Tumchya sarkhya mule tar Desh maage aahe. Namak haram Fukate
राजकारनी लोकांनी हे सर्व आपल्या स्वार्थासाठी द्वेष पसरवला आहे
हिंदू मुस्लिम नव्हते? मग कसे झाले? देशाचे विभाजन का झाले?
जय शिवराय खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद
छान,विस्तृत व माझ्यासारख्या असंख्य लोकांना ज्ञात नसलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, साहेब.
फारच प्रामाणिक विश्लेषण केले . सत्य हे सत्य च असते .
खरं बोललं तर सख्या आईला राग येतो अशी म्हण आहे
छत्रपती शिवाजी महाराज जो टोप घालायचे ते सुद्धा आदिलशाही पध्दतीने
शहाजी राजे भोसले सुद्धा तसेच घालायचे
पण खरं बोलणं लई टोचत
Mg ek kaam kar na ..tujha n tujhya poracha khatna pan karun taak..
म्हणूनच शिवाजी महाराजांनी गुलामगिरी झुगारून नवा जिरेटोप बनवला होता.
गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर या
म्हणून फारशी शब्द काढून मराठी राजकोष निर्माण केला. तो ही आदिलशाहीच्या प्रेरणेतून 😅
@@uttamgodase781farsi nav peshve ka vaprta .
Ha bhadva brigedi ahe re. 😂 hyachyavar Kay vishwas thevaycha 😂. Madarchod Sawant.
ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणी महाराष्ट्रात पुर्वापार चालत आहेत IT cell ची कीड ही महाराष्ट्राला पोखरत चालली आहे थोड्या राजकारणासाठी खूप घाणेरडे प्रकार करण्याचे प्रयत्न सूरु आहेत
आगदी बरोबर साहेब
Very nice sir ji thanks
बीजेपीचे आभार मानायला पाहिजेत यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला आज कळाल्या 😀
😂
साहेब, बीजेपीला व बोजेपीच्या अंधभक्तांना हे जरा सांगा समजावून.
Khar aahe sarv muslim hindu nav lavtat kai??😂😂😂😂😂
सावंत हेच मुळात पुरोगामी अंधभक्त आहेत ते काय इतरांना समजाऊन सांगणार.तात्कालीन सामाजीक परीस्थीतीशी सावंत यांची स्टोरी जुळणारी नाही.सावंत जे काही सांगत आहेत त्याला ठोस पुरावा काय आहे.शरद काकांच्या सांगण्यावरून सावंत यानी बनवलेली स्टोरी वाटते.
@@makarand7925bjp andha bhakta modine jar pani mhanun daru dili tari pani mahnun pitil
@@makarand7925छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास याविषयी इंद्रजित सावंत यांनी मोलाचे संशोधन केले आहे. त्यांच्या मुळेच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला आहे.
दंगा करायला कौंग्रस आणि भाजपला काय सांगताय . अजबच आहे.
खुपच सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर.❤❤
उत्कर्षास दर्गा पासून सुरूवात झाली. तर आई तुळजाभवानीची कृपा तुम्ही अमान्य करता तर. हल्ली बऱ्याच लोकांनी सावंत आडनाव लावलंय.
जास्त खरे नका बोलु सर E D लावेल मोदी सरकार शिवाजी महाराजांच्या काळा अगोदर पासून हिंदू मुस्लिम एकत्रित होते तया काळात नव्हते भा ज पा म्हणुन बरे झाले
ये शाण्या महाराजांची तुलना मोदी बरोबर करू नको.. तू बामानाची आऊलाद आहेस.
राईट❤
धन्यवाद साहेब ..
गू खा ह्या dukaracha
Great information 👍
hya 40 warshat badgyani Pura itihas badlun takla. Pahela itihas khup wegla hota. Pahile je sattya hote te hataun tya jagi khota itihas mandun dhevla . Sattya mahiti dilya baddal dhannyawad sar.
प्रा. इंद्रजीत सावंत एक प्रचंड आभ्यासू व्यक्तीमत्व.👌 आता संघवाल्यांना हे पचणी पडणार नाहीत हा भाग वेगळा.
हा खुप अभ्यासु आहे तर पुरावे दाखवावे मग बोलावे यांना फक्त काय खराब आहे हेच दिसत चांगली बाजु मांडणार नाहीत
Yz😂
बहुजन समाजातील व्यक्ती इतिहास अभ्यासक झाला की.... मनुवाद्यांचे पित्तच खवळते...जे मराठा..सावंत सरांना नावे ठेवत आहे...त्यांनी इतिहासकार राजवाडेंनी लिहून ठेवलेली महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची उत्पत्ती एकदा वाचावी... म्हणजे कळेल... मराठा तरुणांनी इतिहासाचा अभ्यास का सुरू केला आहे.... मराठा समाज हा मराठा समाजात निर्माण झालेले विचारवंत, संशोधक ह्यांना मानायलाच तयार नाही केवढा दैवदुर्विलास.... सन्माननीय साळुंके सरांनी... मराठा समाजासाठी....सत्तरेक ग्रंथ लिहिले.... कित्येकांना माहिती नाही..की ते अस्सल मराठा असून संस्कृतचे गाढे विद्वान आहेत... अनेक मनुवादी संस्कृत पंडितांशी त्यांनी मराठी संस्कृती विषयी वैचारिक मंथन केले आहे... तसेच.... पंजाबराव देशमुख.. मराठा समाजाला ह्या मासा बाबत सोयरं सुतकच नाही..ह्याच महापुरुषांने मराठा समाजाला..सत्तर वर्षांपूर्वी सांगितले होते की..तुम्हाला आरक्षणाची गरज लागेल..पण मनुवाद्यांच्या आहारी गेलेल्यांनी पंजाबराव देशमुखांचे ऐकले नाही... आणि आज...(?).. सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्याय मुर्ती सावंत साहेब किती लोकांना माहिती होते ते अस्सल मराठा आहेत....जेधे जवळकरांचेही तसेच... ... मनुवादी लोकांच्या जयंत्या साजरी करणारे.. आपल्याच महापुरुषाला मात्र....(?).... म्हणूनच असे म्हटले जाते ज्या दिवशी मराठा समाज सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जागा होईल..तो महाराष्ट्राच्या दृष्टीने सुदिन असेल....जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय!
.
@@dipakkharade3332ahet ki vichar sandarbh
अफवा आणि खोट्या बातम्या पोहचवण्यात 😂
खूप छान माहिती दिली सरा नी
असं खरं आणि चांगल सांगत जाऊ नका. आम्हाला खोटा आणि धर्मांध इतिहास ऐकायची सवय झाली आहे. 😁
DhanNewad Sir 🙏
Thanks for information's sir.
Great work sir ji
या संदर्भात काही ठोस पुरावे उपलब्ध आहेत का?का पुरोगामी लेखकांनी भोसले घराण्याला पुरोगामी ठरवण्यासाठी कुठल्या काकांच्या सांगण्यावरून बनवलेली गोष्ट आहे.तात्कालीन सामाजिक परीस्थीती बघता सावंत जे काही सांगत आहेत ते मिळतेजुळते नाही.
पुराव्याच्या आधारे बोलतात हे ..... Brahmanansarkhe नाही खोटं बोला पण रेटून बोला
Yala purawa Shri shivbharat ahe je Shivaji Maharaj chya adne e lihle hote
Ahet 😊
@@santoshdongare8977bramhan nai, bharmhanwadi
सावंत पूर्णपणे खोटे बोलत आहेत. पुरोगामी यांचे हे पिल्लू आहे. याला कोणत्याही इतिहासकाराने डिबेट साठी बोलवले तर हा जाऊ शकत नाही. इतिहासातील ठराविक नोंदी उचलायच्या आणि त्याच्या आधारे शिवाजी महाराजांना पूर्णपणे सेक्युलर दाखवायचे हा याचा कार्यक्रम आहे. याचे बँक खाते तपासून पहावे लागेल याला कोणाकडून पैसे येतात...
Khup chaan maahiti
छान माहिती .. thanks
u r absolutely right
जय शिवराय
Original ithas kar ahet saheb khre बोलणारे अंध भक्त यांना चालत नाही हो
पिवळी पुस्तके.....😂😂😂
खुप सुंदर स्पष्टीकरण दिले आहे साहेब.
🙏🙏🙏🙏🙏
हा खरा इतिहास आहे
मराठी मानसे पिराची जत्रा भरवतात मी सुध्धा प्रतेक वर्षी पिलिराला नारळ आणि कोंबडा देतो
चुकीचं आहे . कुठला पण मराठी माणूस पीर किव्वा दर्गा करत नाही. जे हिंदू धर्मापासून भरकटलेले आणि धर्मा ची लाज वाटते ते करतात . And for the person who did this comment: Guu shijvun khaata ka haay tasaach. jya kunacha aasl . aami khaat naay barka. aani asla Pir jatra chadar udvegiri, chuttad giri naste amchyat .
Right information
तात्पर्य हेच की सर जे सांगत आहेत ते सामान्य नागरिकाला ही माहीत आहे की हिंदु-मुस्लिम हे एकमेकांच्या चांगल्या प्रथा पंरपरांचा आदर करायचे , पण बिजेपी फक्त भावना भडकावते, जनजागृति केलीत त्याबद्दल धन्यवाद....
Bhau kal badalala vel badalali,pacchim bangal la jaun bagh tevha kalel
@@nileshjadhav2530 andhbhakt gadhav ikade tikde baghat ,godicha chavat bastat , amhi maharastraatrat rahato ,tuzya sarkhi bhadvegiri karat nahi .. Ha..Ha..Ha..
😂😂😂😂😂
मग त्या औरंग्याने काय शंभू छत्रपतींची पूजा केली होती का ?
@@amitakorde1082 suprabhat , amhala udya jaun aamchya devala uttar dyayche ahe ki amhi tuzya saglya chukly maklya lekrancha sanman thevla ,tumhi tumchya modila uttar dya tyala lekrech nahi ,fakt satte mev jayte .. Ha..Ha...Ha ...
सर खरे आहे आज ही गावात गावात दर्गा व मंदिरात दोन्ही समाज गुण्यागोविंदाने आपली परंपरा पाळतात एक दुसऱ्याचा सन्मान करतात.
आता फडतूस लोक समाजात जाणिवपूर्वक तेढ निर्माण करतात. हा शिवरायांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तेव्हा सत्य स्विकार करून एकमेकांशी आनंदाने राहू. भंपकांच्या जाळ्यात फसून समाज उध्वस्त करु नका.
जय जिजाऊ जय शिवराय
Good
Correct 💯👍
Indrajit Sawant Saheb he khare Etihas sangat aahet mahnun konala konala tari Mirchi lagat aahe.
खूप छान सर
गंगा जमनी तहजीब म्हणजे काय हे सामान्य माणसाला कळत नाही ते तेवढे सांगा सविस्तर
👍
❤❤❤🙏🙏🙏
दर्गा कधी बांधण्यात आला,कधीपासून आहे,कुणी बांधला,,आधी तिथे काय होत,याची माहिती मिळेल का
❤❤❤❤
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏
Jay Jijau Jay Shivray
Nice
4:15 👍
मस्त.....🎉😂
महाराज मोठे झाले ते त्यांच्या कर्तृत्वावर,, पीर बाबांचा आशीर्वाद मिळाला असेलच ... याचं ठिकाणी किती तरी लोकांनी नवस केले असेल ... फक्त कोणाचे आशीर्वाद असून चालत नाही त्यासाठी कर्तृत्व ही तेवढेच महत्वाचे असते ...
होय ! आपण म्हणता ते तर अगदी बरोबर आहे मात्र जो ईतिहास आहे तो राहणारच.😊
@@tularammeshram2170तुमचा पोटात का दुक्तयं ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे "मेश्राम" साहेब.
@@rohanpatil5717 पोटात दुखण्याचा सवालच येतोय कुठे पाटील साहेब.😊
"आपल्या भाषेत हिंदुस्थान " हा साडे-सातशे वर्षे मुस्लिम राजवटीच्या गुलामीत होता हा इतिहास आहे.😊
@@tularammeshram2170 हो ना मी पण तेच मन्हतो आहे,आणि त्याच मुस्लिम राजवटीच्या उरावर महाराजांनी त्यांचे साम्राज्य बनवलं हा पण इतिहासच आहे..
@@rohanpatil5717होय!
रयतेचे राजे छ.शिवरायांनी औरंजेबांच्या बलाढ्य साम्राज्याचा न जुमानता महाराष्ट्रात व दक्षिणेतील मुलखात स्वराज्याचा विस्तार केला ही आमच्यासाठी नक्कीचअभिमानास्पद बाब आहे. छ.शिवराय, छ.शंभूराजे हे आमच्यासाठी चक्रवर्ती सम्राट अशोकाएवढेच प्रिय आहेत .परंतु त्या राज्याला साम्राज्य म्हणतात येणार नाही.
गोविंद बागेतील हुजरे इतिहासकार आहेत हे
100%
हिंदुना धर्मांध म्हणाले पण हाच शब्द मुस्लिमांना वापताना घाबरले व टाळले. असली चाटुगिरी थांबवा. आतंकवादी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर कोण येतो व असे का याचे विश्लेषण करा बाकी जनतेला सर्व कळते.
मालोजी राजे हे एक मुस्लिम संताचे शिष्य होते म्हणून मुलांची नावे शाह & शरीफ जी ठेवली होती
साहेब जपुन बोला,भाजप सरकार आहे,आत जाव लागेल, भेदभाव करू नका हेच मी सागंतो
काही भटांना नाही पटलं नाही तुमचं बोलणं😅 पण सत्य तर सत्य असतं
Margatya 😂tu chup chup ho palputya
Navin Dargaah Nahi
अगदी बरोबर 👍👍👍
आपल्या सोई साठी पुढे आणलेला पिवळा इतिहास कार
Hya Mansala actually sangayache Kay aahe....
हा पण एखाद्या पीर बाबाच्या नवसातून झालेला दिसतोय
नवस!?? की चमत्कार!!???
मला म्हणायचं होत, दुआ!!!
Sharadchndra pir yapasun zalela ahe
नसेल ओ दाडी दिसत नाही😂😂
Halala chi paidas ahe hi mhnun sarkh darga darga kartay
शहाजहान... शाह means king jahan means world king of world....
पूढे महाराजांनी प्रथा बदली छत्रपती महाराजांच्या मुलांचे मुलींचे नांव छत्रपती शंभूराजे छत्रपती राजाराम राजे महाराजांच्या नातीचे नाव अंबिकाबाई नाता चे नाव शिवाजी नावे कारण ते क्रांतिकारी पुरुष, ह्या दीड शहाण्याला खरा इतिहास माहीत नाही.
He popat zap log hitihastle mojke tevdech ghetat
Purvaj mhatvache aahe raje
तु किती शाहाणा आहे. समजलं
प्रवीण भोसले सरांना ऐका...म्हणजे ही भामटेगिरी संपेल.
आमचा कडे पाटलांचा पिर जत्रा करते बऱ्याच गावात पिराची ची जत्रा असते
Tumhi khup misconceptions clear kartay ...tya mule eka phaltanichi sagle agende expose hotayt .......samaja paryant satya pochtay .
Look like
राहुल कुल😊
Ekdum barobar
Very. Right sir
अगदी बरोबर
१०वर्ष झालेत जाती धर्मामध्ये दररोज नवे विवाद बनवले जात आहेत. सुशिक्षित काय आणि अडाणी काय सगळे ह्यातच सम्मोहित झालेत. तिकडे सरकारी पक्ष आणि त्यांचे संघटन देशाची संपती वाटून खायलेत. सरकारला सरकारच्या जिम्मेदारी कोणी विचारतच नाही
शिवानी देवीच्या नाव वरून महाराजांचे नाव शिवाजी नाव ठेवले
शिवाई देवी.......
आणि त्या देवीच्या नावावरून महाराष्ट्र एस्टी बस चे देखील नवीन बस शिवाई म्हणून दाखल झालेल्या आहेत...
Shivneri
अरे नाही रे आज ही मराठा लोक सहशरिफ दर्गाह ल जातात
याला कोणता पुरस्कार दिला पाहिजे
खुप छान माहिती
Real islam smjun ghyaycha asel tr ex muslims channel bgha😢
आहो खरा हिंदू सर्व धर्म हा समभाव पळणारा होता / आहे त्यामुळे शहाजी/ शेरीफजी यात विशेष काहीच नाही. पण कोणी अब्राहॅमिक धर्मीय लोक त्यांच्या प्रार्थनास्थळावर हिंदू देऊळ बांधू देतील का? गोलकोंडा/ गोलघुमट / बीबी का मकबरा / लाल किल्ला यात एक तरी मंदिर सापडते का??? याची जाण ठेवा एवढेच सांगणे...
Tya velhet bhed bhav navhta shivay bramhn dharma shivay karan aaj pan bramhan aplya shivay dusryanna tuchch samjhtaat pan raje shiwaji aani hyanchya purvjanni kadhich bhed bhav kela nahi mhanun te sarvancha aader karaye che mhanun jyanchya mulhe tyancha fayda jhala te hote sufi sant mhanun dargaan Varun tyanche naav aahe bhed bhav aaj aahe te pan aam janteche karastaan naahi corropt netyanche karanstaan aahe jyanchya madhe changlepan naahi te position madhdhe yenya sathi he karnstaan karatat aani shiklele savrlele karstaache sahbhagi hotat Tyanna he sudhdha samjat naahi ki neta fakt gheto det kaahich naahi
Saheb hay madun kay sady karnar ahet kay mahit
ऍडझव्य
😆😆
टरबुज भटाला कानशिलात म्हणायची का ही,
मला वाटते हे नवं इतिहास संशोधक हळू हळू छत्रपती महाराजांचा इतिहास बदलविण्यात ते परधर्मीय कसे होते, हे पटवून देतील
तो दर्गा ३ मजली होता का सिमेंटचा तेव्हापासून??
Ardh Satya He Nehami Khotya Pekshahi Khatarnak Ast............Ha Manus Ardh satya Sangat Ahe...........
Tumhich sang ki shatrapatina manayache ki nahi.
याला कोणी ईतिहास तद्न्य केला काय माहिती.
झोप bal
But it still doesn't justify ILLEGAL LAND JIHAD ENCROACHMENTS . Remember this person is " Ganga Jamuni Tehzeeb Ganga Member " .
मला अजून नाही कळाले की हा व्यक्ति इतकी का मुगलसाम्राज्याला soft corner देऊन बोलते
Did you know that the Sibdhyas are born out of blessings if Sufi Muslim saints . For past 4 generation they put the peer baba on the throne for every coronation ! I know because my friend is married into that family .
People lived amicably with all . They were grateful even in Indore the grave of a Muslim khansama is inside the palace building .
Mandir come up at every Buddhist cave ever mosque and darga . Why should they not be stopped
Also about stone do you know that kava has a big black stone inside the granite cube . It seems like to remember god this must have been old custom as God is omnipresent and cannot be described by sheer humans .
Live and let live is the message . People are pushed to become terrorist if we don’t live in peace and bhaichara / brother sister hood . Shivaji knew that Muslims had equal participation in fight for freedom . They did not use people and throw them as their convenience . The respected the alleys and paid homage to them .
पिवळा इतिहासकार 😅
Mag shaharachi nave ka badalta!?
नाथपंथी
Kher itihas sagitla mrhata muslim 1 ahe
Original ittihas aahe haa kahi andhbhakta ulta ittihas gheun lokana bharkautait
शहाजी राजे नाही पण तुम्ही एखाद्या दर्ग्याल नवस बोलून झालेले दिसताय
Cha Biskit Itihaskar😂😂
AE YEDZHAVYA😂😂
मला सगळा इतिहास माहीत आहे ह्याचा इतिहास मोडून तोडून सांगण्याच प्रकार आहे सर्व
गोष्ट आता इतिहास ची आहे तर तर आपण नीट चिकित्सा करू :
मी नेहमी सांगतो इतिहास हा पुराव्या वर चालतो. तर या पोस्ट चा दावा आहे की "शाहजी राजे व त्यांचे बंधू शरीफ जी राजे यांची नावे अहमदनगर च्या दर्ग्या वरून ठेवली"
आता पहिली गोष्ट या गोष्टीला पुरावा दिलेला नाही. मात्र मी याला पुरावा देतो. शेडगावकर भोसले ही एक उत्तरकालीन बखर आहे. त्यात लिहिलं आहे की शाहजी राजे यांच्या आई उमाबाई यांनी ह्यांनी मूल व्हाव म्हणून शाह शरीफ ला नवस केला आणी पिराने उमाबाई च्या गळ्यात नाड्याचा धागा बांधला आणी त्यांना नंतर मुले झाल्या वर त्यांनी त्यांची नाव त्या पीरावरून ठेवली.
मात्र मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक ऐतिहासिक साधन ची विश्वस नियता त्याच्या अस्सल पण वरून ठरते. त्यात साधना चा प्रकार आणी त्याच्या time period वरून त्याची अस्सल ता ठरते. बखर काही अस्सल सधन नाही आहे.शिवाय ही बखर समकालीन सुद्धा नाही आहे. त्यामुळे ह्या बखरी वर विश्वास ठेवता येणार नाही. ह्यात चमत्कार च्या कथा आहेत.
आणि इतर समकालीन आणी अधिक विश्वसनीय साधन जे की शिवभारत आहे जे के समकालीन आहे. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की शंकराची आराधना उमाबाई साहेबांनी केली होती !पिराची नव्हे !
अजून एक महत्वाची गोष्ट जर "शेडगावकर बखर" हीच जर खरी मानायची झाली तर त्याच बखर मध्ये हे सुद्धा लिहिलं आहे की मालोजी राजांनी मशिदीत डुकरे कापून टाकली !
आता बघा मुद्दाम डुकर कापून मशिदीत टाकलेली गोष्ट लपवून ठेवली आणी दुसरी नाव वाली गोष्ट सांगीतली. म्हणजे मुद्दाम हिंदू नी secular बनून ह्यांचा नादी लागव आणी पुढे त्यांची आणी त्यांच्या आई बहीण ची kashmir files किंवा kerala story व्हावी !
अश्या प्रकारे इतिहास ची मोड तोड करून दाखवल जात तुमचा ब्रेन वॉश करायला
काहिहि 😂😂
मूर्खा सारखं बोलून भ्रम पसरवू नका. नाव काहीही असलं तरी शहाजी राजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या साठी देवाच्या अवताराचीच गरज होती, ते पुढे शिवाजी महाराजांच्या रूपाने घडलं.