छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला?
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #shivaji_maharaj_death_story
#soyrabai_shivaji_maharaj
#shivaji_maharaj_death_scene
#shivaji_maharaj_death_episode_371
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ही महाराष्ट्राच्या तुझ्यासाठी अत्यंत जिव्हारी लागणारी घटना होती वयाच्या पन्नासाव्या वर्षी महाराज अचानक महाराष्ट्रभर पोरके करून निघून गेले त्यामुळे महाराष्ट्र हडबडला. महाराजांच्या अचानक जाण्यामुळे अनेक नव्या प्रश्नांचा जन्म झाला महाराजांची हत्या त्यांची पत्नी सोयराबाई यांनी केली का की महाराजांची हत्या हा त्यांच्याच मंत्र्यांनी केली? अशा अनेक प्रश्नानी जन्म घेतला अशा अनेक conspiracy theories जन्माला आल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महाराजांच्या मृत्यूचे खरे कारण काय होते महाराजांचा मृत्यू कसा झाला तो संपूर्ण इतिहास त्याच्या खऱ्या वैज्ञानिक कारणासह तेही पुराव्यानिशी.
🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा.
amzn.in/d/7uAJb4R
www.mahagranth...
Kharach uttam sanshodhan Ani mahiti...keep it up Ranjeet...hi mahiti jastit jast lokanparyant pohachane garajeche.....
Thank you so much Mandar 🙏
परंतु घोड्याच्या सहवासात राजे होते का इतर लोकांना मावड्याना वगेरे का झालं नाही आणि संभाजी महाराज यांना का कळवण्यात आले नाही हे पण सांगा थोडा 🙏
Ajun ek lakshat ghenya sarkha vakya ahe maharaj vimanat basun kailasala nighun gele..
He bakharitil vakya asel tr Tukaram maharaj yanchya babat suddha" tyancha khun zhala nasun Kiva vimanat basun gele" he nasun naisargik mrutyuch zhala hech siddha hote...
AaaaaAooooqoqqqoaooooooooqoqooqqqaPCom@@NikhilGaware-hz3bg
खूप खूप धन्यवाद !! काळाची गरज आहे हे माहिती सर्वांना पोचणे.. खूप अफवा अजून पण लोकांकडून ऐकायला मिळतात. पण जे तुम्ही सांगितले हे कुणालाही खरे वाटेल असेच सांगितले आणि ते ही puravyasakat सांगितलं यासाठी मनापासून धन्यवाद!!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!!! हिंदुराष्ट्र की जय!!!🚩🚩🚩🚩
छत्रपती कशाने का गेले असतील पण संपूर्ण स्वराज्याला पोरकं करूण गेले हे खरं.
4:07
4:00
😂
कमेंट मध्ये पण आता एकाचा बाप वारला 😂😂
@@user-b1l6g tu maratha nhii ye
माझा राजा अजून जगला पाहिजे होता जगाचा उद्धार केला असता.❤
Kaypan feku😂
खरच, पुढचा इतिहास खूप वेगळा असता, शंभूराजे पण पकडले नसते गेले, औरंग्या आधीच मेला असता मग.
अतिशय तर्कशुद्ध माहिती. पण शेवटी प्रश्न येतोच काय खरे? काही काय असेना पण महाराज गेले तो रायगडावरील क्षण कसा भयाण असेल! महाराजांना आणखी काही काळ आयुष्य लाभले असते तर संपूर्ण भारताचा इतिहास हा वेगळा लिहला गेला असता हे मात्र खरे.
🚩🙏🚩
जय शिवराय.....
तुम लोग cronology समझो, 1. तुकाराम महाराज गेले, 1679
2. छत्रपती गेले 1680,
3. संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रयत्न 1680,
4 औरंगजेब निघाला 1881
5 हत्तीच्या पायाखाली देण्याची सजा 1682, कारण औरंगजेब पत्रव्यवहार केला
सोयराबाई कशाला नवऱ्याला विषप्रयोग करेल, तिचा भाऊ हंबीररावाणी मग गद्दारी केली नसती का?
खरंच अश्रू निघतात महाराज तुम्ही पुन्हा या जय भवानी जय शिवाजी
काही हरामखोरानी चुकीच्या बखरी लिहिल्या हे मान्य करावं लागेल ,, आपल्या माणसांना खरं ते समजलं पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून तुम्ही असे व्हिडिओ बनवत रहावे, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Sambaji maharajachi hatya karnare peshwa hote
@@itshimanshuofficial5868 🤣🤣🤣
Shivajila brahmanani vish ghalun marale
@@AkashMore-ge5vppurava de bhadya😂
Anthrax संसर्गजन्य रोग असताना महाराजा शिवाय इतर कोणालाही त्याची लागण झाली नाही.... कमालच आहे बुवा
संसर्ग प्राणी ते मनुष्य। घोडा, गाय बैल, बकरी किंवा दुसरे प्राणी पासून।
मनुष्य ते मनुष्य अशक्य।
@@Dravidskyagadi khar
Food is the only reason for Gastrointestinal anthrax.........it was a big conspiracy... someone contaminated his food.... if a person eats undercooked meat from an animal infected with anthrax, they can develop gastrointestinal anthrax...or animal meats small pieces or blood can be mixed in particular person food before serving
Anthrax हा रोग घोड्या मुळे होतो, तसेच राजांच्या जवळ सगळे जात नसतात. त्यामुळें इतरांना त्रास झाला नसावा
video madhe sangtile ahe tyanach kashyamule zale te, punha pahaava
खूपच छान माहिती दिलीत दादा🚩तुमच्या मुळे महाराजांचा आदर्श, सुवर्ण इतिहास महाराष्ट्रात , जगात नक्की पोहोचेल 👍🚩 keep it up...
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना छत्रपतींच्या आजाराबाबत का कळवले गेले नाही याशिवाय महाराजांच्या अंत झाले नंतर ही कळवले केले नाही, व संभाजी महाराजांची कुठलीही वाट न पाहता त्वरित शेवटचा विधी उरकला गेला.
Hyanchi pn mahiti neet nahi
हो ना तेच tr संभाजी राजे ना भेटायचं होत शिवाजी महाराजांना पण त्यांचे पत्र संभाजी राजे पर्यंत पोहुचू दिले नाही
Naturally ghadlelya prasangacha fayada ghetala asahi asu shakat.
ह्यामुळेच तर सोयराबाईंनी च विषप्रयोग करून मारले या सत्यतेला बळ मिळते.
नंतर सोयराबाई नी आत्महत्या केलीय हेच खरे
गद्दारी झालीच होती
💐
आज सुध्दा राजे आपल्यातुन गेले हे ऐकून डोळ्यात पाणी येते .
राज्यांच्या चरणी शिरसांष्टांग दंडवत !!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Jay shivray 🚩🙏
महाराजांच्या पराक्रमाबद्दल आजही या घटनेबद्दल ऐकताना डोळ्यातून अश्रूधारा वाहतात. ते साक्षात परमेश्वराचा शिवाचा अवतार होते
महोदय तुमचे सर्व बरोबर आहे असे आपण तात्पुरते समजू परंतु शंका निर्माण होते ती कारण छत्रपती संभाजी महाराजनच्या अनुपस्थितीत अंतयाविधी कसा काय केल्या गेला, बरं ठीक आहे अंत्यविधी झाला देखील आले परंतु मोठा भाऊ छत्रपती संभाजी महाराज असतांना देखील राजमाचा राजाभिषेक करण्याची काय गरज होती एवढी कसली घाई झाली होती, नक्कीच काहीतरी कटकारस्थान होत या मागे
🚩राजं..... तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुध्दा कपाळावरती भगवाच लावला असता... 🚩
🚩जय भवानी जय शिवाजी ,🚩
Mughal rahatech na.
सर्वांना सत्य माहित असणं फार महत्त्वाचं असतं. खूप चांगली माहिती सांगितली. महाराज फक्त देहाने गेले, पण आजही ते आपल्या सर्वांवर कृपा दृष्टी ठेवून आहेत. वडील आहेत ते आपले, खूप प्रेमळ ! त्यांचा जीव आजही महाराष्ट्राच्या रयतेच्या भल्यात अडकला आहे.
Antrhax आजार झालंय हे त्या काळी कसं कळलं. या आजाराचे परीक्षण चाचणी वैगेरे गोष्टी उपलब्ध होत्या का?
महाराजांना कळाले आपला काळ आला आहे, तर मुलाला बातमी का दिली नसेल, खूप वेळ हाती होता.
पन्हाळ्याला असणाऱ्या संभाजी महाराजांना काहीच खबरबात कळवली नाही असे कसे , हे पटत नाही. काहीतरी लपतयं किंवा जाणीवपूर्वक लपवलं जातय😢
Exactly, sudden death is only explained by poisoning. Already two times poisoning tried and sambhji raje saved shivaji maharaj
@@dr.makaranddombale959 😂
@@SantoshDAware5048Ka hastoy re.. malaa pan saang 😊😊
@@rohanbhumkar0819 brigedi bhimtyanchya conspiracy theories comments madhe vachun hasayla yete mhanun haslo.
सोयराबाई चे कारस्थान होते, की माझा मुलगा राजाराम गादी वर बसावे
Evdhi Abhyaspurna mahiti dilyabaddal khup khup Dhanyawad🙏🙏🌹🌹
Thank you so much
तरीही ऐक प्रश्न पडत राहतो.... ज्येष्ठ पुत्र छ.संभाजी महाराज यांना कळावा न देता. अंत्यविधी गडबडीत का केला...?
संभाजी महाराजांस कैद करण्याचे फर्मान का निघाले ?
महाराज गेल्याच्या दुःखात एवढं कसं सुचलं की ते आधीपासूनच डोक्यात होत...?
माझाच मुलगा गादीवर बसावा हा अठाहास असेल या मागे
सभांजी माहराजाना का बोलावले नाही त्य वेळस आग्नी डाग देन्य साठी हा मुळ प्रश्नन
Khup mahatva purna mahiti . Dhyanawad 🙏🏻. Jai shivray 🙏🏻🚩
माझ्या राजा सारखा दुसरा कोणी बनला नाही ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏
खूप खूप धन्यवाद ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल छान माहिती दिलीत.काही नालायक इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहून एकंदरीत दिशाभूल केली आहे.आपण दाखले देऊन खर काय आहे हे सांगितले.धन्यवाद.👍🙏
This is one of the most important video of Maratha History. Jai Shivaji🚩🚩🚩 Jai Bhavani🚩🚩🚩 Chatrapati Shivaji Maharaj ki Jai🚩🚩🚩🚩
8:56 ...
१. २१ व्या शतकात सुद्धा Anthrax सारख्या आजाराचं निदान करणं सोपं नसताना रायगडापासून शेकडो मैलावर राहणाऱ्या पोर्तुगीजांनी १७ व्या शतकात बरे निदान केले...
२. संसर्गजन्य असणारा Anthrax आजार इतर मावळ्यांना का झाला नाही
३. फक्त काही समकालीन कागदी लिखाणावरून केलेल्या दाव्यांना अगदी हुबेहूब हेच आणि असेच खरे आहे, हे सांगनाऱ्या आपल्या आत्मविश्वासाला सलामच केला पाहिजे...
20 हजार घोडे सोबत असताना इतर 20 हजार घोडेस्वारी सैनिकांना हा आजार का झाला नाही..
कई लाख लोकाना कोविड झाला पण त्यत काही जनाना झाला नाही तसच हे पन अहे आजर सगल्याना नाही होत......आपले विचार नित थेवा जसे महाराज होते त्यंचेच चिरंजीव संभाजी राजे पण तसेच होते......जय भवानी जय शिवाजी..जय संभुराजे
त्या 20 हजार जणांपैकी काही जणांना तर नक्कीच लागण झाली पाहिजे होती .. तसे जर तत्कालीन पुरावे सापडले तर ही Anthrax Theory correct असेल
माझा राजा अमर आहे जो राजे गेलं बोलणार त्याला भावपूर्ण श्रद्धांजली, एवढं स्वराज्य उभे केल तरी अपल्याला राजे ची कमी भासते, लाज वाटुद्या राजांना काय वाटतं असेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
Are chuttya practical goshti pn astat
आपलेच आपल्याला घातकी 😢, आज हि तेच चालू आहे
Khupach chan sir.... Ashich changali ani khari mahiti jaga samor aanat jaa.... Dhanyavaad
धन्यवाद
नक्कीच देऊ
खूप छान अभ्यास आणि विश्लेषण, धन्यवाद.
धन्यवाद
आपणाकडून खरा ईतिहास समजल
I like this describe very much, need more research on this issue. Your work is very important.
Thanks
राजे तुम्ही सदैव आमचे प्रेरणास्थान, आदर्श, ऊर्जा अणि दैव स्थानी आहात 🚩🇮🇳
Anthrax is a known poison at that time that they get from Diseased Horses!! But it quite possible that someone isolated the Anthrax and gave it to Maharaj, as it was common in those days!! I really appreciate your series!!
संभाजीराजांना महाराजांचे दुखण्याची कल्पना का दिली नाही त्यांना रायगडावर का बोलत नाही ते येण्याअगोदर अंत्यविधी का करून घेतला याचे सुद्धा उत्तर शोधा याची खूप गरज आहे जो संभ्रम आहे तो दूर होईल आणि राजाराम महाराजांची मंचक रोहन एवढ्या घाई गडबडीत का करून घेतले संभाजीराजे हयात असताना
Kharach khup important information thank you
महान,अत्यंत महान, कर्तबगार,चारित्र्यवान, जन जनाचे राजे,महाराज,आदरणीय,आमचे मनातील महाराज, जय शिवाजी महाराज ❤
Good job. This video required lot of research. N u covered up all the angles of his death vry nicely, factly N also
Thank you so much 🙏
जेव्हा पण हे मृत्यु बद्दल ऐकतो रडू आवरत नाही😢🥺🥺🥺🥺🥺🥺
महाराजांना कोणी मारले त्यांनीच हे लिखान पण
तुम्ही आम्ही त्या वृतीचे आजही काही केले नाही.
खोलवर जात नाही. उघड दिसत त्यावर विश्वास ठेऊन वावरतो हे अति घातक आहे
Tumche khup khup abhar bhau🙏🏽🙏🏽🙏🏽
ऍथ्रॅक्स हा फक्त शिवाजी महाराजांनाच कसा होईल. त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांना कसा नाही झाला.
toh janwar te mansa paryant parsato video neet bhag mag kadel tula
अतिशय चांगल इतिहास संशोधन केले आहे पुराव्यासाहित अशीच माहिती उपलब्ध करुण जागृतता करावी ......जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभुराजे जय हो 🙏🚩
श्री छत्रपती महाराज आजही सर्वांच्या मनामनात जिवंत आहे. त्यांची विचारसरणी, कर्तृत्वशैली, बुद्धिशैली, वचने यांचे अनुकरण करणे, ते जतन करणे व सर्वांनी त्याची अंमलबजावणी करणे हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली असेल, जय शिवराय..💐💐💐💐
आज राजे हवे होते. गरज आहे महाराष्ट्राला
अतीव दुःख दायक विवेचन
Tumhi nirpekshpane video karta he mala khup avadte. Purvgrahdushit vaagat naahi yabaddal aaple abhinandan.
Thank you so much 🙏
Kup chan mahiti dilit🙏🙏
जय शिवराय
Chatrapati ShivajiRaja, The King of Hindustan 🎉🎉🎉🎉
संसर्गजन्य मग त्यांचे मावळे ???
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
You are right Anthrax can be caused due to the fungal infections of Black Rocks house. Where Maharaj was living as per the Raigad fort's Constructions. Very sad.
अतिशय तर्क शुद्ध असले तरी हि अवघ्या ५० शी त असा अचानक मृत्यु एका खूप दुर्मिळ अश्या प्रकारच्या संसर्गाने होने म्हणजे संशयाची सुई उरतेच शेवटी.. नियती ची ईच्छा 🙏
Food poisoning
Nice information ❤
Thanks
महाराजांव्यतिरिक्त इतर कुणी अशा अजाराने निवर्तल्याची माहिती उपलब्ध आहे काय?
संभाजी महाराजांना का नाही कळवले ?......
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 खरंच संदर्भ आणि पुरावे यांची सांगड केल्यास सर्व खरा खुरा इतिहास बाहेर येतो.
Jai Shivray 🙏🙏
तुम्ही सांगता ते काहीसे खरे असेल, परंतु 1) जर दरबार मधील मंडळी सामील नव्हते तर संभाजी राजे यांना झालेले का सांगितले गेले नाही... दरबारीक विरोध,फुटीरवादी कट थोरलेमहाराज व संभाजी राजे यांना अवगत होता...
2) शिवाजी राजे देशातील जनतेचे देवस्थानी होते व आहेत.. मग समाधी , मृत्यु च कारण, इतिहासातील बऱ्याच गोष्टी का लपवल्या गेल्या..
का फुले यांन समाधी शोधावी लागली , फुले यांनी पुरव्या सह इतिहास दाखवून दिला..
अन्यथा हजारो वर्ष आधी चे दाखले, तारीख वेळ अन् इतिहास सापडतो मग महाराज यांच्या कर्तृत्वाचा लिखित पुरावा का लपवला गेला .
नैसर्गिक मृत्यू झाला असता तर तसे उल्लेख असते व संभाजी महाराज यांनी तसे दाखले नंतर दिले असते.. तुम्ही दबावाखाली व्हिडिओ बनाबनवी करता का...
❤ Jay shivray ❤
।।जय शिवाजी, जय भवानी।।
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay..tyanche jane Maharashtrala porke karun gele
खरंच अश्रू आले
रडवलस मित्रा😢😢😢 सभासद बखरकाराचे शेवटचे वर्णन खुप खुप वेदनादायक आहे😢😢😢
Thanks
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ होता. धन्यवाद दादा.
जय शिवराय
खूप खूप धन्यवाद
dhanya ti maharashtrachi mati... dhanya ti maharastra chi praja... asa ha shivba maza raja amhala labhala hech amach bhagya....jai bhavani .... jai shivray....
खुप खुप धन्यवाद साहेब
खुप छान माहिती 🚩🙏🙏
खरा इतिहास लिहिणारे लोक होते की नाही हेच समजत नाही.
Khup chaan mahiti
Jay bhavani jay shivaji
संभाजी राजे आणि शिरूर चा कोल्हा यात फरक आहे. त्याचा फोटो टाकू नये
मुजरा राजं.....!
साहेब शिवरायांच्या इतिहासात इतकी ढवाढवळ का केलेली आहे या लोकांनी ?
प्रत्येकाला आपल्या डोक्याने काहीतरी नवीन भर घालाविशी वाटते. महाराजांचं व्यक्तिमत्त्व आहेच मुळात आकर्षक
ऐसा राजा या भूतलावर होणे नाही🙏
मग सगळ्यांना व्हायला हवं होत ना फक्त महाराज थोडी गेले होते जालनास्वारी ला एकटे
It's bad luck. आणि इतर कुणालातरी झालाही असेल पण तो सामान्य सैनिक असेल तर त्याची नोंद थोडीच इतिहासात मिळणार आहे
जर तर च्या भाष्य... करुन काहीच अणि इतिहास बदलत नसतो...
जय शिवराय. 💐🥹
Maharajanche sharir kayam yuddha mule aani ashuddha panya mula zhale. Tyana amoebic dysentry mula apale Raje gele ho. Aani apale Maharaj gele ho ;-)
एवढे आजारी ज्वराणे होते तर, महाराज sanbhaji राजाला गडावर का बोलावून घेतले नाही. परस्पर अंत्य संस्कार का केला. हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत
Khup chan dada❤
Thanks
🙏💐❤️💐🙏
हि श्री ची इच्छा असू शकते, परंतु मृत्यु समयी जवळपास गडावर असणारे छत्रपती संभाजी महाराजांना कळवले नाही कि निमंत्रण दिले नाही खलिते नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जिव कि प्राण असणारे आई आणि बाबा महाराज जी होते वडिलांचं बोट धरूनच खुप कामगिरी बजावली असून शेवटच्या टप्प्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज जी किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत रायगडावर असणार सेवकांच्या बखरीत लिहिलेला नाही याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज जी मृत्यू दगाफटका झाला आहे.मृतू नंतर ही अग्नी प्रज्वलित करण्यास छत्रपती संभाजी महाराज जी याचं उल्लेख केला नाही नव्हता म्हणजे मृत्यु नसून दगाफटका झाला आहे देशाच्या इतिहासात प्रथमच मुलगा अग्नी देऊ शकत नव्हता म्हणजे मृत्युसमयी दगाफटका झाला आहे असे शंभर टक्के खात्री आहे.
राज्यांच्या चरणी शिरसांष्टांग दंडवत !!!
V good
जगदंब जगदंब,..,...
Kharch dolayat pani aale 😭😭😭😭
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
sambhaji maharaja shivay,shivaji rajana dahan kele gele mhanjech tyanchi hatya Keli geli
महाराज विष प्राशन करतील एवढे कमकुवत नव्हते. 200 वर्षानंतर लिहलेल्या पुस्तकावर विश्वास कसा ठेवायचा?
राजांचा मृत्यू झाल्यानंतर ज्येष्ठ पुत्र संभाजी राजांना का कळवले नाही? संभाजी राजांना अटक करण्यासाठी सैन्य का पाठवले?
Kay bolu ha video la as jalay😢🙏
बखरी कोनी लिहायला पुराण गृथ हे कोनी लिहून ठेवले हे लोक कोन हे पृमानीक होते का इतिहास हा युरेनियम लोकांनी लिहिले आहेत असे वाटते
अॅक्टर्स दाखवू नये असे वाटते.
😥😥😥😥😥🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Shivrai
आहो सर सगळे गोपालक मेंढपाळक आहेत महाराष्ट्र मध्ये घोडे मालक आहेत कोणाला अंथरेक्स झाले नाही.