सेंद्रिय शेती | सेंद्रिय खते | बनवण्याची पद्धत , वापर आणि फायदे | Organic Farming
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2022
- ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bharatagri.com/
===============================================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढीवणारी प्रमुख खते | बनवण्याची पद्धत आणि उपयोग 👍
✅ जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रिय खते महत्वाची ठरतात.जमिनीची सुपीकता जैविक व भौतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते.
1️⃣ ह्यूमिक ऍसिड :
👉 २० लिटर पाण्यात ५ ते ७ किलो देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या.
👉 राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
👉 हा ड्रम सावलीमध्ये १०-१५ दिवसापर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
👉 १०-१५ दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या साहाय्याने गाळून तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता.
✅वापरण्याच्या पद्धती - १-२ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किंवा पाटाच्या पाण्यावाटे पिकाला द्यावे.
2️⃣ जीवामृत:
👉 जिवामृत तयार करण्यासाठी २०० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरलमध्ये १७० लीटर स्वच्छ पाणी घ्यावे.
👉 १० किलो शेण, १० लीटर गोमूत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती व २५० मिली उपलब्ध जिवाणू संवर्धके मिसळावी.
👉 डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे. ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते.
👉 एका एकराला २०० लीटर जिवामृत पुरेसे होते.
✅ वापरण्याची पद्धत: २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किंवा कपड्याने गाळून ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पीक काढणी पर्यंत द्यावे.
फवारणीसाठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
✅शेतामध्ये सेंद्रिय खते वापरण्याचे फायदे -
👉 पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो.
👉 जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
👉 जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
👉 शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.
👉 सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
👉 शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
👉 कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
सर एकदम अचूक माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!
Khuppach Sunder mahiti dili sir
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
धन्यवाद सर खूपछान माहिती दिली आपण
Khuppach Sunder
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
खूपच छान माहिती सांगितली सर
खुप छान
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
अतिशय मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
मी देखील आपला आभारी आहे
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
मी देखील आपला आभारी आहे
छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद !
धन्यवाद सर !
Very good information thanks
मस्त माहिती आहे सर
धन्यवाद
छान व खुप उपयोगी माहिती आपण देत आहात , श्री.सुर्यकांत जी! धन्यवाद ! 🙏
धन्यवाद सर !
Khupch Sundar mahiti dhanywad sir
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
छान विडिओ आहे सर
Chan mahiti sir
धन्यवाद
छान माहिती
खूपच छान
धन्यवाद
Nice mahiti
खूपच छान माहिती दिली आहे आपण ,धन्यवाद.
महोदय ,करडई पेंडं ,शेण ,ताक ,गुळ व अंडी यांचे तयार केलेले मिश्रण योग्य आहे की अयोग्य?
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
Nice sir
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
Very good information on organic farming.
धन्यवाद
Sir mast mahiti dili sir
धन्यवाद
खुप सुंदर आहे
धन्यवाद
सर खूप छान माहिती.
दही,गूळ,बेसन, काळा गूळ वापरण्याची आध्यात्मिक किंवा शास्त्रीय वैशिष्ट्ये काय आहेत त्याची माहिती मिळावी ही विनंती.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
खूप छान छान सर
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
सर छान माहिती देताय
Bacteria- fungicide, pesticide vishayi सुद्धा माहिती दिली तर फार छान होईल
ठीक आहे . नक्की देऊ
Very good informationon
धन्यवाद. मी आपला आभारी आहे.
Khup chhan
Thank you
Nice information sir...
धन्यवाद . मी देखील आपला आभारी आहे
Good information. Pls give info abt Phosphorus and potash
Will do soon
Humik aside chi kalavdhi ki dhivas ahe sir
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
छान
आभारी आहे
Mast video hai
धन्यवाद
🙏🏽
धन्यवाद सर !
चांगली माहिती आहे ,धन्यवाद सर .सर दशपर्णी अर्क चा व्हिडिओ तयार करा.निम अर्क चा व्हिडिओ तयार करा.
ठीक आहे , नक्की करतो
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
पन किती वेला वापरायचे
Good 👍🌾
Thank you! Cheers!
Good
Mast aiy
धन्यवाद
Nice 👍
Thanks ✌
Congratulations
Sair
धन्यवाद
मस्तततत
धन्यवाद सर !
Sir Tumhi दिलेली माहिती आवडली
रासायनिक खतच पूर्णपणे न वापरता सेंद्रिय खताचा वापर करून अधिक उत्पादन घेता येईल का?
सर हळू हळू जमिनीला सवय लावावी , जर एकाच टाइमिंग ला तुम्ही रासायनिक शेती सोडून डायरेक्ट सेंद्रिय शेती कडे नका वळू , धन्यवाद सर !
Khupach chhan mahiti dili sir. Amchi vinanti aahe sir aapan rushi, muni ki praachin kheti. Rigved kaalin kheti war video banwa sir. Pracheen log konati jadibuti waaparat hote hya vishaya war mahiti dya sir dhanyavaad sir
विषय खूप छान आहे. आम्ही यावर नक्की अभ्यास करू आणि एक नवीन विडियो बनवण्याचा प्रयत्न करू
Sir G jivamrut banay ke bad kit nay din tak use kar saktay
प्रति एकरासाठी
ग्रेट सर खुप छान माहिती दिलीत ...सर ऊस पिकासाठी किती वेळा जिवामॄत सोडावे व ऊस पीक वाढीच्या कोणत्या वेळी सोडावे..
कधी पण सोडू शकता ,सुरवातीपासून
Sagle khate sagli micronutient, pesticides organic kase banvave te saga. Please
Ya madhe sarayni khate mix karta yetat
ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती पाहिजे
सर आपण खूप छान माहिती दिली पण मी जीवामृत घालून थकलोय.गुळ आणि बेसनाच्या पीठासाठी भरपूर खर्च केला.शेवटी हापूस झाडांवर पानं राहत नाही. यावर उपाय सांगा.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
सेंद्रिय हरितगृह 100/ वापर व्हिडीओ व संपर्क क्रमांक पाठवा... उत्कृष्ट माहिती 👍👍
धन्यवाद सर !
सर बीज प्रकीया विषय माहिती हवी
पीक कोणत आहे तुमच ?
👍
धन्यवाद
Why and when hyumic acid and jivaamrut required
आपण मुळ्याच्या वाढी साठी ह्यूमिक ऍसिड आणि जमीन एक सेंद्रिय खत तसेच बुरशीनाशक व कीटक नाशक म्हणून जीवामृत चा वापर करतो ते तुम्ही कधी देऊ शकता .
Thank you for ur replay.
सर गुलाब शेती वर एक व्हिडिओ बनवा प्लीज
आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !
सर बिट शेती बद्दल माहिती सांगा
ओके , हा विषय मी आपल्या पुढील विडियो मध्ये घेण्याचा प्रयत्न करेन
👍👌
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
सर जीवामृत डी कंपोजर मध्ये चालते का बनवायला
हो चालते !
सर मशीचे शेण चालेल का
चालेल ना !
Sir धान पिकाचे सेंद्रिय नियोजन कसे करायचे ते सांगा
याच्या वापरानंतर किती दिवसानी रासायनीक खते वापरावीत
आपण याच्या वापरानंतर 10 ते 12 दिवसांनी रासायनिक खते वापरू शकता
वापरु नका दर 21 दिवसानी चक्र चालू ठेवा (जिवाणू) other काहीही लागणार नाही 💯💯
सर ऊस पिकासाठी पाट पाण्याने कधी व कसे द्यावे..
गुलाबा वरती व्हिडिओ बनवा
लवकरच बनऊ
सेंद्रिय पद्धतीने डाळिंब वर एक व्हिडिओ संपूर्ण शेड्युल
जे शेत पहिल्यांदा नांगरणी केली आहे त्या शेतात कसे टाकावे
हरभरा पिकांवर जीवामृत फवारणी चालते का?
पेरणी नंतर किती दिवसांनी ?
चालेल ना !
पेरणी नंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने.
@@bharatagrimarathi धन्यवाद सर
एक विनंती आहे सर, रासायनिक+जैविक+सेंद्रिय+नैसर्गिक परस्परपूरक एकत्रितपणे कोण कोणत्या गोष्टी वापरता येतील याबद्दल व्हिडीओ बनवा🙏
ओके. मी यासाठी नक्की प्रयत्न करीन
सर प्रतिएकराला 200 लिटर जिवामरुत फवारण्याने जमिनीचाही सेंद्रिय कर्ब वाढतोका
Ho
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
पपई ला जीवामृत किती व कधी द्यावे
केळी साठी आपण दर 15 दिवसाच्या अंतराने जिवामृत वापरू शकता . सर्व अवस्थे मध्ये
Khup Chan sir
ह्यूमिक एँसिड मिरची ला चालेल का फवारणी साठी व किती ml टाकायचे 15 लिटर पंपाला.
६% ते ५० % असेल तर २ मिली पर्यंत वापरू शकता .
हुमिक ऍसिड हे जमिनूतन देणं फायदाचे राहील फवारणीसाठी नाही
उसाला चालेल का😊
नक्कीच चालेल सर, धन्यवाद सर !
जे हुमिक अँसिड व जीवामृत बनवले त्याची लब्रोटरी चाचणी केली आहे का? जर केली असेल तर कोठे केली व त्यात कोणकोणते घटक आढळले याविषयी माहिती सांगा नवीन व्हिडिओ च्य्या माध्यमातून
जीवामृत मधे कृभको कंपनी चे N P K -1 प्रॉडक्ट मिक्स केले तर चालेल का त्यात अझेटोबॅक्टर + पी एस बी + के एम बी कंटेन आहेत
करू शकता काही हरकत नाही
Mirchi
चालेल . मिरची मध्ये देखील तुम्ही वापरू शकता
रासायनिक शेतीमुळे अन्नधान्य संकट जाणवणार आहे आणि ते अगदी 10-12 वर्षांमध्ये म्हणून सेंद्रिय शेती काळाची गरज
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.
सर फक्त सेंद्रिय खते वापरुन जिवाणू यांची संख्या वाढवुन उत्पादन वाढत नाहीका
वाढू शकते. पण ती खूप हळू प्रोसेस आहे.
डाळिंब मध्यला 100ग्राम चे फळ आहे ही स्लरी चालेल का आणि किती दिवसाच्या फरकाने द्यावे
कमीत कमी महिन्यातून एकदा तरी सोडावे .
जीवामृत वापराने पेरू सारख्या पिकांत नेमोटेड येतो असाही शेकऱ्यांत समज आहे ?
नाही. हे साफ चुकीच आहे.
सर हे जीवामृत उस पिकसाठी वपरू शकतो का ? हे जीवामृत वपरण्यासाठी उस किती माहीण्यांचा पाहीजे .. .
आपण विचारलेल्या प्रमाणे - १ महिन्या नंतर वापरावे !
सर जीवामृत drip मधुन सोडण्यासाठी ऐकरी प्रमाण सांगा..
सर आमच्या भागामध्ये अद्रक जास्त लागवड होते पण आद्रक या पिकाला सड खुप प्रमाणात येते या वर उपाय सांगा.आपला रुणी संदीप कदम .या. आमठाणा ता.सिल्लोड जी छत्रपती संभाजीनगर
नमस्कार,
आदरक पिकातील सड नियंत्रण बद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला सर्व माहिती देतील
सात दिवसांत तयार झाले लै जिवा अमृत किती दिवस वापर करू शकतो त्यावर विडियो बनवा साहेब
नक्की सर ,आपला आभारी !
तुम्ही संपूर्ण माहिती छान दिली पण शेवटी तुम्ही रासायनिक शेतीला पर्याय नाही म्हणालात ते चुकीचं आहे.
रासायनिक शेती कर पण त्याचा 60:40 असा रेषो असावा. मग हळू हळू वाढतं जावा हा रेषो , धन्यवाद सर !
सर मी घरी गांडूळ खत तयार करतो
कृपया मी गांडूळखत निर्मिती बरोबर जिवाणू खत कसे वापरावे
तुम्ही दोन्ही एकत्र वापरू शकता. काही अडचण येणार नाही. अधिक माहिती साठी कृपया आमच्या BharatAgri App ला संपर्क साधा .
शेण कुजले पाहिजे का
येथे शेण ताजे घेतले तरी चालेल . पण शक्यतो शेण देशी गाईचे घ्या
गोऱ्या ने बनवलेले हुमिक असिड नाही बनत..
Lab ला चेक करा
बर साहेब , धन्यवाद !
सर तुमच्या नंबर मिळणार काय
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
Humic acid madhe kaay ghatak astaat aani te zaadana kashe faydeshir aahet.
Same for jivaamrut.
Plz explain technically.
सर ह्यूमिक ऍसिड हा घटक आहे त्याचा उपयोग पांढऱ्या मुळ्या साठी होतो.एक सेंद्रिय खत तसेच बुरशीनाशक व कीटक नाशक म्हणून जीवामृत चा वापर करतो .
सर तुम्हीं शेतकऱ्यांची भरपूर मंदत करत आहात पण शेतकरी रासायनिक वापरून लाचार बेबस झाला आहे कारण संगळे आयतें मिऴत आहे आणायचे शेतात फेकायचे कोणाची काही करण्याची ईछा नाहीं राहीली
बरोबर आहे तुमच . पण बदल करणे गरजेचे आहे. चला सोबत प्रयत्न करुयात
Hi
६०टक्कै व४० टक्के रासायनिक व सेंद्रिय शेती
कशी करायची ते सांगाल का ?
गुलाबा साठी वापरला तर चालत का
आले पिका वर
वापरू शकता आले पिकाला !
जीवामृत चा वापर केलेल्या पिकावर शेतकऱ्यांचा अनुभव याचा व्हिडिओ बनवा,
म्हणजे इतर शेतकऱ्यांचा विश्वास बसेल,
ruclips.net/video/7rR4xy0zOik/видео.html या लिंक वर जाऊन बघू शकता .
केळीसाठी जीवामृत किती व कधी द्यावे
केळी साठी आपण दर 15 दिवसाच्या अंतराने जिवामृत वापरू शकता . सर्व अवस्थे मध्ये
@@bharatagrimarathi धन्यवाद सर
रासायनिक खते नकोत.
अस काही नाही. आपल्याला रासायनिक आणि जैविक यांचा दोन्ही चा संयोग साधावा लागेल.
गौर्या ऐवजी होल शेण दिला तर चालेल का
गाय किंवा म्हशीचे दोघांपैकी
सर कीती दीवसानी जीव आमरुतचा दुसरा डोस द्यायचा
चालेल पान शेण चांगल कुजलेले घ्या. ताज घेऊ नका.
15 दिवसाच्या अंतराने वापरा
सात जीवामृत किती दिवसांनी वापरू शकतो आपण
@@bharatagrimarathi जीवामृत किती दिवस राहू शकतो जास्त दिवस ठेवला तर खराब होतात का 5000 लिटर चा भुगा घेतला तर ते चांगलं काही चांगलं काही 200 लिटर वाला चांगलं
सर चा नबर सागा
९०७५९०७७३३
सर तुम्ही छान माहिती देता पण जीवामृत मध्ये तुम्ही बॅक्टरिया टाकायला लावले 7 दिवस माझ्या माहितीप्रमाणे ते बॅक्टरिया 24 तास आधी टाकले तर ते राहता नाहीतर एवढे 7 दिवस त्यात मरून जातील
नाही मारून जाणार . तुम्ही एकदा प्रयोग करून पहा
सर माझा १ ऐकर पेरू आहे तर हुमीक ॲसिड व जिवामृत किती दिवसातून सोडावे व ६५० झाडांना किती सोडावे ते सांगा
15 दिवसातून एकदा ..