जेव्हा केतकी चितळे,कर्मुसे, कंगना,अर्णब गोस्वामी विरुध्द दंडूकेशाही चालू होती तेव्हा IT सेलची शेळपट आणि थोबाड चालवणारे वाचाळ नेते शेपटी घालून बसले होते.
फक्त नॅरेटिव्हने पराभव झाला नाही तर भाजपचे कार्यकर्ते ग्राउंडवर उतरलेच नाहीत.त्यामुळेच भाजपला फटका बसला.भाजपचे डोळे उघडणारे समीक्षण. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
TUZI MAHA BHAKAS AGHADIII AJIIIBAT JINKNAAR NAHIIIIIII ATA . MANUS KHOTA EKDAAA SANGUN JINKUN YEU SHAKTOOO SARKHA.SARKHAAAA NAHIIIII😂😂😂😂😂 KALLLLA KA REEEEE MAHA BHAKAS AGHADIII CHA SHILA AMLELA VADA PAVAAAAA 😂😂😂😂😂
@@chandrashekhar1961 ha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 AREEE UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA TUZYA BUDDUCHI KIIV YETE REEEE TASS HIIII TUUU UBA THA ANI MAHA BHAKAS AGHADIII CHA KUTRAAA AHES TU HECH BOLNAAR.TUZA UBA THA ATA BHAGVAA NAHIII HIRVAAA ZALAY.TUZA UBA THA MEDIA LA PAISAAAA CHARTO HE SAGLYAAA JANTELAAA MAHITIY . HIRVYA ZALELYA UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA HA 🤣🤣😅🤣🤣
सर, हे जे घडले ते वाईटच झाले, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. परंतु निवडणुकीतील पराभवाचे मुख्य कारण अजित पवार गटाशी युती हे आहे, ते जर भाजप लक्षात घेणार नसेल तर विधान सभेत ही हाच निकाल येईल.
चुका का कुणाच्या कुठे झाल्यात हे तुमचं तुम्ही बघा पण सामान्य राष्ट्र प्रेमी देशप्रेमी मतदार भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने दुःखी आहे,महारष्ट्र भाजप ने धडा घ्यावा,अंत पाहू नये
2019 मध्ये मेगा भरती केली तेव्हापासूनच भाजपच्या पीछेहाटीला सुरूवात झाली . लोकांना नको असलेला कचरा भाजपाने आपल्या घरात घेतला . इतकेच नाही तर त्यांना मोठमोठी पदे दिली .खऱ्या शिष्ट दिली 9:34
@@parvatigayake2015कार्यकर्ते तसेच राहीले आणि चक्क मंत्री पद दिली NCP लाच...मगघरैघर जाऊन काय प्रचार करणार होता कार्यकर्ता? त्या पवार खानदानाची काय लायकी आहे?थुकरट खानदानी चे बोकांडी बसवले भडकेल नाय तर काय करेल मतदार??
मला वाटते आपल्यासारखे समविचारी लोक आणि तुम्हांला नित्यनियमाने फॉलो करणारे आम्ही प्रेक्षक ह्यांची आजच्या डिजिटल युगातली एक स्वतंत्र अशी आघाडीचं आहे आणि त्याची दखल सत्तेत असणाऱ्या आणि विरोधकांना घ्यावीच लागेल.
ओरीसा उच्च न्यायालयाने बलात्कार करणाऱ्या अपराध्याची फाशीची सजा कमी करताना तो पाच वेळ नमाज पढतो हा तर्क देऊन संविधानाची अजब थट्टाच केली आहे.यावर मत मांडावे
पाच वेळा जे वाचतो / पढतो, त्यात कशाला महत्व दिले आहे? महीले साठी किती आदर आहे? याचा परिणाम गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मनावर काय होतो? याचा विचार करून शिक्षा वाढविणे आवश्यक होते!
फक्त IT CELL चं जबाबदार आहे का? "भाजपने महाराष्ट्रात ५५० कोटी रुपये मिडिया मॅनेजमेंटसाठी पाठवले " हे विधान काय सुचवते.... ४८ लोकसभा जागांसाठी ५५० कोटी...
भाजप स्टार प्रचारक विना मोबदला सतत काम करणारे भाजपचे घरगडी भाऊ, प्रभाकर, सुशील हे भाजप चे सच्चे पत्रकार म्हणून यांना पुलित्झर पुरस्कार मिळायला पाहिजे यासाठी मोदीजी नी प्रयत्न करावे
भा ज प च्या आयटी सेल वाल्यांना भाऊ कोण हे माहिती नव्हतं ??? म्हणजे आपले समर्थक कोण आणि विरोधक कोण हेच जर माहिती नसतील तर मग झालंच 🤣😂😂😂😂 असले निर्बुद्ध लोक आणून बसवले कोणी ?? आणि कशा साठी ??? हा डाव कोणी केला हे समोर आल पाहिजे
प्रभाकर सासेब आम्ही तुमचे आणि भाऊंचे पालतू कुत्रे नाही आम्ही तुम्हा सर्व यूट्यूबर्स सुशील स्वतः तुम्ही भाऊ आपले लाडके दिवंगत अहो 😅😅😅जरी लाडके असला तरी आम्ही कट्टर हिंदू आणि कट्टर संघी आहोत पण पाकीट दुसऱ्याला भेटले म्हणून विचार बदलू नका 🙏
" लोकसभेत " भा.ज.प.ला अपेक्षित यश मिळाले नाही.त्याची चर्चा बंद करा.ती गोष्ट होऊन गेली.तुम्ही चांगलं काम करताय.आता सामान्य जनतेला दैनंदीन जीवन जगताना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय,त्याला वाचा फोडा.सामान्य जनतेचं जगणं सुकर कसं होईल, त्यासाठी काय केले पाहिजे यावर भाष्य करा.सत्ता येते जाते.निराश होऊ नका.तुम्ही चांगलं काम करताय.ते करीत रहा." विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल,यांचा विचार करु नका." समाजकारण करा.या राजकारण्यांपाई समाजातील अनेक घटकांमधे एकमेकांविषयी जो संभ्रम निर्माण झाला आहे तो आपल्या आकलनाद्वारे दूर करा.सगळं चांगलं होईल.
अगदी बरोबर आहे तुम्ही भाऊ अनेजी सुशील जी कांजी आबा तुमचा द्रेशभक्तांचा ग्रुप.छान आहे निराश होऊ नका आम्हला.तुमची तळ मळ समजते लिब्रादूना माकडांना कोलीत मिळाले मग काय ते असेच बोलणार त्यांचे संस्कार दिसतात या वरून जे भाऊसारख्या वयोवृध्द व निस्वार्थी माणसाबद्दल असे बोलतात अहो ते घरी पण बापाला बाप्या म्हणत असतील
Harrasment by RTO, reduction of general coaches, increase in insurance premium, over compulsion of digital transaction, GST, tax on petrol and diesel, BS-VI vehicles norms, Toll, are reasons for debacle of BJP
@@GY67PNIncrease in Insurance premium is due to increase in number of accidents resulting in huge burden on insurance companies in form of Third Party claims and the premium is decided by IRDA,not by the government.,, RTO issue is administrative issue and if at all the government takes any action, huge protests are initiated by the opposition, yet enough actions have been initiated to facilitate smoother process, GST, fuel prices are the main sources of revenue with which all the development programmes, upgradable. of security forces, welfare schemes are done. Running a huge country like ours needs enormous revenue. Ppl should learn and understand this to ensure long term and perpetual secured future. Modiji and his core team is the only hope for us and if we err anymore, well it will be a big and permanent dent to the whole nation. Few lapses may be there, but that doesn't mean we should elect ppl detrimental to the safety of the entire nation. Jay Hind, Vande Mataram. 🙏🙏
लोकसभा निवडणूक ना संपर्क ना संवाद पन्ना प्रमुख अजुन ही कुठे दिसला नाही. पत्रके घरोघरी न वाटता पेपर मधून लोकांना दिले नेते झालेले कार्यकर्ते घरोघरी प्रचार न करता WA मेसेज पाठवत होते. IT cell ने कोणत्याही narrative ल प्रत्युत्तर दिले नाही..
शिपायाच्या नौकरीसाठी सुद्धा 10 प्रश्न आडवे तिडवे विचारून चार वेळा विचार करून नौकरी दिली जाते वर वर्षभर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवून त्याच्यावर इतरही कामाची जबाबदारी टाकली जाते.......... अन इथे तर सरळ सरळ विरुद्ध पार्टी ला आपल्यात सामावून घेऊन वर त्याच्यावर विश्वास ठेवला जातो हेच मुळी मनाला जराही पटत नाही, 25 वर्ष बरोबर राहूनही खुर्चीसाठी पलटी खाणारे पलटीवीर बघितल्यावर ही ही परिस्थिती की विरुद्ध विचारांच्या 1 नाही 2 नाही तर तब्बल 30 जण भाजपात सामावून घेतले... कठीण कर्म... मग लोकसभेचे परीणाम असेच येणार शिवाय मतदान सुट्टीच्या दिवसात ठेवलं राजकारण्यांना ह्या गोष्टी कळतं नाही की काय कोण जाणे
माझ्या मागील निवडणुकीत आमच्या भागात मतदानाची स्लीप घरोघरी वाटली जात होती, तसेच त्याना मतदान केंद्रावर नेण्याआनण्या साठीची सोय केली जात होती, त्या सर्व गोष्टी ह्या वेळी नव्हताच मुळी, अल्पसंख्यांक मतदार मात्र उन्हाटन्हात मतदान करायला बाहेर पडले होते,
माननीय भाऊ तोरसेकर हे आदरणीय व अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मताला , विचाराला भाजपाने गांभीर्याने घेतले पाहिजे. अन्यथा भविष्यामध्ये भाजपचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
उदय निरगुडकर ना भाजपा it सेल प्रमुख बनवून सच्चा भाजपा समर्थकांना टिम मध्ये घ्या. फडणवीसांनी जमवलेल्या सर्व बांडगुळांना बाजुला करून विधानसभा लढवा सत्ता गेली तरी चालेल पण कचरा बाहेर काढा
प्रभाकरजी साहेब मला वाटतं निवडणूक जिंकणे महत्वाचे असते, सामान्य कार्यकर्त्यांकडून ग्राउंड लेवल चे लेखी रिपोर्ट घेणे महत्त्वाचे नाही आणि असे रिपोर्ट जिंकले किंवा हल्ल्यानंतर काही संसदेत दाखवायचे नसतात.
मतदान जर 70 ते72% झाले असते तर चित्र वेगळ असत. भाजपाचे मतदार गेले फिरायला , आता सांगुन काहि फरक पडणार नाहि. विधानसभेचि तयारि निट करा भाजप मतदारानो हात जोडुंन विनंति.
मोदी येणारच आपण मत दिल नाही तर इतका फरक पड्णार नाही असा समज करुन बरेच हिंदू तीन दिवस सुट्टी साजरी करायला बाहेर निघून गेले. आणी मोदी विरुद्ध लोकानी100% मतदान केले हे खर कारण आहे. आणी बकी आहेच संविधान बदलणार.
याचा अर्थ काय? जे एकगठ्ठा मतदान झाले त्याचे काय? अनेक हिंदू मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आली त्याचे काय ? मविआने जो विषारी प्रचार केला त्याचे काय ? हिंदू मतदारांनी आळस करुन मतदान केले नाही त्याचे काय ? आज मोदी यांच्या तोडीचा लिडर आहे काय ? मोदी द्वेष उफाळून येतो काय ? कांग्रेस सरकारच्या काळात सगळे आलबेल होते काय ?
मतदान कायद्याने बंधनकारक करा किंवा मतदान केल्यावर मतदारांसाठी काहीतरी प्रोत्साहनात्मक द्या किंवा मतदान कार्ड हे आधार कार्ड पेक्षा महत्वाचे Document आहे हे जाहीर करा. किंवा Online मतदान करता येईल का याचा IT Technologically अभ्यास करून त्याच्या Successfully असंख्य चाचण्या करून ते वापरा.
सर तुमच्याबद्दल आदर आहे पण तुम्ही भाऊंची बाजू नका घेऊ. ते चमचेगिरी करतात या अख्या महाराष्ट्राला माहित आहे. ते कॉमेंट्स बंद करून यूट्यूब चालवितात यावरून समजत .तुम्ही नका बाजू घेऊ त्यांची
कामं करायला नको. जसं की पुण्याचं पूर्ण भजं केलंय. पूर्ण महाराष्ट्र राजस्थानी आणि बिहारी लोकांच्या हातात दिलाय. का यांना मते द्यायची तुम्हीच सांगा. 12 महिने नुसतं निवडणुकीचे वातावरण, कामे शून्य. नुसतं इलेक्शन लढायचं मशीन आहे भाजप. तुम्ही करा तटस्थ पत्रकारिता. भाजप does not care about you.
कुठली समाजसेवा करतो रे तू , कर बर अपलोड . घरात व्हिडिओ तयार करायचे आणि अपलोड करायचे हे करून आयुष्य चाले आहे , आणि म्हणे मी वड्यांवर जाऊन समाजसेवा करतो . जय हिंद जय महाराष्ट्र .
भाजपचे कार्यकर्ते कायम एकनिष्ठच होते आणि राहतील यात शंकाच नाही विरोधी नेत्यांनी कितीही वावड्या उठवल्या तरीही.पण वरिष्ठ नेते जर असंगाशी संग करतात त्यामुळे तेकेल्याने मतदार नाराज झाले त्यांचा भाजपा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला एकदा तोंड भाजले तरी परत तीच चूक व्हायला नको होती .भाऊ ,सुशीलभाऊ , तुम्ही ,आबा इतरही भाजपा समर्थक youtuber यांचे वर आमचे प्रेम कायम राहीलच . लोकसभा हा विषय आता थांबवलेला बरा . जनहितार्थ अनेक बाबी आहेत त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण बोलावे नेत्यांना त्याची आठवण करून द्यावी.🙏 जय श्रीराम 🙏🚩
या ना लायक आय टी सेल वाल्यांमुळे भाजपाची वाट लागली. आणि जर यांनी भाऊ गँगला दुखावले तर आणखीन खूप वाट लागेल हे ध्यानात ठेवा. भाऊ गॅंग सोपी समजू नका. त्यांचे लाखो-करोडो चाहते आहेत. भाऊ गँगला नाराज करणे म्हणजे या लाखो करोडो चाहत्यांना नाराज करणे. फडणवीस साहेब समजवा यांना.
सर तुम्ही भाऊ कुलकर्णीसर आबा हे सर्व मिळून एक मिडीया चायनलच बनवांना कारण चाय बिस्कुट मिडीया वाल्यांनी निरिटिव्ह पसरवल हे बघा कधीही तुमच्या बद्ल वाईट मनात येणार नाही पण तुमच खर बोलन कमी पचत चाय बिस्कुट वाल्यांच जास्त पचत हे ह्या निकालावरून दिसून येत
"If BJP really wants to win the fourthcoming assembly elections of Maharashtra, it should focus more on strengthening the power of its WORKERS working in the RURAL areas of Maharashtra. BJP MUST come out of the fantasy of DIGITAL INDIA as early as possible in order to survive. Note my words seriously..."
@@Justfewminutes1 भाऊ असे आहे की भगवान रामाचे नाव कुर्बानीच्या बकर्यावर लिहीलेले आम्हाला आवडत नाही. जातीजातीत वाष कालवणे आवडत नाही. बिजेपीचे राज्य आले की मोठमोठे मोर्चे काढून जनतेने निवडून दिलेल्या सरकारला त्रास देणे आवडत नाही, संकष्टीला मटण खाल्ले हे काही लोकांच्या समाधानासाठी बोलणे आवडत नाही म्हणून आणी हिंदु पक्षाचे लोक निवडुन येतील तोपर्यंतच आम्ही हिंदू म्हणून बर्यापैकी जगू ही कारणे आहेत.
BJP ने हिंदूंना to be granted.. समजले आहे.... चारसो पार... स्लोगन चा अतिरेक झाला.., ओव्हर पब्लि्सिटी जनतेला "बोअर ".. झाली... एकटे मोदी रात्रंदिवस वणवण फिरत होते... बाकीBJP आरामात झोपले होते.... जनतेने मोदींना.. तीसऱ्यांदा P. M. बनविले... पण बीजेपी ला.. जागा दाखविली..... आता विधानसभे साठी तरी...."दक्ष "... राहतील BJP वाले अशी अपेक्षा करू या!!!! अन्यथा "राम भरोसे ".. पण BJP... महाराष्ट्रात जिकणार नाही.....
आपण सत्याचे मार्गाने चालणारे तत्त्वनिष्ठ, निर्भीड आणि स्पष्टवक्ते आहात.आपण आपली वाट,दिशा सोडु नये.ज्या योग्य वाटेने आपण चालत होता त्याच वाटेने चालत रहा.पुढील वाटचालीस खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
पक्ष कोणता का असेना जर सामान्य कार्यकर्ता जपला तर तो पक्ष कधीच निवडणूक हरत नाही.. नेता मोठा करायचा की छोटा कार्यकर्त्याच्या हातात आहे.. तो जमिनी लेवल वर काम करतो. जपा त्याला
भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी व आपले व्हिडिओ आम्ही नित्यनियमाने पाहतो व त्यावर मनन चिंतन करीत असतो. आपल्या कडून हिंदुत्वा बद्दल सतत मार्गदर्शन होत असते. जर कोणी भाऊ तोरसेकर यांचे विषयी टीका केली असेल तर त्या व्यक्तीची बौद्धिक पातळी किती पडलेली आहे याची जाणीव होते. नेते भाषण करून जातात म्हणजे निवडणूक जिंकली असे होत नाही. निवडणूक ही कार्यकर्त्याच्या कष्टावर जिंकता येते. कार्यकर्ता हा कोणाच्या बापाचा नोकर नसतो. मतदारांना नेण्या आणण्या करिता चार गल्ल्या मध्ये चार रिक्षा, प्रत्येक रिक्षे बरोबर एक कार्यकर्ता, तसेच आपली मते बाहेर काढण्याकरिता प्रत्येक गल्लीमध्ये एक कार्यकर्ता लावावा लागतो. आणलेल्या मतदाराची नोंद बूथ वर ठेवली पाहिजे व उर्वरित आपले मतदार आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे सर्व काम कार्यकर्त्याच्या जीवावर होते. म्हणून त्यांना खूप जपलं पाहिजे. त्यांचा वेळोवेळी मानसन्मान झाला पाहिजे, त्यांचे संरक्षण दिले पाहिजे. त्यांना सर्व प्रकारचे फायदे मिळवून देणे हे पक्षाची जबाबदारी असते. त्याचा कधीही अपमान होणार नाही याची वरिष्ठांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या वर जबाबदारी सोपवावी पण कार्य पूर्ण करण्यासाठी त्यास वेळ देखील द्यावा लागतो. तेंव्हाच तो पक्षाला आपल समजतो.
आत्ताचे सरकार विरोधी आंदोलन.. गाजर हलवा सरकार घालवा (पण गाजरे छान.. कुठली बारामतीची की वड्डेतीवरांच्या शेतातील... शोध लावा बियाणे वाटा.. शेतकरी सुखी होईल.
ज्या मतदारांना मतदान करता आले नाही यादीत नाव नव्हत म्हनून.तसेच यावेळेला मतदारांना यादीतील नंबर प्रमाणे स्लीपा पण आल्या नव्हत्या त्यामुळे मतदानावर परीणाम झाला
जेव्हा केतकी चितळे,कर्मुसे, कंगना,अर्णब गोस्वामी विरुध्द दंडूकेशाही चालू होती तेव्हा IT सेलची शेळपट आणि थोबाड चालवणारे वाचाळ नेते शेपटी घालून बसले होते.
@@rajangurjar2183 right aahe
सोरोसने IT सेल तर फोडला नाहीना???
भेंडी कोण आहे sorors. काहीही barlaych 😂@@sunilhardas1620
शंभर टक्के सत्य आहे 👍 @@SoftwareDeveloperAspNet
पत्रकारिता ❌ चाटूकारिता ✅
अपयशी सिद्ध झालेल्या उमेदवारांना जसे भाजप त्वरेने बाजुला करतो तसेच अपयशी ठरलेल्या IT Cell च्या स्टाफना कोणतीही दिरंगाई न करता दुर केले जावे..
सोरेस समर्थित चार बिस्कीट पत्रकारांना कीतीही उलटसुलट प्रचार करू द्या,भाऊ व तुमच्या बद्दल आमचा बुद्धीभेद करू शकत नाही,आपण आपले म्हणणे ठामपणे मांडत रहा.
या IT सेलच्या ( म्हशी ) ला कोणीही ओळखत नव्हते . काढून टाका तिला . नाहीतर विधानसभा विसरून जा .
फक्त नॅरेटिव्हने पराभव झाला नाही तर भाजपचे
कार्यकर्ते ग्राउंडवर उतरलेच
नाहीत.त्यामुळेच भाजपला
फटका बसला.भाजपचे
डोळे उघडणारे समीक्षण.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
तुम्ही,भाऊ ,सुशील यांच्या बद्दलची आमची मत बदलणार नाहीत. आमचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी.
हो हे तर माहीतच आहे...
😎😎😎
लोकसभेचे दुःख काय जाईना 😂
सांभाळा अजून विधानसभेचं दुःख पचवायच आहे 😂
TUZI MAHA BHAKAS AGHADIII AJIIIBAT JINKNAAR NAHIIIIIII ATA . MANUS KHOTA EKDAAA SANGUN JINKUN YEU SHAKTOOO SARKHA.SARKHAAAA NAHIIIII😂😂😂😂😂 KALLLLA KA REEEEE MAHA BHAKAS AGHADIII CHA SHILA AMLELA VADA PAVAAAAA 😂😂😂😂😂
Khari gammat kay aahe bagha. Bhau gang la 5-10 cr pahije aahet.
@@chandrashekhar1961 ha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 AREEE UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA TUZYA BUDDUCHI KIIV YETE REEEE TASS HIIII TUUU UBA THA ANI MAHA BHAKAS AGHADIII CHA KUTRAAA AHES TU HECH BOLNAAR.TUZA UBA THA ATA BHAGVAA NAHIII HIRVAAA ZALAY.TUZA UBA THA MEDIA LA PAISAAAA CHARTO HE SAGLYAAA JANTELAAA MAHITIY .
HIRVYA ZALELYA UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA HA 🤣🤣😅🤣🤣
पण पराभव झाल्यावरच तुमची भाषा का बदलती पराभव व्हायच्या आधीची भाषा आठवा
सर, हे जे घडले ते वाईटच झाले, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. परंतु निवडणुकीतील पराभवाचे
मुख्य कारण अजित पवार गटाशी युती हे आहे, ते जर भाजप लक्षात घेणार नसेल तर विधान सभेत ही हाच निकाल येईल.
आता टिका करणे बंद करा चुका झाल्या असतील पण म्हणून तेच तेच उगाळू नका कारण विरोधी लोकांना आयते कोलीत मिळाते आहे
हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती खायेगा.... अशी परिस्थिती झाली आहे....
कौव्वा मोती (की माती) खाऊन परत सत्तेवर आला आहे.
🚩जय श्रीराम🚩जय हिंदुराष्ट्र🚩
चुका का कुणाच्या कुठे झाल्यात हे तुमचं तुम्ही बघा पण सामान्य राष्ट्र प्रेमी देशप्रेमी मतदार भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने दुःखी आहे,महारष्ट्र भाजप ने धडा घ्यावा,अंत पाहू नये
शिंदे यांना सोबत घेतलं तो पर्यंत ठिक होतं, गरज नसतांना अजित दादांना सोबत घेतलं तिकडेच भाजप हरली. लोकांच्या मनात नाराजगी आली.
2019 मध्ये मेगा भरती केली तेव्हापासूनच भाजपच्या पीछेहाटीला सुरूवात झाली . लोकांना नको असलेला कचरा भाजपाने आपल्या घरात घेतला . इतकेच नाही तर त्यांना मोठमोठी पदे दिली .खऱ्या शिष्ट
दिली 9:34
Agree 💯👍
💯🙏💯
@@parvatigayake2015बरोबर आहे
@@parvatigayake2015कार्यकर्ते तसेच राहीले आणि चक्क मंत्री पद दिली NCP लाच...मगघरैघर जाऊन काय प्रचार करणार होता कार्यकर्ता? त्या पवार खानदानाची काय लायकी आहे?थुकरट खानदानी चे बोकांडी बसवले भडकेल नाय तर काय करेल मतदार??
सोशल मीडिया भाजपासाठी भस्मासुर ठरला
त्या भस्मसुराला २०१३ ला ज्यांनी जन्माला घातल होतं. त्यानाच खाल अस म्हणायचं आहे का?😅
@@tusharpaigude2504बरोबर 😂😂
भाजपा IT सेल बरखास्त करावा.
आदरणीय भाऊ आणि तुम्ही सगळे खूप खरे आहात. हेच दुखणं आहे प्रभाकर जी. ही विकृती आहे. त्याला इलाज नाही. 🙏
मला वाटते आपल्यासारखे समविचारी लोक आणि तुम्हांला नित्यनियमाने फॉलो करणारे आम्ही प्रेक्षक ह्यांची आजच्या डिजिटल युगातली एक स्वतंत्र अशी आघाडीचं आहे आणि त्याची दखल सत्तेत असणाऱ्या आणि विरोधकांना घ्यावीच लागेल.
ओरीसा उच्च न्यायालयाने बलात्कार करणाऱ्या अपराध्याची फाशीची सजा कमी करताना तो पाच वेळ नमाज पढतो हा तर्क देऊन संविधानाची अजब थट्टाच केली आहे.यावर मत मांडावे
जजवर दबाव आणला असेल बहुतेक.
काय आश्चर्य नाही, पुण्यात एका युगलाला लहान वयाचा मुलगा चिरडून मारतो जज शिक्षा काय देणार
फक्त निबंध लिहुन दाखव😅😅
@@satishrekhi सलमान खान कोपऱ्यात पुण्याच्या मुलावर हसत आहे।
Ajab nyay vartulacha. Nyayadhish hindhu virodhi asu shakato
पाच वेळा जे वाचतो / पढतो, त्यात कशाला महत्व दिले आहे? महीले साठी किती आदर आहे? याचा परिणाम गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मनावर काय होतो? याचा विचार करून शिक्षा वाढविणे आवश्यक होते!
बीजेपी कार्येकते, त्यांचे न पैसे घेता काम करणारे यू tubers ह्यांना पायाखाली आणि विरोध करणारे चॅनेल ला मदत. विधानसभा कशी जिकणार.
फक्त IT CELL चं जबाबदार आहे का?
"भाजपने महाराष्ट्रात ५५० कोटी रुपये मिडिया मॅनेजमेंटसाठी पाठवले " हे विधान काय सुचवते....
४८ लोकसभा जागांसाठी ५५० कोटी...
सगळी डाळ काळी आहे
मविआने याच्या चार-पाच पट रक्कम मीडिया मॅनेज करायला गेल्या ५ वर्षात खर्च केली आहे. निवडणुकीतला खर्च वेगळा!
@@vasantlad9862 त्या पाचशे कोटी पैकी एक रुपया सुद्धा मीडिया मॅनेजमेंट वर खर्च केला नसेल असे वाटते आहे.
महाविकास आघाडीचा विजय अनपेक्षित नव्हता. ज्या दिवशी शिवसेना फोडली तेव्हाच भाजपा मायनस मध्ये गेली होती.
पालघर साधू चे जरी तपास केला असता तर लोकांना खूप चांगले वाटले असते
M फेक्टर नी भरधोष मतदान केल।। आणी हिन्दु वोट फार कमी पडले।। जय महाराष्ट्र।।
भाजप स्टार प्रचारक विना मोबदला सतत काम करणारे भाजपचे घरगडी भाऊ, प्रभाकर, सुशील हे भाजप चे सच्चे
पत्रकार म्हणून यांना पुलित्झर पुरस्कार मिळायला पाहिजे यासाठी मोदीजी नी प्रयत्न करावे
भा ज प च्या आयटी सेल वाल्यांना भाऊ कोण हे माहिती नव्हतं ???
म्हणजे आपले समर्थक कोण आणि विरोधक कोण हेच जर माहिती नसतील तर मग झालंच 🤣😂😂😂😂
असले निर्बुद्ध लोक आणून बसवले कोणी ?? आणि कशा साठी ???
हा डाव कोणी केला हे समोर आल पाहिजे
प्रभाकर सासेब आम्ही तुमचे आणि भाऊंचे पालतू कुत्रे नाही आम्ही तुम्हा सर्व यूट्यूबर्स सुशील स्वतः तुम्ही भाऊ आपले लाडके दिवंगत अहो 😅😅😅जरी लाडके असला तरी आम्ही कट्टर हिंदू आणि कट्टर संघी आहोत पण पाकीट दुसऱ्याला भेटले म्हणून विचार बदलू नका 🙏
आपल्या स्पष्टवक्तेपणाला नमन आपले हिंदुत्व समर्थन मात्र समर्थपणे याच जोमाने चालू ठेवावे हिच माफक अपेक्षा
स्वतः जे भाडोत्री आहेत त्यांनी दुसऱ्यावर बोलावे😂😂
महाराष्ट्र भाजप अजूनही मतांच्या टक्केवारीतल्या फरकावर विसंबून आहे. भिकेचे डोहाळे म्हणतात याला. 🤦
" लोकसभेत " भा.ज.प.ला अपेक्षित यश मिळाले नाही.त्याची चर्चा बंद करा.ती गोष्ट होऊन गेली.तुम्ही चांगलं काम करताय.आता सामान्य जनतेला दैनंदीन जीवन जगताना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय,त्याला वाचा फोडा.सामान्य जनतेचं जगणं सुकर कसं होईल, त्यासाठी काय केले पाहिजे यावर भाष्य करा.सत्ता येते जाते.निराश होऊ नका.तुम्ही चांगलं काम करताय.ते करीत रहा." विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल,यांचा विचार करु नका." समाजकारण करा.या राजकारण्यांपाई समाजातील अनेक घटकांमधे एकमेकांविषयी जो संभ्रम निर्माण झाला आहे तो आपल्या आकलनाद्वारे दूर करा.सगळं चांगलं होईल.
अगदी बरोबर.
अगदी बरोबर आहे तुम्ही भाऊ अनेजी सुशील जी कांजी आबा तुमचा द्रेशभक्तांचा ग्रुप.छान आहे निराश होऊ नका आम्हला.तुमची तळ मळ समजते लिब्रादूना माकडांना कोलीत मिळाले मग काय ते असेच बोलणार त्यांचे संस्कार दिसतात या वरून जे भाऊसारख्या वयोवृध्द व निस्वार्थी माणसाबद्दल असे बोलतात अहो ते घरी पण बापाला बाप्या म्हणत असतील
Sahmat aahe, pudhe hindu janjagruti kashi hoil ya var video kara sir.
Harrasment by RTO, reduction of general coaches, increase in insurance premium, over compulsion of digital transaction, GST, tax on petrol and diesel, BS-VI vehicles norms, Toll, are reasons for debacle of BJP
@@GY67PNIncrease in Insurance premium is due to increase in number of accidents resulting in huge burden on insurance companies in form of Third Party claims and the premium is decided by IRDA,not by the government.,, RTO issue is administrative issue and if at all the government takes any action, huge protests are initiated by the opposition, yet enough actions have been initiated to facilitate smoother process, GST, fuel prices are the main sources of revenue with which all the development programmes, upgradable. of security forces, welfare schemes are done. Running a huge country like ours needs enormous revenue. Ppl should learn and understand this to ensure long term and perpetual secured future. Modiji and his core team is the only hope for us and if we err anymore, well it will be a big and permanent dent to the whole nation. Few lapses may be there, but that doesn't mean we should elect ppl detrimental to the safety of the entire nation. Jay Hind, Vande Mataram. 🙏🙏
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार असा प्रकार लोकसभेच्या वेळी जनतेला पहायला मिळाला. त्यामुळे प्रामाणिक जनतेची निराशा झाली
आपल्या मूळ मतदाराच्या तोंडाला पाने पुसण्याची चूक भाजपला लक्षात आली असावी हीच अपेक्षा.
वेश्येच्या गळ्यातच 241 किलोचा धोंडा बांधला आहे जागृत सनातनी हिंदूंनी.
लोकसभा निवडणूक
ना संपर्क
ना संवाद
पन्ना प्रमुख अजुन ही कुठे दिसला नाही.
पत्रके घरोघरी न वाटता पेपर मधून लोकांना दिले
नेते झालेले कार्यकर्ते घरोघरी प्रचार न करता WA मेसेज पाठवत होते.
IT cell ने कोणत्याही narrative ल प्रत्युत्तर दिले नाही..
सर मला नाही वाटत महाराष्ट्रात फक्त आणि फक्त जातीवर मतदान झाले ते पण फक्त बीजेपी विरोधी
अगदी बरोबर,साधी गोष्ट,मतदारांना स्लीप न देणे, न मीळणे हे ही एक कारण आहेच
तुम्हाला मिळाल्या ?
सर्व मान्य केले तरी, एक मुख्य मुद्दा प्रत्येक विश्लेषक विसरतोय की मुद्दाम टाळतोय, बूथ समिती बूथ प्रभारी आणि पन्ना प्रमुख काय करत होते?
पगार न झाल्या मुळे अघोषित सुट्टीवर होते 😂😂😂
@@bharatbahte1496 भुत असते का, तसे पन्ना प्रमुख असतो का,?
तुम्ही bjp विरुद्ध बोललात तर तुम्हाला भक्त troll करतील......
शिपायाच्या नौकरीसाठी सुद्धा 10 प्रश्न आडवे तिडवे विचारून चार वेळा विचार करून नौकरी दिली जाते वर वर्षभर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवून त्याच्यावर इतरही कामाची जबाबदारी टाकली जाते.......... अन इथे तर सरळ सरळ विरुद्ध पार्टी ला आपल्यात सामावून घेऊन वर त्याच्यावर विश्वास ठेवला जातो हेच मुळी मनाला जराही पटत नाही, 25 वर्ष बरोबर राहूनही खुर्चीसाठी पलटी खाणारे पलटीवीर बघितल्यावर ही ही परिस्थिती की विरुद्ध विचारांच्या 1 नाही 2 नाही तर तब्बल 30 जण भाजपात सामावून घेतले... कठीण कर्म... मग लोकसभेचे परीणाम असेच येणार शिवाय मतदान सुट्टीच्या दिवसात ठेवलं राजकारण्यांना ह्या गोष्टी कळतं नाही की काय कोण जाणे
माझ्या मागील निवडणुकीत आमच्या भागात मतदानाची स्लीप घरोघरी वाटली जात होती, तसेच त्याना मतदान केंद्रावर नेण्याआनण्या साठीची सोय केली जात होती, त्या सर्व गोष्टी ह्या वेळी नव्हताच मुळी, अल्पसंख्यांक मतदार मात्र उन्हाटन्हात मतदान करायला बाहेर पडले होते,
माननीय भाऊ तोरसेकर हे आदरणीय व अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मताला , विचाराला भाजपाने गांभीर्याने घेतले पाहिजे. अन्यथा भविष्यामध्ये भाजपचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
उदय निरगुडकर ना भाजपा it सेल प्रमुख बनवून सच्चा भाजपा समर्थकांना टिम मध्ये घ्या.
फडणवीसांनी जमवलेल्या सर्व बांडगुळांना बाजुला करून विधानसभा लढवा
सत्ता गेली तरी चालेल पण कचरा बाहेर काढा
प्रभाकरजी साहेब मला वाटतं निवडणूक जिंकणे महत्वाचे असते, सामान्य कार्यकर्त्यांकडून ग्राउंड लेवल चे लेखी रिपोर्ट घेणे महत्त्वाचे नाही आणि असे रिपोर्ट जिंकले किंवा हल्ल्यानंतर काही संसदेत दाखवायचे नसतात.
मतदान जर 70 ते72% झाले असते तर चित्र वेगळ असत. भाजपाचे मतदार गेले फिरायला , आता सांगुन काहि फरक पडणार नाहि. विधानसभेचि तयारि निट करा भाजप मतदारानो हात जोडुंन विनंति.
या मतदार साठी पक्षाने सरकारने काय केले. जणू सर्वत्र अबादी अबाद आहे या भ्रमात गेले.
अजित पवारांना घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र गेला हे स्पष्ट दिसतेय
मोदी येणारच आपण मत दिल नाही तर इतका फरक पड्णार नाही असा समज करुन बरेच हिंदू तीन दिवस सुट्टी साजरी करायला बाहेर निघून गेले. आणी मोदी विरुद्ध लोकानी100% मतदान केले हे खर कारण आहे. आणी बकी आहेच संविधान बदलणार.
💯
पत्रकारिता ❌ चाटूकारिता ✅
Ani election date pan nemakya long weekend yeil ashach hotya mostly
Ani thatakhat 8500 la bhulale
Election centre var vyavstha kharab hoti,mazya maitrini dusrynda vote na deta parat alya,ekach centre var capacity peksha jast voter chi nave hoti
मोदी नावावर निवडणुकीत जय मिळतो म्हणून कार्यकर्ते बिनधास्त झोपा काढत
राहीले
पण मोदी किमया कमी होत आहे हेच सिद्ध झाले आहे
याचा अर्थ काय? जे एकगठ्ठा मतदान झाले त्याचे काय? अनेक हिंदू मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आली त्याचे काय ? मविआने जो विषारी प्रचार केला त्याचे काय ? हिंदू मतदारांनी आळस करुन मतदान केले नाही त्याचे काय ? आज मोदी यांच्या तोडीचा लिडर आहे काय ? मोदी द्वेष उफाळून येतो काय ? कांग्रेस सरकारच्या काळात सगळे आलबेल होते काय ?
प्रभू जी जय श्री राम
मतदान कायद्याने बंधनकारक करा
किंवा
मतदान केल्यावर मतदारांसाठी काहीतरी प्रोत्साहनात्मक द्या
किंवा
मतदान कार्ड हे आधार कार्ड पेक्षा महत्वाचे Document आहे हे जाहीर करा.
किंवा
Online मतदान करता येईल का याचा IT Technologically अभ्यास करून त्याच्या Successfully असंख्य चाचण्या करून ते वापरा.
सर तुमच्याबद्दल आदर आहे पण तुम्ही भाऊंची बाजू नका घेऊ. ते चमचेगिरी करतात या अख्या महाराष्ट्राला माहित आहे. ते कॉमेंट्स बंद करून यूट्यूब चालवितात यावरून समजत .तुम्ही नका बाजू घेऊ त्यांची
कामं करायला नको. जसं की पुण्याचं पूर्ण भजं केलंय. पूर्ण महाराष्ट्र राजस्थानी आणि बिहारी लोकांच्या हातात दिलाय. का यांना मते द्यायची तुम्हीच सांगा. 12 महिने नुसतं निवडणुकीचे वातावरण, कामे शून्य. नुसतं इलेक्शन लढायचं मशीन आहे भाजप. तुम्ही करा तटस्थ पत्रकारिता. भाजप does not care about you.
कुठली समाजसेवा करतो रे तू , कर बर अपलोड . घरात व्हिडिओ तयार करायचे आणि अपलोड करायचे हे करून आयुष्य चाले आहे , आणि म्हणे मी वड्यांवर जाऊन समाजसेवा करतो . जय हिंद जय महाराष्ट्र .
प्रभाकर जी विधान सभेत भाजपाचा पराभव होऊन च जाउ दे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत.
हनी ट्रॅप झालेला दिसतोय. बीजेपी ने विचार करावा कोणाला हनी ट्रॅप लागला ते.
भाजपचे कार्यकर्ते कायम एकनिष्ठच होते आणि राहतील यात शंकाच नाही विरोधी नेत्यांनी कितीही वावड्या उठवल्या तरीही.पण वरिष्ठ नेते जर असंगाशी संग करतात त्यामुळे तेकेल्याने मतदार
नाराज झाले त्यांचा भाजपा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला एकदा तोंड भाजले तरी परत तीच चूक व्हायला नको होती .भाऊ ,सुशीलभाऊ , तुम्ही ,आबा इतरही भाजपा समर्थक youtuber यांचे वर आमचे प्रेम कायम राहीलच .
लोकसभा हा विषय आता थांबवलेला बरा .
जनहितार्थ अनेक बाबी आहेत त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण बोलावे नेत्यांना त्याची आठवण करून द्यावी.🙏 जय श्रीराम 🙏🚩
या ना लायक आय टी सेल वाल्यांमुळे भाजपाची वाट लागली. आणि जर यांनी भाऊ गँगला दुखावले तर आणखीन खूप वाट लागेल हे ध्यानात ठेवा. भाऊ गॅंग सोपी समजू नका. त्यांचे लाखो-करोडो चाहते आहेत. भाऊ गँगला नाराज करणे म्हणजे या लाखो करोडो चाहत्यांना नाराज करणे. फडणवीस साहेब समजवा यांना.
कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून AI वापरून भाजपला पुढे जाण्याचं कारस्थान दिसते
बापरे, काय ही चेष्टा 😂😂😂
सर तुम्ही भाऊ कुलकर्णीसर आबा हे सर्व मिळून एक मिडीया चायनलच बनवांना कारण चाय बिस्कुट मिडीया वाल्यांनी निरिटिव्ह पसरवल हे बघा कधीही तुमच्या बद्ल वाईट मनात येणार नाही पण तुमच खर बोलन कमी पचत चाय बिस्कुट वाल्यांच जास्त पचत हे ह्या निकालावरून दिसून येत
"If BJP really wants to win the fourthcoming assembly elections of Maharashtra, it should focus more on strengthening the power of its WORKERS working in the RURAL areas of Maharashtra.
BJP MUST come out of the fantasy of DIGITAL INDIA as early as possible in order to survive.
Note my words seriously..."
पराभव मान्य करायला शिका.
कसे माजल्या सारखे बोलायचे.
यांच असच होणार.
तुम्ही तुमचे काम करत राहा आमच्यासारखे लोक तुमच्या पाठीशी सदैव आहेत👍👍🙏
झाले असे आहे की बिजेपीला माहित आहे हिंदु जाणार कुठे आणी बिजेपी हिंदुंचीं गरज आहें. तुम्ही त्या हिंदुसाठी ऊभे रहा.
लोकांना माहीत होत MVA येणार....फक्त तुमच्या सारख्याना अती आत्मविश्वास होता😅😅😅
@@Justfewminutes1तरीही आमची मते तिकडेच असणार.
@@vijayadongre-nature तिकडेच असू द्या बेस्ट ऑफ लक 👍👍😀😀.... माझं पण आधी तिकडेच होतं..... आता नाही
@@Justfewminutes1 भाऊ असे आहे की भगवान रामाचे नाव कुर्बानीच्या बकर्यावर लिहीलेले आम्हाला आवडत नाही. जातीजातीत वाष कालवणे आवडत नाही. बिजेपीचे राज्य आले की मोठमोठे मोर्चे काढून जनतेने निवडून दिलेल्या सरकारला त्रास देणे आवडत नाही, संकष्टीला मटण खाल्ले हे काही लोकांच्या समाधानासाठी बोलणे आवडत नाही म्हणून आणी हिंदु पक्षाचे लोक निवडुन येतील तोपर्यंतच आम्ही हिंदू म्हणून बर्यापैकी जगू ही कारणे आहेत.
इथंच भाजपचं चुकतंय.
सर आपण भाऊ आणी भाजप सोडून चांगला विषय घ्या.
विधान सभेत हेच होणार आहे, वाईट आहे, भा ज पा वाले मोदी, मोदी, करत आहेत, स्वतहा कोणीच काही करत नाही. 😮
खूपच सुक्ष्म पद्धतीने काम केल्यावर आस होतच😅😅😅 वॅरियर
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊
BJP IT cell बरखास्त करा
तसे झाले तर सूर्यवंशी तोरसेकर कुलकर्णी यांचे पॉकेट बंद होतील😂😂😂
@@Justfewminutes1ते IT सेल चे भाग नांगी आहेत, *मागच्या 2,3 दिवसापासून आपण बातम्या बघत नाही आहात काय?* 😅😅
लोकसभेचे दुःख काय जाईना 😂
सांभाळा अजून विधानसभेचं दुःख पचवायच आहे 😂
@@Harshad-070 🤣🤣🤣
मराठी बाणा बोलायच आणि दुसर्याची चाटायची
कोणीही काहीही म्हटले तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत मोदी फडणवीसांबरोबरच आहोत
BJP ने हिंदूंना to be granted.. समजले आहे.... चारसो पार... स्लोगन चा अतिरेक झाला.., ओव्हर पब्लि्सिटी जनतेला "बोअर ".. झाली... एकटे मोदी रात्रंदिवस वणवण फिरत होते... बाकीBJP आरामात झोपले होते.... जनतेने मोदींना.. तीसऱ्यांदा P. M. बनविले... पण बीजेपी ला.. जागा दाखविली..... आता विधानसभे साठी तरी...."दक्ष "... राहतील BJP वाले अशी अपेक्षा करू या!!!! अन्यथा "राम भरोसे ".. पण BJP... महाराष्ट्रात जिकणार नाही.....
Bjp बद्दल प्रचंड नाराजी आहे
विधानसभेत पण यात फारसा बदल होईल असं वाटत नाही
Jai shree Ram prabhakar ji
सर राजकारण इतके खालच्या थराला गेले आहे की वीट आलाय.टुकार पत्रकार तर मवा आघाडीचे कार्यकर्ते असल्या सारखे वाटतात. उबग आलाय.
आता फडणवीसानी low profile राहून काम कराव
BJP graund leval la Kam karat nahi jan sampark far Kami aani sattecha maj 🎉🎉
आपण सत्याचे मार्गाने चालणारे तत्त्वनिष्ठ, निर्भीड आणि स्पष्टवक्ते आहात.आपण आपली वाट,दिशा सोडु नये.ज्या योग्य वाटेने आपण चालत होता त्याच वाटेने चालत रहा.पुढील वाटचालीस खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
आदरणीय भाऊन बद्दल बोलण्याची कोणाचीही लायकी नाही.... तुमचं काम तुम्ही चालू ठेवा .... please
पक्ष कोणता का असेना जर सामान्य कार्यकर्ता जपला तर तो पक्ष कधीच निवडणूक हरत नाही.. नेता मोठा करायचा की छोटा कार्यकर्त्याच्या हातात आहे.. तो जमिनी लेवल वर काम करतो. जपा त्याला
भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी व आपले व्हिडिओ आम्ही नित्यनियमाने पाहतो व त्यावर मनन चिंतन करीत असतो. आपल्या कडून हिंदुत्वा बद्दल सतत मार्गदर्शन होत असते. जर कोणी भाऊ तोरसेकर यांचे विषयी टीका केली असेल तर त्या व्यक्तीची बौद्धिक पातळी किती पडलेली आहे याची जाणीव होते.
नेते भाषण करून जातात म्हणजे निवडणूक जिंकली असे होत नाही. निवडणूक ही कार्यकर्त्याच्या कष्टावर जिंकता येते. कार्यकर्ता हा कोणाच्या बापाचा नोकर नसतो.
मतदारांना नेण्या आणण्या करिता चार गल्ल्या मध्ये चार रिक्षा, प्रत्येक रिक्षे बरोबर एक कार्यकर्ता, तसेच आपली मते बाहेर काढण्याकरिता प्रत्येक गल्लीमध्ये एक कार्यकर्ता लावावा लागतो. आणलेल्या मतदाराची नोंद बूथ वर ठेवली पाहिजे व उर्वरित आपले मतदार आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
हे सर्व काम कार्यकर्त्याच्या जीवावर होते. म्हणून त्यांना खूप जपलं पाहिजे. त्यांचा वेळोवेळी मानसन्मान झाला पाहिजे, त्यांचे संरक्षण दिले पाहिजे. त्यांना सर्व प्रकारचे फायदे मिळवून देणे हे पक्षाची जबाबदारी असते. त्याचा कधीही अपमान होणार नाही याची वरिष्ठांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या वर जबाबदारी सोपवावी पण कार्य पूर्ण करण्यासाठी त्यास वेळ देखील द्यावा लागतो. तेंव्हाच तो पक्षाला आपल समजतो.
Vry true
जय श्रीराम श्रीराम
Maharashtra I. T. Cell head is M. B. A. Because of as per mba.totally made it cell in corporate culture not connected to ground level.
मार्मिक विश्लेषण ❤
अगदी योग्य आणि एकदम परफेक्ट विश्लेषण केले आहे!
सर,खरा प्रत्येक माणूस आपल्या पाठीशी आहे. त्याला कोणतही आकर्षण नाही. तो फक्त तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतो आणि ठेवत राहील.
करता था तो क्यों रहा, अब काहे पछताय, बोया पेड़ बबूल का, आम कहाँ से खाय। - Bhau
अहो , किती दिवस भाऊंबद्दल बोलणार आहात...प्रत्यक्ष भाऊ यातून बाहेर पडले आहेत...असे व्हीडीयो करुन काय हिन्दूत्वाच भले होणार आहे....
आत्ताचे सरकार विरोधी आंदोलन.. गाजर हलवा सरकार घालवा (पण गाजरे छान.. कुठली बारामतीची की वड्डेतीवरांच्या शेतातील... शोध लावा बियाणे वाटा.. शेतकरी सुखी होईल.
हिंदी,हिंदुत्व सोडा आता.मराठी बद्दल बोला.
प्रभाकर जी... निर्धास्त रहा आणि असेच जनजागृती चे विडिओ बनवत रहा. तुम्ही, आ. भाऊ, अनय जी, सुशील जी आणि श्रीकांत यांना सदैव पाठिंबाच असेल.
ज्या मतदारांना मतदान करता आले नाही यादीत नाव नव्हत म्हनून.तसेच यावेळेला मतदारांना यादीतील नंबर प्रमाणे स्लीपा पण आल्या नव्हत्या त्यामुळे मतदानावर परीणाम झाला
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
वाजे, करमुसे,सुशांत,दिशा सालियन,पेन ड्राईव्ह ह्याच्या मागे आमदारांनी लागायला हवं. त्यांचीच जबाबदारी आहे.
100% तुमच्या आणि भाऊंच्या चाहत्यांची तुम्हा सर्वांविषयीची मतं आणि तुम्हा सर्वांबद्दलचा आदर कदापिही कमी होणार नाही.
रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील एक ओळ आहे.....जब नाश मनुज पर छाता है पहले विवेक मर जाता है....असं काहीसं तर होत नाही ना...
भाजपला सपोर्ट करणारा एक मरठी टीवी चॅनल असला पाहीजे जसे हिंदीत रिपब्लिक, इंडीया टीवी वगैरे चॅनल आहेत.
भाजप कडुन पैसे मिळाले नाहीत,😅 म्हणून भाजप विरोधात😅 व्हिडिओ तयार होत आहेत. 😂😅
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏
टरबूजया आहे तो पर्यंत असच घडणार.....आणि भाजप संपणार
सर मी एक गुजराती आहे तुमचे भाऊ तोरसेकर कुलकर्णी अमेय या सर्वांचा व्हिडिओ पाहतो आणि पाहत राहणार .जय भारत.जय महाराष्ट्र
पाहत रहा 90t पित रहा ....कुनी अडवले बाळा......एनार तर महाविकास आघाडी.....😊
भाजपला महाराष्ट्रात आणि देश पातळीवर खोट्या प्रचाराला लगेच उत्तर देण्यासाठी मोठी यंत्रणा उभारायला लागेल..
प्रभाकर जी, आपले वीडियो, मी नेहमी बघतो, आणि आपले विश्लेषण अत्यंत सुंदर असतात.
आभार 😊
आशीष पाठक
bjp ने दक्षिण मुंबई मतदार संघात काहीही प्रचार केला नाही. मिलिंद देवाराचा मतदान bjp गटाच्या उमेदवाराला मिळालेला नाही
तुमच्या सर्व लोकांबदद्लची मत बदलणार नाहीत प्रभाकरजी.