Uniform Civil Code: Delhi High Court ने उल्लेख केलेला समान नागरी कायदा (Common Civil Code) काय आहे?
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- "भारत बदलत आहे. लोक जाती, धर्माच्या पलीकडे जात आहेत. त्यामुळे पारंपारिक बंधनं कमी होताना दिसत आहेत. अशावेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे," असं मत दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा सिंह यांनी व्यक्त केलं आहे.
त्यांच्या या विधानाने देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. पण हा समान नागरी कायदा नेमका काय आहे? तो लागू झाल्यास काय बदलेल?
वार्तांकन - अभिजीत श्रीवास्तव
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे
#UniformCivilCode #DelhiHighCourt
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
बरोबर आहे लवकर करा समान नागरी कायदा👌👍🙏
Aj. Pasun. Lagu. Kara.
👍🏻Barobar
हो ना
समान नागरी कायदा होणे योग्य आहे
👌👍🙏🙏🙏
आज पहिल्यांदाच सर्व वाचकांनी या कायद्याला दिलेला पाठिंबा पाहून मन प्रसन्न झाले.
Mi pn hech pahun khush zhalo aahe ❤️
Mi sman nagari kayadyala purn samarthan karto👍💐
Me muslim pan samarthan karto
Ho na. Mala vatala saglya comments virodhat astil pn zal ultach 😍😍
देवाने सांगितलेला कायदा असलं काही नसतं. भारताला जर धर्म निरपेक्ष देश म्हणूनपुढे न्यायचं असेल तर सर्व नागरिकांना देशाच्या संविधाना नुसार समान कायदा असायलाच हवा
Right, जर संविधान लागू होऊ शकते तर समान नागरी कायदा झालाच पाहिजे.. संविधानातल्या सुविधा घेताना धर्म आडवा येत नाही पण मग बाकीच्या वेळी कसा काय येतो?
और शांती प्रिय मजहब वाले ,,,,,,
केवल आर्थिक पाबंदी लगाने से 🔔🔔🔔🤷🏽♂️ कुछ नहीं होगा 😙🤢🤮🤑✅
20 ₹ के सफरजन और केला का हाथ ठेले वाले अबदुल को 30 लाख रुपये का मकान जमीन खरीदने का पैसा अरब से और मसजिद से मिलता है ✅🥳✅😡🏠🏠👨👩👧👦🤣✅😁
न पालघर को भुला हुआ हूँ,,,,,
न शाहीन बाग को भुला हुआ हूँ,,,,,
न तबलिगी मौलाना साद ,,,,,,,,,
न सब्जी फल और रोटी पर थूक कर खिलाने वाले ,,,,,,
बिरयानी मे नपुंसक बना देने वाली गोलियां मिलाने वाले,,,,,,
महिला डाक्टर के सामने नग्न होकर ,,,,,
पोलिस पर पत्थर बाजी करने वाली बुरके में छुपी महिला ,,,,,,,
1946 कोलकाता सोहराब वर्दी का डायरेक्ट एक्शन
1990 मुस्लिम गृहमंत्री मोहम्मद मुफ्ती मोहम्मद सईद फारूक़ शेख,,,,,कश्मीरी हिन्दू औ पर,,,,,,
गोधरा के जलाए हूऐ ट्रेन के डिब्बे
न भुला हुआ हूँ ,,,,,
और ,,,,,,
नहीं भुलाने दूंगा ,,,,,,
सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽♂️🥳🤷🏽♂️
मतदान का अधिकार समाप्त ✅
दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
अलपसख्याक आयोग को ताला 😡
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
वक्फ बोर्ड पर त
🤷🏽♂️🤷🏽♂️🏠🏠🏠🥳🥳😡😡
जीन जीन देशों में भुखमरी थी , सब यही आए , दुनिया में हर देश भारत महान थोडी है,,,, तुम तो लूटपाट करने आए थे , टिक गैए क्यू कर मेरा घर है , तुम्हारे बाप का हिन्दोस्तान थोडी है 🤷🏽♂️😡🥳😡🥳😡🤷🏽♂️✅🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠😣🏠
सभी का खून सामिल है ईस मिट्टी में ,,,
ईस बात से अनजान थोडी है,,,
मगर जिनके अब्बू ले चूके पाकिस्तान
उनका हिदुस्तान थोडी है 🤷🏽♂️🥳🤷🏽♂️✅
पाकिस्तान भी कोई इसलामिक देश नही है बल्कि हथियाआ हुआ भारत ही है ✅🤷🏽♂️✅
[ खतना में जितनी बुदं गिरी उतना ही खून सामिल है ईस मिट्टी में,,,,,,
बाकी गद्दारी के तो कै ई ग्रंथ भरे पड़े हैं ✅😡😡🥳😡😡✅
मुंह में अल्लाह, बगल में बम
और
पकडे गए तो भाई भाई हम 😡🥳😡✅
सगळे जाती-धर्म काढून टाका फक्त भारतीय ही एकच जात ठेवा जय हिंद भारत माता की जय
@Rahul Prakash Sonawane हा देश हिंदूचा आहे हिंदू या देशातील मूळ रहिवाशी आहेत
@@NatureLifeEarthबरोबर . इंग्रजांशी लढताना हे लोक झोपले होते
सारे एक होऊया आणि जातीयता संमपुयात . आपण सारे एक आहोत आणि सर्वांना समान मानुया
न पालघर को भुला हुआ हूँ,,,,,
न शाहीन बाग को भुला हुआ हूँ,,,,,
न तबलिगी मौलाना साद ,,,,,,,,,
न सब्जी फल और रोटी पर थूक कर खिलाने वाले ,,,,,,
बिरयानी मे नपुंसक बना देने वाली गोलियां मिलाने वाले,,,,,,
महिला डाक्टर के सामने नग्न होकर ,,,,,
पोलिस पर पत्थर बाजी करने वाली बुरके में छुपी महिला ,,,,,,,
1946 कोलकाता सोहराब वर्दी का डायरेक्ट एक्शन
1990 मुस्लिम गृहमंत्री मोहम्मद मुफ्ती मोहम्मद सईद फारूक़ शेख,,,,,कश्मीरी हिन्दू औ पर,,,,,,
गोधरा के जलाए हूऐ ट्रेन के डिब्बे
न भुला हुआ हूँ ,,,,,
और ,,,,,,
नहीं भुलाने दूंगा ,,,,,,
@@EdCEvarTes543ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
👍
@@ganeshsomase1124
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
जर या मुळे देषाची प्रगती होत असेल
तर करून टाका....
10 बायका आणि 57 पोर ठेवणाऱ्यांना हा कायदा चालेल कसा? 😂😂😂😂
He lok land pisat ahe
@@watsupviral1380 चुलत बहीणी सोबत आणि पुत्नी सोबत लग्न कराणार्या ला काय म्हणावं..
ते डुक्कर पण असं करत नसतील..😂🤣
सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽♂️🥳🤷🏽♂️
मतदान का अधिकार समाप्त ✅
दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
अलपसख्याक आयोग को ताला 😡
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
वक्फ बोर्ड पर त
और शांती प्रिय मजहब वाले ,,,,,,
केवल आर्थिक पाबंदी लगाने से 🔔🔔🔔🤷🏽♂️ कुछ नहीं होगा 😙🤢🤮🤑✅
20 ₹ के सफरजन और केला का हाथ ठेले वाले अबदुल को 30 लाख रुपये का मकान जमीन खरीदने का पैसा अरब से और मसजिद से मिलता है ✅🥳✅😡🏠🏠👨👩👧👦🤣✅😁
🤷🏽♂️🤷🏽♂️🏠🏠🏠🥳🥳😡😡
जीन जीन देशों में भुखमरी थी , सब यही आए , दुनिया में हर देश भारत महान थोडी है,,,, तुम तो लूटपाट करने आए थे , टिक गैए क्यू कर मेरा घर है , तुम्हारे बाप का हिन्दोस्तान थोडी है 🤷🏽♂️😡🥳😡🥳😡🤷🏽♂️✅🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠😣🏠
सभी का खून सामिल है ईस मिट्टी में ,,,
ईस बात से अनजान थोडी है,,,
मगर जिनके अब्बू ले चूके पाकिस्तान
उनका हिदुस्तान थोडी है 🤷🏽♂️🥳🤷🏽♂️✅
पाकिस्तान भी कोई इसलामिक देश नही है बल्कि हथियाआ हुआ भारत ही है ✅🤷🏽♂️✅
[ खतना में जितनी बुदं गिरी उतना ही खून सामिल है ईस मिट्टी में,,,,,,
बाकी गद्दारी के तो कै ई ग्रंथ भरे पड़े हैं ✅😡😡🥳😡😡✅
मुंह में अल्लाह, बगल में बम
और
पकडे गए तो भाई भाई हम 😡🥳😡✅
समान नागरी कायदा झालाच पाहिजे आणि लोकसंख्येवर पण लक्ष दिले पाहिजे
भारतात संविधाना पेक्षा कोणी मोठा नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या स्वप्नातील भारत आपण साकार करुया समान नागरी कायदा हा भारतीय संस्कृती साठि एक सुवर्ण काळ ठरणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान अमलात आणा तरच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत देश एक महासत्ता होणार यात तिळमात्र हि शंका नाही . जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान
Mag sanvidhan koni banawale? ani ekach samajala 4 baika, 3 talaq 24 bachhe aale kuthun?
धर्मा पेक्षा देश आपला महत्त्वाचा आहे
सर्वच बाबतीत समान नागरी कायदा लागू व्हावा.
न पालघर को भुला हुआ हूँ,,,,,
न शाहीन बाग को भुला हुआ हूँ,,,,,
न तबलिगी मौलाना साद ,,,,,,,,,
न सब्जी फल और रोटी पर थूक कर खिलाने वाले ,,,,,,
बिरयानी मे नपुंसक बना देने वाली गोलियां मिलाने वाले,,,,,,
महिला डाक्टर के सामने नग्न होकर ,,,,,
पोलिस पर पत्थर बाजी करने वाली बुरके में छुपी महिला ,,,,,,,
1946 कोलकाता सोहराब वर्दी का डायरेक्ट एक्शन
1990 मुस्लिम गृहमंत्री मोहम्मद मुफ्ती मोहम्मद सईद फारूक़ शेख,,,,,कश्मीरी हिन्दू औ पर,,,,,,
गोधरा के जलाए हूऐ ट्रेन के डिब्बे
न भुला हुआ हूँ ,,,,,
और ,,,,,,
नहीं भुलाने दूंगा ,,,,,,
this is best solution,as early as please apply this law ,
भाजेपला . समान नागरी कायदा आनता यनार नाही.आनलाच तर.चांगलीच गोष्ट आहे.
Right
केजरीवाल 🤷🏽♂️
ममता बनर्जी 🧝🏽♂️
उद्धव ठाकरे 🥵
अखिलेश यादव 😎✅ केजरीवाल जैसे को मुख्यमंत्री बनवाकर आज भले *उछल कूद *कर रहे हो ,,,,,
आपने खुद ही रास्ता खोल दिया है,,,
अगला पंतप्रधान ,,,,
असदुद्दीन ओवैसी जैसे को बरदास्त करना ही पड़ेगा जो आपको *कुचलेगा*
फक्त भारतीय असायला हवा. धर्माचा उल्लेख बंद करायला हवा.
न पालघर को भुला हुआ हूँ,,,,,
न शाहीन बाग को भुला हुआ हूँ,,,,,
न तबलिगी मौलाना साद ,,,,,,,,,
न सब्जी फल और रोटी पर थूक कर खिलाने वाले ,,,,,,
बिरयानी मे नपुंसक बना देने वाली गोलियां मिलाने वाले,,,,,,
महिला डाक्टर के सामने नग्न होकर ,,,,,
पोलिस पर पत्थर बाजी करने वाली बुरके में छुपी महिला ,,,,,,,
1946 कोलकाता सोहराब वर्दी का डायरेक्ट एक्शन
1990 मुस्लिम गृहमंत्री मोहम्मद मुफ्ती मोहम्मद सईद फारूक़ शेख,,,,,कश्मीरी हिन्दू औ पर,,,,,,
गोधरा के जलाए हूऐ ट्रेन के डिब्बे
न भुला हुआ हूँ ,,,,,
और ,,,,,,
नहीं भुलाने दूंगा ,,,,,,
सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽♂️🥳🤷🏽♂️
मतदान का अधिकार समाप्त ✅
दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
अलपसख्याक आयोग को ताला 😡
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
वक्फ बोर्ड पर ताला
Khup Chhan Bhava.👌👌
बरोबर आहे भावा
समान नागरी कायदा जरूर व्हावा. ज्यांना मान्य नाही त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही.
नक्कीच.
आपल्या विचारांना मी सहमत आहे
तुमचा हिंदू धर्म च्या मंदिरात दलित पुजारी होता येईल का मग 🤣🤣🤣
Tyry baap ka hai kaya Bharat aysy kanuon ko hum nahi manty jo ensan bnay jis nay jamin asman suraj chand jis nay bnaya us ka kanuon ko hum manty hai woh hai sayriyat
@@sandipjadhav2592 🤣🤣🤣
चालेल मला धर्मापेक्षा माझा देश महत्वाचा आहे
मला माझा जात धर्म महत्वाचा आहे
Hoo he chngl ahe future chya hishobanii
@@shahebajpathan5037 Toch tar farak aahe!
@@shahebajpathan5037 nigh na mg ithun cutluli
@@shahebajpathan5037 पाकिस्तानी 🍌
घटनेतील सर्व मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात यावी तरच बाबा साहेबाच्या स्वप्नातील संवीधान घडेल ❤️ 5OUG
जर देश आहे तर कायदा ही सर्वांना एकच असला पाहिजे..
किचकट, अवघड आणि गुंतागुंत अशी प्रक्रिया आहे, "अशक्य"तर नाही ना?? मग होऊन जाऊंदे!!!
Sarvanche solution ekach -Amit shah
बीबीसी ला खुपच काळजी वाटत आहे समान नागरी कायद्याची ..😂🤣😂🤣
सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽♂️🥳🤷🏽♂️
मतदान का अधिकार समाप्त ✅
दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
अलपसख्याक आयोग को ताला 😡
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
वक्फ बोर्ड पर त
🤷🏽♂️😡🤷🏽♂️👨👩👧👦👨👩👧👦🥳🥳
लचचर कानून से कुछ नहीं होगा , ,
और जीतने भी कानून है सब हिन्दू औ पर ही लागू हो रहे हैं और मुस्लिम आपके किसी कानून को मानते ही नहीं है पोलिस और प्रशासन हतबल हो जाता है उखाड़ लो जो उखाड़ ना है 🤷🏽♂️👨👩👧👦🥳
@TULSE ENTERTAINMENT
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
Uniform Civil code Bill will be very good and beneficial for our country...👍👍🇮🇳
मानवता हाच तो खरा धर्म।🙏🇮🇳🌱
पहिल्यांदा नौकरी आणि शाळा या ठिकाणी एक समान कायदा लागू करा
एकदम बरोबर आहे.
पन यांना जातीचे राजकारण करायचे आहे ना.
जाती व धर्म याच्यातच लोकांना गुरफटुन टाकुन महत्वाच्या मुद्दयापादुन दुर्लक्ष केले जाते.
👍👍
🇮🇳 देश सर्वप्रथम , समान नागरिक कायदा लागू करा
जो व्यक्ती जसा शिकणार आणि मेहनत करणार त्याला तशी पोष्ट मिळायलाच हवी 👍
समान नागरी कायदा आणि जनसंख्या कायदा लवकरच सरकारने लागु करावा ही विनंती 🙏👍🚩
आणि सर्वांना समान आरक्षण पाहिजे.
शांतिदुत सोडलं आणि (त्यांचे लाड सोडले) तर समान नागरी कायदा सर्वांना मान्य आहे..
Khuzli jhali
@@Ibrahimkhannadwi4018 शांतिदुता च्या वक्तव्यने कळलं सगळ्यांना 😂
@@nileshhiwalkar9985 Brober ahy yamudy bharamman tumhi marathiyanchi martat
@@Ibrahimkhannadwi4018 तुझ्या वक्तव्या मध्ये शांतिदुत दिसुन येतंय
शांतिदुत जहाँ भी जाते है वहाँ की शांति उठती नहीँ उड़ जाती है
हे तुझ्या जातीभेद बोलण्या वरुन दिसुन येतंय
@@Ibrahimkhannadwi4018 तू शांतिदूत आहेका???
जातीपेक्षा देश खूप महत्त्वाचा आहे आम्हाला ❤️
मनुष्य ही जात, आणि मानवता हा धर्म
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
He khr ahe bhava
समान नागरी कायदा लागू करावा. देशातील प्रत्येकाला समान हक्क असले पाहिजे, या बाबतीत मात्र राजकारण नको.
हे सर्वांनी केले पाहिजे फक्त हिंदू मीच नाही
ho, mag 4 baika 24 pore, kashat yetat. he Z giri kashala
जे आधी व्हायला हवं होत ते आता होतय. हो बदलतोय माझा भारत
देश महत्वाचा... 🇮🇳🇮🇳🇮🇳
हो झाला पाहिजे हा कायदा 💯💯💯💯जय हिंद जय महाराष्ट्र
बाबासाहेबांनी हा कायदा त्यांच्या काळातच लागू करायला हवा होता.मंजुर करून घ्यायला हवा होता.!
@@rajd1781 धन्यवाद ! खरोखर बाबासाहेब दूरदृष्टी असलेले नेते होते.
बाबासाहेब आंबेडकर यांना हा कायदा तेव्हा हवा होता पण तत्कालीन संसदेत तो मान्य झाला नाही।
@TULSE ENTERTAINMENT
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
@@rajd1781
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
@@dr.sudhirpatil8084
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
"सर्व धर्म समभाव" (लेखी) नुसता नावालाच आहे आपल्या देशात, प्रत्येक्षात '🔔'
Hooy vyla have
@@shivrajrajput4307
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
समान नागरी कायदा शैक्षणीक क्षेत्रात झाला पाहिजे
Nako
Right
हे त्यांनी देणार नाहीत कारण आपण शिकलो तर त्यांना अवघड होईल
बरोबर शैक्षणीक पन झालाच पाहीजे
लवकर लागू व्हावा
समान नागरिक कायदा हाच पर्याय आहे भारताला
Uniform civil law is very important for indian future...our Government has to take forward action to apply this law Law!!
समान नागरी कायदा देशाच्या हितासाठी चांगला राहील
ही तर काळाची गरज आहे .आणि तो लवकरच आम्लात यावा.
खूप चांगली आणि विस्तृत माहिती दिलीत ....
धन्यवाद
कसं काय भाऊ..?
बातमी तु निट एकली असेल तर त्यात त्यांनी हिंदु धर्मात दक्षिणेत मामा-भाची लग्न करतात हे तर सांगीतलं पण मुस्लिमांत काका-पुत्नी आणि चुलत बहीण-भावात लग्न होतात हे कुठं सांगीतलं..?
गैर मुस्लिमांना एक पत्नी हयात असताना दुसरं लग्न करण्याची परवणगी नाही पण मुस्लिम कीतीही विवाह करू शकतात हे कुठं सांगितलं आहे या व्हिडियोत..
गैरमुस्लिमांत डिवोर्स कोर्टाच्या मार्फत होतो पण मुस्लिम तीन तलाक देऊन आप-आपल्या बायका ऐकमेकांना ट्रान्सफर करून हलाला करतात आणि डिवोर्स घेतात हे कुठं सांगीतलंय व्हिडियोत..
@@somforlife2771 प्रत्येक वेळी मुस्लिमांना मध्ये घेण गरजेच आहे का ...
स्वतः चा घर साफ करा आधी मग दुसऱ्याच्या घरात डोकवा
सर्व जाती धर्मा पेक्षा देश मोठा आहे..म्हणून देशातील प्रत्येकाला नागरिकाला समान कायदा हवा..
आम्ही समान नागरी कायद्याचे समर्थक आहोत...
समान नागरी कायदा हा झालाच पाहिजे ह्या आनंदाची गोष्ट आहे
आणि ज्यांना हा समान नागरी कायदा मान्य नसेल तर ते बिंदास हा देश सोडून जाऊ शकता त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही
सर हा देश लोकशाही आहे. हुकूमशाही नाही. असा नाही करु शकात.
@@8D_Songs_For_You हुकूमशाही ने नाही तर स्वछेने
बेशक जाऊ शकतात कारण धर्माच्या नावाने देशाचं विभाजन झालेलं आहे.त्यांना मंजुर नसेल तर खरोखर निघुन जावं.तुम्हीही जगा आम्हालाही जगु द्या.
@@nandkumarmhapralkar3729 धर्मा साठी माणसे कापले गेले जर धर्मा मुळे मनुष्य मरत असेल तर तो धर्म माणसाच्या काय कामाचा माणसा साठी धर्म बनला तर तोच धर्म माणसांना मारत असेल तर तो क्या कामाचा
धर्माच्या नावाने एका शरीराचे दोन तुकडे केले
लाखो लोग मौत मे घाट उतरे
ओर क्या हुआ
ओर एक नई
समस्या तयार हो गई
जिसने पूरी दुनिया के सीर मे दर्द कर रखा है..
धर्म अगर इंसान पर हावी हो जाए तो ऐसे धर्मो को.ही खतम करो..
Jay sri ram
50 बायका आणि 100 पोर असणाऱ्यांना ह्या कायद्या ला नक्कीच विरोध असेल
शिक्षण आणि नोकरी यात समान नागरी कायदा लागू करा म्हणजे विद्यार्थी मीत्रानवरा अन्याय होनार नाही
Good
बरोबर आहे
बरोबर.❤
पहिल्यादा आपल्या चॅनलला धन्यवाद, कारण 90 टक्के लोकांना राजकारणी मूर्ख बनवतात की समान नागरी कायदा केला की आरक्षण संपणार पण असे काही नाही हे सर्वसामान्य लोकांना समजले पाहिजे
जेवढी प्रक्रिया किचकट असेल तेवढेच जास्त वेळ घालवता येईल आणि लोकांचे परत मूळ मुद्द्यांपासुन लक्ष बाजूला करता येईल. असे कायदे तर बंटी आणि बबली यांचे आवडते काम...
पप्पू च्या गुलामा कडून अजून काय अपेक्षा करणार कशात पण राजकारण चा दिसते 370 सारखा कायद्या च्या वेळेस वाटले नाही का किचकट काही
@@umesh5469 तुझ्यासारखा अंध भक्त नाही रे... आम्ही कर्तबगार, हरहुन्नरी, चतुरस्त्र नेते अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्या सारख्या नेत्यांचे नेतृत्व करावं ह्या मताचे आहोत... आम्ही भाजपा चे समर्थक आहोत रे... तुझ्यासारखे देश गुजरात्यांना विकणाऱ्या बंटी आणि बबली यांचे नाही... 😂😂😂
@@iindia18 Gujarati pan Bhartiy ch ahet.. Tyanchya industries mule jagbharat aplya deshachi ijjat wadhte.. Kahi Gujarati vyapari kharab, lutnare, khotarde asle tari wait loka tar sarva samajat astat.. Marathi lokanmadhye ek pan Khuni kiwa chorta nahi asa ahe ka?
@@ajaygaikwad9696 म्हणजे गुजराती सोडून भारतात बाकी उद्योजक नाहीच हे पण भक्तांनी मान्य केलेले दिसते...😉😉😉
@@iindia18 आरे गुलामा आधी मोदी bjp चे pm आहेत हे माहित आहे का तू bjp समर्थक असतास तर असे इथे गुजराती गुजराती केलेला नसतेस गुजरात काय भारतात येत नाही का तू फक्त सतरंज्या उचलायचं काम कर गुलामी तुझ्या नसा नसात घुसलेले दिसते
धर्माचे कुणाला काय पडले..
जन्म आणि संपूर्ण आयुष्य हे फक्त चांगलं जावं
आपली पुढची पिढीही आनंदात राहावी.
सर्वाना सर्वांनी समजून ग्यावे.
मानवता हाच धर्म असावा
प्रत्येक नागरीक हा भारतीय आहे.. भारताचे कायदे पाळावे लागतील
समान नागरी कायदा लागू करा जर भारत धर्मनिरपेक्ष करायचा असेल तर.
आणि समान संपत्ती. नाहीतर गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव चालु होइल..
संपती स्वतः च्या जीवावर कमवा लोकांनी कष्टांनी कमावलेली आपणाला कशी मिळेल.
@@mh2485 कोनी किती कष्टानी कमावली दिसतय
@@vikrantlokare880 tata, Mahendra
Communism nahi aahe asla faltu pna karayla
@@mh2485
ruclips.net/video/MP7-BOhz52E/видео.html
जर कुणाला हा कायदा मान्य नसेल त्यांनी देश सोडावा. देशात सगळे सामान आहेत.
खऱ्या अर्थाने समान आरक्षणही असायला पाहिजे.
करुन टाका हा कायदा , हीच खरी गरज हे देशाला vaccine सोबत. कारण शरीर आणि मन पण स्थिर होतील.
आता जाती पाती,धर्म,वंश,रूढी ,परंपरा,लींग
ईश्वर,अल्ला,प्रभू या सर्वाच्या पलीकडे विचार करण्याची वेळ येऊन
ठेपलेली आहे.पर्यावरण रक्षण हे महत्वाचे आहे.पृथ्वी तापत आहे,
मानवाने घातलेल्या उच्छादाने
मानवी जिवन नष्ट होण्याच्या
मार्गावर आहे तेव्हा हे ईश्वर,अल्ला
प्रभूवाले कूठे गा़यब होतील हे सांगता येणार नाही,तेव्हा सावधान.मानवाच्या उपद्रवी कारवायांना अटकाव करणारे कायदे हवेत.
बरोबर आहे.
मानव आज मंगळवार राहण्याची स्वप्न पाहतोय पण जिथे पृथ्वी सारखा एकमेव सुंदर ग्रहाचा सांभाळ करता येत नाहीये तर त्या मंगळवार जाऊन असे काय दिवे लावणार आहे देव जाणे.
🌍🌎🌏🌅🌄⛅🌈🌩️🌟🌘🌞🌌🔥🌪️ Prutvi che soundary
He khr ahe bhau hats off u broo
समान नागरि कायदा केलाच पाहिजे
धर्मापेक्षा देश मोठा
भारतील popular joke
कायदा सगळया ना सारखा आसतो....
धर्म घराच्या आतच ठेवा
हिंदु महासभेने यासाठी संविधानीक आंदोलन, तसेच न्यायालयात अभियोग दाखल केला होता.
जात काय देवाने निर्माण केली आहे का....... सर्वांना समान हक्क द्या..... जीस मे है दम वो है बाजीराव सिंघम..... हिंदवी स्वराज्य....
ह्या नंतर सगळे आरक्षण बंद करा आणि फक्त आर्थिक मागासलेनाच ठेवा
Impossible 🌶️🌶️🌶️
हा हा , आरक्षण आणि समान नागरी कायदा याचा काहीही सबंध नाही
Tai jara abhyas kra mg bola...Arakshan milat nahi mhnun bakich arakshan radd kra he chukich ahe
Aantar jatiy vivah karal tumhi
@@mrpravindhone6689 porachi aukat ani nastik nasel tarch karnar amhi dharmik ahe 🙏🏻🚩🙏🏻🚩🚩
Thank you 😊❤️
खुप सुंदर समजावलतं राव UCC ला....
सगळ्यात आधी लोकसंख्येचा कायदा व धर्मांतराचा कायदा करणे आवश्यक आहे
समान नागरी कायदा लागू करण्यात आला पाहिजे.या कायदा मुळे देशाची लोकसंख्या नियंत्रनात राहील.समाजातील सर्व सामान्य घटकांना न्याय मिळेल.
समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू करावा आज हि काळाची गरज आहे
समान नागरी कायदा भविष्यà च्या दृस्तिकोनतं चांगला निर्णय आहे लवकर लागू करा
देशात समान नागरी कायदा हवाआणि न्यायालयाकडून लोकांना लवकरात लवकर न्याय मिळाला. पाहिजे
Nyay Parmeshwar karto manushya nahi
सामन नागरिक कायदा झाला पहिजे जाती, धर्म, आरक्षण आर्थिक झाला पाहिजे... देश हित आहे.. सर्वांना एकच कायदा...समान कायदा 🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र
आरे मित्रा आधी विडिओ पूर्ण बघ समान नागरी कायदा हा धर्मा बद्दल आहे..जाती आणि आरक्षण याचा काहीच संबंध नाही
@@nikhilkhamkar6315भारतीय समान नागरी कायदा मग सर्वांना समान आरक्षणही पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने समान नागरी कायदा म्हणता येईल.
@@pramodkank1150 sman nagri kayda he adhi smjun ghya saheb arakshan ani saman magri kayda yacha kahich sambandha nahi..
@@nikhilkhamkar6315 संविधानात आहे म्हणून , समान नागरी कायदा म्हणजे, नुसते धार्मिक झाले का ? सर्वांना समान आरक्षण करा आता. तरच खऱ्या अर्थाने समान नागरी कायदा म्हणता येईल. आणि जे ओपन मध्ये आहेत ते सर्वच श्रीमंत आहेत का ? आणि जे आरक्षणाच्या जीवावर उड्या मारतात, ते सर्वच गरीब आहेत का ? जास्त कष्ट केलेला मागे राहतो आणि तुमच्या सारखे काही कमी मेहनत केलेले लाभ घेतात, त्यामुळे गुणवत्ता ढासळली आहे.
हे काम फक्त मोदीजी करू शकतात कारण त्यांना स्वत च्या खुर्ची पेक्षा देश हित महत्वपूर्ण वाटते.
आपले भारतीय संविधान कोण्या एका व्यक्तीने लिहलेले नाही. त्यामध्ये थोड्या - मोठ्या प्रमाणात इतर सदस्यांचेही योगदान आहे. आणि मुख्य म्हणजे ज्या स्वातंत्र्य विरांमुळे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
समान नागरिक कायद्यामुळे होणारे मागील व पुढील नुकसान किंवा फायदा हे माझे देशकर्तव्य म्हणून स्वीकरतो🙏
समान नागरी कायदा येईल हजारो लोक सुधारतील एक देश एकच कायदा असायला हवा जय भीम
शरीया नुसार 1947 ला एक देश बनला आहे ज्यांना अडचण आहे त्यांनी तिकडे निघून जावं.
🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳🇮🇳
Hindu rastra vale nepal la niga bosdiche ho
चांगली कल्पना आहे पण कोणताही कायदा करताना संपूर्ण सारांश माहीती करुन, संपुर्ण अभ्यास करुन करा. जेणेकरून कुठल्याही समाजातील कुठल्याही व्यक्तीला त्याचा त्रास होता कामा नये. तसे आपले शासनाने विचार करून अभ्यास करून निर्णय घेतला असेल. आमच्याकडुन समान नागरी कायद्याचे स्वागत आहे. कारण मी जन्मतः भारतीय आणि मृत्युनंतर देखील भारतीयच आहे. जय भारत.
देश पहिले नंतर जाती धर्म पंथ👍👍👍
आज देशाला खरोखरच एक देश एक कायदा म्हणजे समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे
समान नागरी कायदा लागू करण्या पेक्षा जनसंख्या नियंत्रण कायद्यात देशा चा फायदा होणार आणी कोणाला विरोध करता एणार नाही
Ani govt nokaryanch kay
Right
Right
Right
माझा देश महान आहे एक देश एक कायदा घटनेपेक्षा कुठलाही जाती-धर्म मोठा नाही त्यामुळे समान नागरी कायदा अत्यावश्यक आहे जय भारत
हव आहे समान कायदा
चांगला निर्णय आहे.
जाती धर्मा वरून वेगळे कायदे ही फालतू गिरी फक्त भारतातच आहे.
एक देश एक कायदा.
One nation one rule. To rectify mistakes it is necessary to implement common civil code.
Saman nagarik kayda alacha pahije
लवकर झाला पाहिजे समान नागरिक कायदा कारण त्याशिवाय भारत सुधरणार नाही त्याशिवाय प्रगती ही होणार नाही
खूप छान माहिती दिल्याबद्दल बीबीसी न्यूज चैनल चे धन्यवाद 🙏🙏🙏👍
UCC is absolute must for a progessive nation and all religions must agree on it.
लवकर करा देश सुधारेल आणि जे ते आपल्या जीवावर जगतील
UCC should have been implemented right from the beginning.. But Nehru s soft pro muslim stand prevented it. Certain things which were necessary from national point of view but politically inconvenient were avoided..eg. UCC,Article 370, population control measures etc. Modi is the first PM who takes decisions which are good for the nation irrespective of politics.
He is a great person. What congress couldn't do in 6 decades, alone modi did it within a decade👏👏
They not implement these kind on laws....
Because there were full of Chaos since india were independent...
Lots of states were not totally involved in India there were still Kings...
Also Lack of Government Power to Handle riots...
Lots of uneducated people. Always ready to fights with each without understanding lwas or situation...
They were divided by Religion, languages...
So the first thing first give them together...
Give them Education, Food .
Instead of UCC Nehru "Pro architect of modern india" Established Dams ,IIT's ,Medical Institutes ...etc.....💯
@@suyashsuryawanshi2229 How can that be? They could pass the Hindu code Bill even when there was stiff resistance to it ..even though Hindus were 85 pc. But they were afraid to defunct the personal laws of 15 pc minorities fearing law and order situation.. pure hogwash! There was no political will.
@@belenophile5012 Yes gas , petrol , oil prices double what modi did
Article 370 was because of hindu Raja ...Hari Singh..not because of nehru or jinnah
Good justic .it s a start to develop India .soon start this low .very good step from our government .tnx
सर्वोपरी देश आहे.
समान नागरी कायदा झालाच पाहिजे.जय हिंद
समान नागरी कायदा लागू केला तर मध्यमवर्गीय गरीब लोक मागे राहतील शिक्षणात, अजून बरेच काही
एक देश एक कायदा समान नागरी कायदा पाहिजे या देशातल्या सर्व लोकांसाठी एकच कायदा पाहिजे
सर्व प्रथम शाळेच्या दाखल्यावर जत लिहू नका
भारतात हिंदू धर्म भारतीय ही एकच जात ठेवा
एक समान कायदा हा भविष्यातील पिठीसाठी एक वरदान ठरेल
धर्म=भारतीय,जात=भारतीय
अगदी बरोबर आहे
Bakiche darm kuthe jatil? 😳
पहिल्यांदा लोकसंख्या नियंत्रण यावर कायदा झाला पाहिजे
समान नागरी कायदा झाला पाहिजे
समान नागरी कायदा झालाच पाहिजे. पण त्या पूर्वी समाजात आर्थिक समानता झाली पाहिजे. गरीब श्रीमंत अशी दरी नाही पाहिजे.
ईतर धर्मिय कायदे कायम ठेवून त्यासोबतच समान नागरी कायदा आणावा , ज्यांना आवडेल ते लोक वापरतील, कालांतराने बदल स्विकारतील.
या कायद्याची अत्यंत गरज आहे भारतात
Kya baat hai 👌👌👌👌👍👍 ek no , laukar karaa samaan naagri kaayda 👌aarakshana nighale pahijey saglyanche - samaan kara saglyanna 👍 mi swatah modi shah cha photo laavel gharaat jar ha nirnay ghetla tar 👌👍
देश हा देवची पवित्र कायदा त्याचे व्यवस्था सूत्र ! 🇮🇳
- वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
समान नागरी कायदा व्हायलाच पाहिजे
मी माझ्या मुस्लिम बांधवाना नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या धर्मातील कट्टर प्रथा बंद करा
आज तुमच्या धर्मावर देशातच काय सर्व जगात थू थू होऊ चालली आहे।
जरा practically विचार करा
एकच माणूस 4 -4 बायका करतो !!
म्हणजे ही गोष्ट किती हास्यास्पद व लाजिरवाणी पण आहे।🙏
खुप छान माहिती सर धन्यवाद
आजवर असे वाटायचे की फक्त अल्पसंख्यांक लोकांवर 2 मुलांचे बंधन आले पाहिजे म्हणजे समान कायदा
As BJP having more than 75% Lok-Sabha seats ...they can do it...But only when there is a will there is a way. I also believe & see in Maharashtra ...Brahmins / Marathas are the most hampered community in terms of Education and Employment.
I am firstly and lastly Indian राज्यघटना के अनुसार अपने धरम की आस्था अपने घर मे ही रहना चाहिए जब भी आप घर से बाहर निकलते तब आप एक भारतीय हो समान नागरी कायदा होना जरुरी है
न्यायालयाला जरी वाटला की हा कायदा अमलात आणावा तरी पण **** राजकारणी लोक हा कायदा आणून नाही देणार....😠
Barobar ahe
दुबे यांचे जाहीर आभार....
Notabandi sarkhe ekach zatkyat Kay te hoil !