अंध श्रद्धा निर्मूलन सर 🙏🏻जयभिम आपण फार सुंदर रित्या वैज्ञानिक दृष्टिकोन व गाडगेबाबा यांची माहिती दिली.सर धन्यवाद.v r proud ऑफ u. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे.संविधान झिंदाबाद.
समाज सुधारका शि़वाय कोणता ही देश, राज्य चालू शकत ना ही ,कारण जे समाजा मध्ये चूकिचे काम करतात त्याना ताळयावर आणणेचे काम करते ,जो परेंत अधंश्रध्दा जणतेच्या डोक्यातून काढणे आवश्यक आहे ,आपण असेच काम करीत रहा आम्ही आपले बरोबर आहोत
मानवता हाच खरा धर्म आहे. त्याचा स्वीकार करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय घटना ही जगातील सर्वात अमूल्य आहे. तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. Give big respets to our CONSTITUSTION of India for save DEMOCRACY AND GIVE JUSTIES TO ALL CITIZANCE OF INDIA. JAY BHARAT .JAY I.N.D.I.A. SATYAMEVAJAYATE.
खुप छान व्याख्यान दिले सर परंतु अलीकडे पुन्हा आपलं देश त्याच मार्गाने जाताना दिसत आहे.आजचा सुशिक्षीत तरुण पिढी सुध्दा खोट्या गोष्टीवर विश्वास करतो आहे.
शाम मानव सर , आपल्यासारख्यांचे विद्वत विचार सर्वसामान्यांना सद्यपरिस्थीत दिलासा देणारे आहेत . आपल्या इतकं सहजपणं व्यक्त होता येणं शक्य नाही परंतु आपल्या वाणीने तृप्त केलं .धन्यवाद !
यांचे सारें विचार, बुद्धीमत्ता हिंदूंच्या सनातन धर्म संस्कृती विरोधी कां असते, परधर्मियांच्या अंधश्रद्धांवर कां दातखीळ बसते? कारण स्पष्ट आहे यांची बुद्धी गहाण टाकलेली आहे! आणि यांची सारी बुद्धीमत्ता कुतर्कावर आधारित आहे! हे सारे बुद्धीजीवी भाडोत्री आहेत.
Very great thought sir, I like so much for your explanation , you really like reformer your speech is perfectly studied and about supersation in India, jaybhim JAYSAVIDHAN bhushan
पैल्याद हा मुद्दा आहे ईवीऐम मशीन याना हटल्यासीवाय चालनार नाही ईवीऐम मशीन हटवा आणि लोकतंत्र बघावा आज कलम युग आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भीम जय संधीवात जय महाराष्ट्र
❤❤ ग्रेट इंडियन अंधश्रध्दा निर्मूलनाचे अधक्ष सर्व कार्यकरते जे काम. करते.ते काम सरकार ने शाळा व विद्यालय मध्ये शिकवणे सुरू केले.असते तर भारततात आज जी परस्थिती आहे ती खरोखरच बदलेली असती.
अंध का मतलब भी पता नही,जीस मूरख को आखे है,देख ,सकता है ,सून सकता है,यो सबसे बडा अंधा है,ईससे पहीले एक मूरख था जीसको कूच पता नही लेकीन जनताको ,अंध और शद्रा का पाट पडाते रहा ,नाम दाभोळ कर ,बेटे का नाम भी बदल दीया,ऐसे फालतू मूरख ,कूच पता नही दूनयाको अपने फालतू वीचार बाटते रहो
शाम मानव है ये,भशन और जात और ,अंध ,ईतना भाशन देयेगा खूपको पता नही,ऐसे फालतू मूरख जब जनताको जीवन जीने का मारग बतायेगे ,तो,सोच लेना ,जात से कीसीका पेट नही भर सकता लेकीन ये टकला आपको मूरख बना रहा है,सावधान रहो,दाभोळक कया ,
डॉ.शाम मानव सरांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करण्याची नितांत गरज या देशाला आहे .धन्यवाद सर , आपले अत्यंत प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण विचार आम्हांला यापुढेही सतत वैज्ञानिक विचारांची आठवण करून देत राहतील .
खुप ग्रेट विचार सर तुम्ही ही चळवळ खुप मजबुतीने व चागल्या विचार धारेने रूजवली व ही चळवळ सर्वासाठी व देशासाठी किती उपयोगाची आहे खरोखर सर तुम्ही पुरोगामी विचाराचा वारसा चालवत आहे धन्यवाद , जय हिंद जय संविधान जय भिंम जय भारत.
डॉ. शाम मानव सर आपले आदर्श, आपले, विचार व त्या विचारांची मांडणी अत्यंत उच्च दर्जाची व आपले कार्य तर आज संपूर्ण भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे.आम्हाला आपल्याबद्दल नितांत आदर आहे. 🙏🙏🙏🙏🙏
*श्याम मानव आणि अनिस व सर्व समाज सुधारकांचे मनापासून अभिनंदन करतो,* *तुम्ही करत असलेले कार्य अतिशय विज्ञानिक आहे,* *धर्माच्या नावावरून ज्यांनी जनतेला लुबाडले त्यांच्या भांडा फोड केलं,* *आणि या सर्वांत पिसत असलेलें बहुजन नागरिक यांना जात, वर्ण मध्ये वाटून यांचा कसा वापर केला जातो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आधुनिक पद्धतीने पटवून दिले,* *आपल्या देशातील राजघटना टिकावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया,* *कारण आज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त संविधान देतो,* *हाच संदेश आपल्याला घराघरात रुजवायचा आहे.* #We_are_Indian_Firstly_and_Lastly 🇮🇳
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन सर आपलं पूर्ण असे वैचारिक मंथन विचार ऐकले आणि एक गोष्ट लक्षात आली की गावातील लोक यांना माहिती अज्ञान यामुळे लोक फसवणूक केली जाते .... खरंतर गंभीर बाब ही आहे की शहरात राहणारे लोक शिक्षण घेतले हे लोक गावातील लोक न पेक्षा अंधश्रद्धा पसरवतात. ..... दुसरीकडे सायन्स चे विद्यार्थी यांच्यात विज्ञानाच्या युगात तर विचार वैचारिक मंथन होताना दिसत नाही. सर आपलं पूर्ण वेळ विचार ऐकून आम्ही पुन्हा रिचार्ज झालोय आहे पुन्हा काम करण्याची जिद्द चिकाटी ठेवू. धन्यवाद सर
सर जिंदाबाद, मला आपल्याला ऐकण्याची खुप इच्छा होती आज आपणास ऐकलं एवठा मोठा अभ्यासपूर्वक अनुभव आणि मांडण्याची पद्धत, स्पष्ट प्रभावी भाषा जनसमुदायाला खिळवून राहतो...
खरच मानव सर त्या आठवले ला बोलायच होत, तुझ्या सारखे पैसा करिता विकणारे माझे कार्य कार्यकर्ते नाहीत , Dr Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल अधिक आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम करणारे आहेत
हे खरं "पांडित्य"..!ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करण्याची ताकद या ध्येयवेड्या व्यक्तीच्या "अमोघ" वाणीत आहे. साक्षात दंडवत आपल्या बुद्धीचातुर्याला *शाम मानवजी*....
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे सर आपण 🙏🙏🙏 राजकारण्यांचा सहभाग घेणे अत्यंत गरजेचे असते हा महत्वाचा संदेश आपण आपल्या भाषणातून दिला आहे या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि सहज समजेल अशा शब्दात विश्लेषण करताना केलेल्या प्रवासाचा अनुभव आपण मांडला धन्यवाद सर तसेच सर्व सहकारी आणि आपल्या सोबत असणाऱ्या भारतीय जनतेचे अभिनंदन
Very very Thank you very much and gratitude, Salute from my bottom of the heart. U elevated and senciarly guide me and stable my life in 1991 at Mumbai Dadar.once again thank you and best wishes from my soul and brain.Also Salute by heart to Anil Deshmukh sir and Vijay Vettiwar sir.
Very nice explanation by Dr. Shyam Manav. Keep it up. I am so called mahar by birth but married in a so called kokanasth brahmin family. Very rational and educated family.
आपल्या नावांतच मानवता आहे.आपल्या बोलण्यात मानवता आहे. आपल्या आत्म्याची तळमळ आपल्या प्रत्येक शब्दाशब्दात जाणवते आपल्याला विस्तारीत बोलणे वेळेअभावी जमत नसले तरी तरी त्यातल्या आवश्यक भावांचा शोध लागतो.आजच्या कळाची गरज आपण आहात. कारण आपल्याला ऐकतानाच नवी पिढी तयार होते.मला वाटते सुश्मा ताईं सारख्यांकडे पाहिल्यावर सुज्ञांच्या लक्षात येते.आपले खूप आभार.
ध्यानात घ्या आजची पिढी जेव्हा संघर्ष करते, तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते ! "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर"
अंध श्रद्धा नसावी पण श्रद्धा जरूर असावी ! चांगला समाज श्रद्धेतून तयार होतो ! मोदी so called उच्च जातीचे नाहीत पण त्यांचे विचार उच्च आहेत ! चांगल्या विचारांची माणसे असणे गरज असते !
अंध श्रद्धा निर्मूलन सर 🙏🏻जयभिम आपण फार सुंदर रित्या वैज्ञानिक दृष्टिकोन व गाडगेबाबा यांची माहिती दिली.सर धन्यवाद.v r proud ऑफ u.
मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे.संविधान झिंदाबाद.
सनातन हिंदू धर्म हाच खरा मानवता धर्म.
तोंडातून माणूस जन्म घेतो याच तुम्ही समर्थन करता का?@@rajendradhavalikar1388
डॉ.मानव सर आपले विचार आम्हा बहुजन समाजातील लोकांना खूप मार्गदर्शक ठरत आहेत
आपले मनापासून आभार
कुठे शिकवली जाते मनुस्मृती
इतर धर्मांत वाईट शिकवले जाते त्याला विरोध करा
फारच छान जबरदस्त भाषण श्याम मानव सर असे कार्यक्रम पुर्ण देशात व्हा या ला पाहिजेत अकोल्यात कार्यक्रम घ्यावा हि विनंती अशोक वानखडे
समाज सुधारका शि़वाय कोणता ही देश, राज्य चालू शकत ना ही ,कारण जे समाजा मध्ये चूकिचे काम करतात त्याना ताळयावर आणणेचे काम करते ,जो परेंत अधंश्रध्दा जणतेच्या डोक्यातून काढणे आवश्यक आहे ,आपण असेच काम करीत रहा आम्ही आपले बरोबर आहोत
मानवता हाच खरा धर्म आहे. त्याचा स्वीकार
करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
भारतीय घटना ही जगातील सर्वात अमूल्य आहे. तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे.
Give big respets to our CONSTITUSTION of India for save
DEMOCRACY AND GIVE JUSTIES TO ALL CITIZANCE OF INDIA.
JAY BHARAT .JAY I.N.D.I.A.
SATYAMEVAJAYATE.
खुप छान व्याख्यान दिले सर परंतु अलीकडे पुन्हा आपलं देश त्याच मार्गाने जाताना दिसत आहे.आजचा सुशिक्षीत तरुण पिढी सुध्दा खोट्या गोष्टीवर विश्वास करतो आहे.
आदरनिय महोदय, अती महत्त्वाचे भाषण केले आहे जनतेला जागरुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद.
सरांचा खूप प्रगल्भ विचार आहे आणि हे काळाची गरज आहे खूप खूप आभार 🙏
आपले विचार ऐकून आनंदीत झालो, आपले मन:पुर्वक आभार. जय भीम🙏 जय संविधान
शाम मानव सर , आपल्यासारख्यांचे विद्वत विचार सर्वसामान्यांना सद्यपरिस्थीत दिलासा देणारे आहेत . आपल्या इतकं सहजपणं व्यक्त होता येणं शक्य नाही परंतु आपल्या वाणीने तृप्त केलं .धन्यवाद !
डॉ. शाम मानव सरांचे विचार समाज सुधारकच आहे, फार प्रगल्भ अभ्यासक आहेत , आज देशाला अशा व्यक्तीमहत्वाची फारच गरज आहे.
Right good
यांचे सारें विचार, बुद्धीमत्ता हिंदूंच्या सनातन धर्म संस्कृती विरोधी कां असते, परधर्मियांच्या अंधश्रद्धांवर कां दातखीळ बसते? कारण स्पष्ट आहे यांची बुद्धी गहाण टाकलेली आहे! आणि यांची सारी बुद्धीमत्ता कुतर्कावर आधारित आहे! हे सारे बुद्धीजीवी भाडोत्री आहेत.
Right sir ❤
😂😂😂
Very great thought sir, I like so much for your explanation , you really like reformer your speech is perfectly studied and about supersation in India, jaybhim JAYSAVIDHAN bhushan
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आम्ही धन्यवाद. जय शिवराय. जय भिम.
साहेब आपले धाडस आणि आपला अभ्यास आणि ही सर्व मांडणी अतिशय महत्वाची आहे, आपल्या या परिवर्तन वादी क्रांतिकारी विचाराणा माझा क्रांतिकारी जयभीम, जयशिवराय
❤❤❤❤❤❤😊
0vpp
आजच्या काळात मानव सरांची व्याख्यान भारतभर होण्याची आवश्यकता आहे.अन्यथा मोदी नांवाचा हैवान या देशाच कधीही न भरून येणारे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही.
Right
अगदी बरोबर
पैल्याद हा मुद्दा आहे ईवीऐम मशीन याना हटल्यासीवाय चालनार नाही ईवीऐम मशीन हटवा आणि लोकतंत्र बघावा आज कलम युग आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भीम जय संधीवात जय महाराष्ट्र
SHAM MANAV YACHE मताशी 100
PARSENT 💯 AGREE HAI.
एकदम बरोबर❤
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव जी आगे बढो हम SC St OBC आपके साथ हैं.
हड़ 2% sc सोडून कोणीच नाही आहे साथ
आपण नेहमीच अनमोल विचार मांडता सर.ऐकून खुप बे वाटत. दुःख याच वाटत विचार अमलात आणणे सोडाच पण विरोध करतात.
❤❤ ग्रेट इंडियन अंधश्रध्दा निर्मूलनाचे अधक्ष सर्व कार्यकरते जे काम. करते.ते काम सरकार ने शाळा व विद्यालय मध्ये शिकवणे सुरू केले.असते तर भारततात आज जी परस्थिती आहे ती खरोखरच बदलेली असती.
Right congregation very good thanks
अंध का मतलब भी पता नही,जीस मूरख को आखे है,देख ,सकता है ,सून सकता है,यो सबसे बडा अंधा है,ईससे पहीले एक मूरख था जीसको कूच पता नही लेकीन जनताको ,अंध और शद्रा का पाट पडाते रहा ,नाम दाभोळ कर ,बेटे का नाम भी बदल दीया,ऐसे फालतू मूरख ,कूच पता नही दूनयाको अपने फालतू वीचार बाटते रहो
शाम मानव है ये,भशन और जात और ,अंध ,ईतना भाशन देयेगा खूपको पता नही,ऐसे फालतू मूरख जब जनताको जीवन जीने का मारग बतायेगे ,तो,सोच लेना ,जात से कीसीका पेट नही भर सकता लेकीन ये टकला आपको मूरख बना रहा है,सावधान रहो,दाभोळक कया ,
🙏🙏🙏
Thanks
शाम मानव सर, आप लेख विचार बहूजनांसाठी प्रभावीत करणारे आहेत. धन्यवाद. जय शिवराय. जय भिम..
डॉ.शाम मानव सरांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करण्याची नितांत गरज या देशाला आहे .धन्यवाद सर , आपले अत्यंत प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण विचार आम्हांला यापुढेही सतत वैज्ञानिक विचारांची आठवण करून देत राहतील .
मानव सर खरोखरच ह्या विचारांची खूप गरज आहे देशाला.
खुप ग्रेट विचार सर तुम्ही ही चळवळ खुप मजबुतीने व चागल्या विचार धारेने रूजवली व ही चळवळ सर्वासाठी व देशासाठी किती उपयोगाची आहे खरोखर सर तुम्ही पुरोगामी विचाराचा वारसा चालवत आहे धन्यवाद , जय हिंद जय संविधान जय भिंम जय भारत.
खुप महत्वपूर्ण मुद्दे मांडले ज्या ना प्रत्येक माणसाने समजून घ्यावं व देशहितासाठी आत्मसात करावं...
खरच खुप खुप चांगले विचार आहेत ़शरद पवाराचे कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद ़तसेच सुषमा आंधारे यांचेही कौतुक केले याबद्दलही धन्यवाद ़
सुंदर सर्व सुंदर अंती सुंदर जय भीम जय संधीवात जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
आपल्याला अंधश्रद्धा निर्मुलन पुढील कामासाठी शुभेच्छा....
डॉ. शाम मानव सर आपले आदर्श, आपले, विचार व त्या विचारांची मांडणी अत्यंत उच्च दर्जाची व आपले कार्य तर आज संपूर्ण भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे.आम्हाला आपल्याबद्दल नितांत आदर आहे. 🙏🙏🙏🙏🙏
*श्याम मानव आणि अनिस व सर्व समाज सुधारकांचे मनापासून अभिनंदन करतो,*
*तुम्ही करत असलेले कार्य अतिशय विज्ञानिक आहे,*
*धर्माच्या नावावरून ज्यांनी जनतेला लुबाडले त्यांच्या भांडा फोड केलं,*
*आणि या सर्वांत पिसत असलेलें बहुजन नागरिक यांना जात, वर्ण मध्ये वाटून यांचा कसा वापर केला जातो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आधुनिक पद्धतीने पटवून दिले,*
*आपल्या देशातील राजघटना टिकावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया,*
*कारण आज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त संविधान देतो,*
*हाच संदेश आपल्याला घराघरात रुजवायचा आहे.*
#We_are_Indian_Firstly_and_Lastly 🇮🇳
महा मानवांचे विचार,प्रा.शाम मानव सर अतिशय प्रभावी रीतीने सांगत असतात
शत् शत् नमन सलाम सर
Very very motivational speech sir for all Indian people and oppose to supertation.
grateful work तुमच्या सारख्या विचारवंतामुळे जीवनात बदल झाला
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन सर आपलं पूर्ण असे वैचारिक मंथन विचार ऐकले आणि एक गोष्ट लक्षात आली की गावातील लोक यांना माहिती अज्ञान यामुळे लोक फसवणूक केली जाते .... खरंतर गंभीर बाब ही आहे की शहरात राहणारे लोक शिक्षण घेतले हे लोक गावातील लोक न पेक्षा अंधश्रद्धा पसरवतात. ..... दुसरीकडे सायन्स चे विद्यार्थी यांच्यात विज्ञानाच्या युगात तर विचार वैचारिक मंथन होताना दिसत नाही. सर आपलं पूर्ण वेळ विचार ऐकून आम्ही पुन्हा रिचार्ज झालोय आहे पुन्हा काम करण्याची जिद्द चिकाटी ठेवू. धन्यवाद सर
सर खरोखर आत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलि त्याबद्दल धन्यवाद जयभीम जय संविधान
Aare brahman aahe to
@@saurabhshinde611 व्यक्ती जातीने नाही तर विचारांनी ओळखला जातो
One of the finest speech of Sham Manav ji
Yach....karnane..tukaram..maharajcha......brahamanani..khun..kela...aahe...aani.......samaz..pramodhan..karala..tikuch..dile...nahi....aatatari..savad..vha....aani..sahakayr..Kara.
Manav sir are you great samaj sudharak bhatshaahi mudabad salute your job
मा डॉ शाम मानव सर 💯👌भाषण आहे आपल्याला मनापासून धन्यवाद 🫀🙏🙏🙏
सर जिंदाबाद, मला आपल्याला ऐकण्याची खुप इच्छा होती आज आपणास ऐकलं एवठा मोठा अभ्यासपूर्वक अनुभव आणि मांडण्याची पद्धत, स्पष्ट प्रभावी भाषा जनसमुदायाला खिळवून राहतो...
Very nice explanation sir ,each and everyday such type of brainwashing is required in all villages of Maharashtra and country
डॉक्टर श्याम मानव... खूप छान विश्लेषण.....
हे काम. सर्व. शिक्षण. पद्धती. मध्ये. आले. पाहिजे. Sir,jay. Bhim, Jay. Savidhan,,,
श्याम मानव सरांचे विचार समाजात अति महत्वाचे आहेत
Excellent guidance and information sir Thanks 🙏
Congratulations & best wishes to all team members with 🙏🏻 Jay Bhim ☸️ Namo Buddhay 🙏🏻
Bahot Acche sham manau sahab
खरच मानव सर त्या आठवले ला बोलायच होत, तुझ्या सारखे पैसा करिता विकणारे माझे कार्य कार्यकर्ते नाहीत , Dr Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल अधिक आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम करणारे आहेत
हे खरं "पांडित्य"..!ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध
करण्याची ताकद या ध्येयवेड्या व्यक्तीच्या "अमोघ" वाणीत आहे. साक्षात दंडवत आपल्या बुद्धीचातुर्याला
*शाम मानवजी*....
khoop chhan wichar mandale sir
सर हम लोग कुछ भी कह लें , कुछ भी कर लें , तब तक बीजेपी नहीं हार सकती ,जब तक उसके कब्जे में ईवीएम है , हम यह भूल जाते हैं ।
एकदम सही कहा आपने!💪💪
Right
Right ahe sir pan deshatil jantatar gulam banun ahe aata kay karaycha te sanga
कर्नाटक मध्ये मशीन
चालु होती का ?
Veri good bhai❤❤❤❤😮
सर आपका काम बहुत ही सराहनीय है यहां पर बाबा ढाबा तीन पैजामा बहुत है जो बोली बाली जनता उनकी चंगुल में फस जाती है घर का एवं समाज का नुक़सान कर लेते हैं।
अभिनन्दन!! श्याम मानव ज़ी मी आपल्याशी 100% सहमत आहे!!
Salute Dr. Sham manavi leelatai chitale mahatalaya pramane sham manav gharoghari zale pahije jaibhim jaishivaray jaisavidhan 👍🙏🙏💐💐💐💐
महोदय आज आपण संभाषण खुप खुप सुंदर विचार कराराला लावणारे आहे धन्यवाद सर
Heartily congratulations to all team members
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे सर आपण 🙏🙏🙏 राजकारण्यांचा सहभाग घेणे अत्यंत गरजेचे असते हा महत्वाचा संदेश आपण आपल्या भाषणातून दिला आहे या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
सत्ते विचार मांडले.धन्यवाद
बहुजनांच्या उद्धारासाठी जे कार्य हाती घेतले ते खूप चांगलं आहे सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय
डाॅ. साहेब आशे विचार निर्मान होण्या मागे फक्त आणीफक्त ज्याने विश्व निर्माण केल त्याच्याशी डायरक्ट जूडण आणी वरचा मय होण.
शाम मानव सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे.
सर अजुनही अंजनगाव सुर्जी मधिल गुलाब बाबा चा भंडाफोड आठवते आम्हाला .🙏🏻
फार सुंदर विचार प्रबोधन केले आहे.👌👌👌
धन्यवाद सर न मो बुद्ध जयभीम बहुत बढीया
Brahman aahe to🤣🤣
सर, आपले विचार मानवी दुष्टिकोनातून खुप मौलिक आहे.
आपल्या धाडसाला सलाम,
आणि मला समजवलेल्या बद्दल धन्यवाद.
शाम मानव हे खरोखर प्रगल्भ विचारवंत आहेतया तीळ मात्र शंका नाही त्यांना माझा नमस्कार
फार छान अनुभव आणि वास्तव विचार मांडला आहे सर नमस्कार आणि शुभेच्छा मनपूर्वक आभार
अतिशय सुंदर आणि सहज समजेल अशा शब्दात विश्लेषण करताना केलेल्या प्रवासाचा अनुभव आपण मांडला धन्यवाद सर तसेच सर्व सहकारी आणि आपल्या सोबत असणाऱ्या भारतीय जनतेचे अभिनंदन
भारतीय लोकशाही, संविधान, संसदभवन, प्रजासत्ताक देशात मनुवाद,भटजीवाद, पुरोहितवादी सत्ता उखडून टाकली पाहिजे असे वाटते
shafi kudle
मनुवाद म्हणजे काय ,,,,
यात वाटण्यासारखे काय आहे ? उखडून कायमची फेकून दिली पाहिजे ...
Nakkich
Ukhadun takli Pahije nehmi sathi 👍👍
@@madhusudansalkar2309विषमता फैलवणारी व्यवस्था
Congratulations to all team members
सगळ्या टिमच हार्दिक अभिनंदन 💐💐
कशा बद्दल सत्ता बदलण्यासाठी मुळा पासून सुरुवात करा. दोन तीन पिढ्या नंतर राज्य तुमचेच.
CONGARETULETULESTION TO DR.
SHAM . MANAV.SIR.FOR YOUR VERY
NECISSESARI DISCUSSION GIVE TO
ALL COMMON PEOPLE.
THANK VERYY MUCH.
Very very Thank you very much and gratitude, Salute from my bottom of the heart. U elevated and senciarly guide me and stable my life in 1991 at Mumbai Dadar.once again thank you and best wishes from my soul and brain.Also Salute by heart to Anil Deshmukh sir and Vijay Vettiwar sir.
Very nice explanation by Dr. Shyam Manav. Keep it up. I am so called mahar by birth but married in a so called kokanasth brahmin family. Very rational and educated family.
छान विवेचन, केले आहे सर,
Well educated and studios personality. This is social improver. 😊
आपली बौद्धिक विचारसरणी ऐकली भरपूर ज्ञानात भर पडली.
Salute Manavsir your thinking
Salute to Shyam Manavji
आपल्या नावांतच मानवता आहे.आपल्या बोलण्यात मानवता आहे. आपल्या आत्म्याची तळमळ आपल्या प्रत्येक शब्दाशब्दात जाणवते आपल्याला विस्तारीत बोलणे वेळेअभावी जमत नसले तरी तरी त्यातल्या आवश्यक भावांचा शोध लागतो.आजच्या कळाची गरज आपण आहात. कारण आपल्याला ऐकतानाच नवी पिढी तयार होते.मला वाटते सुश्मा ताईं सारख्यांकडे पाहिल्यावर सुज्ञांच्या लक्षात येते.आपले खूप आभार.
शाम मानव सर अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत, परखड बोलण्यात संपूर्ण भारतात हात कोणीही माईचा लाल धरू शकत नाही, ग्रेट आहेत ते
मा.शाम मानव एक आदर्श व्यक्ती आहेत आणि प्रेरणादायी विचार समाज घडविण्यासाठी महत्त्वाचे आहेत
Agadi barobar sir,sushma andharemadam Prabodhankar Thakre aani bahujanancha sarv aaradhyana vyavsthit mandu shaktat aani tyani te satat karave hi shubheccha 💐
Sunder
ध्यानात घ्या आजची पिढी जेव्हा संघर्ष करते, तेव्हा उद्याची पिढी
सन्मानाने जगते आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते !
"महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर"
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेला व तेथील सर्व कार्यकारी मंडळीतील अधिकाऱ्यांना शतकोटी वंदन अशीच जनजागृती करत राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना
श्याम मानव महोदय आपको सरकार सरोकार करें ना करें आप जनता के दिलों में बसे हैं।
WE RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY AND NOW WE ALSO LOVE YOGIJI AND DEVENDRAJI AND EKANATHJI AND HEMANTAJI BISHWAJI.
That Soll Right Sir, Jaybhim JayKranti, JaySavidhan Namo Budhay Jay Bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳, 👍 Thank You.
अप्रतिम विश्लेषण, खुप छान धन्य वाद sir🙏🏻🙏🏻
Super information absolutely perfect and useful I am Salute you and your knowledge 🙏
गडकरी मंचावर बसले असतांना आपण आपले विचार स्पष्ट पणे मांडता यातच आपले मोठे पण दडले आहे.आपणास सलाम
Khup Sunder sarvana hardik shubhechha 💐💐💐
धन्य माता पिता श्यामजीचे ज्यानी कर्तृत्वंवान मुलाला जन्म दिला।आपल्या ला सतायुष लाभो।। नमस्कार
Great thoughts Sir
लोकशाही हाच आधुनिक धर्म, भारतीय राज्यघटना हा धर्म ग्रंथ! त्यांचे रक्षण करणे हे आमचे पवित्र कार्य आहे.
अतिशय सूंदर आणी समाज जागृत करणारी विचारधारा आपण मांडली आहे.
खूप छान मार्गदर्शन . तुम्हाला ऐकताना दाभोळकर सरांची आठवण येते
ग्रेट सर...🙏🙏🙏तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन सर...🙏🙏🙏
Very nice work 🙏🙏
अंध श्रद्धा नसावी पण श्रद्धा जरूर असावी ! चांगला समाज श्रद्धेतून तयार होतो ! मोदी so called उच्च जातीचे नाहीत पण त्यांचे विचार उच्च आहेत ! चांगल्या विचारांची माणसे असणे गरज असते !
Very nice information and speech also 👍
Very good job you are doing keep it up congratulations 👏
सर आपको कोटी कोटी प्रणाम
Thanks Shyam Manav ki