अकाश आणि भूमी दोघेही मतिमंद आहेत. त्यामुळे रागिणीची कटकारस्थाने चालूच राहणार आहेत. त्यामुळे तीच तीच बोअर कारस्थाने पाहण्यापेक्षा सिरिअल पाहणे बंद करणे चांगले.
AAJCHE JE UPDATE SANGITALE AAHE TE PAN AAJ DIDALE NAHI , HY UPDATES WAR VISHWAS KASA AANI KA THEWAYACHA , TYAPEKSHA UPDATES DEUCH NAKA , HICH APEKSHA , PAN TUMHI ITAKE BESHARAM AAHAT KI TE TUMHI DETACH RAHANAR HEHI TITKECH KHARE
रागिणी व पौर्णिमा यांची कारस्थाने आता थांबवा नाहीतर सिरीयल बंद करा.
किती दिवस ही डोली रागिणी अजून किती जणांचे जीव घेणार आहे तिला सगळ आदी कळत तस भूमीला व आकाशाला पण कळू देत
बरेच दिवस कारस्थान दाखवले आहे पुरे झाले खरंच थोडे तरी छान काहीतरी दाखवा
रागिनी चे कारस्तान थांबवा नाही तर सिरियल बंद करा
अकाश आणि भूमी दोघेही मतिमंद आहेत. त्यामुळे रागिणीची कटकारस्थाने चालूच राहणार आहेत. त्यामुळे तीच तीच बोअर कारस्थाने पाहण्यापेक्षा सिरिअल पाहणे बंद करणे चांगले.
काही उघडकीस येत नाही कारस्थान होतय राहणार
अन्ना चा अनादर करु नका अन्न कसही वाया घालवू नका
प्रत्येक सिरियल मध्ये vhilan असणे आवश्यक आहे का
प्रत्येक सिरीयल मध्ये चार पाच व्हीलन का असतात
Debalila.v.pandarya.palicha.yevada.vilanpapa.kami.kar.malika.band.kar.
देवा बाबतीत तरी वाईट घडवू नका
AAJCHE JE UPDATE SANGITALE AAHE TE PAN AAJ DIDALE NAHI , HY UPDATES WAR VISHWAS KASA AANI KA THEWAYACHA , TYAPEKSHA UPDATES DEUCH NAKA , HICH APEKSHA , PAN TUMHI ITAKE BESHARAM AAHAT KI TE TUMHI DETACH RAHANAR HEHI TITKECH KHARE