तर ब्राम्हणांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर I Abhivyakti I
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- तर ब्राम्हण समाजाला स्वतःसाठी वेगळं राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
ब्राम्हण समाजातील थोर व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणाऱ्या 'ब्राम्हण रत्ने' या ग्रंथाचं पुण्यात नुकतंच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झालं.या प्रसंगी काही वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
#shivajimaharaj #savitribaifule #shahumaharaj
Mail: ravindrapokharkar1@gmail.com
जे ब्राम्हण विचाराने प्रगतीच्या विचाराचे होते तेच, बाबासाहेब यांच्या सोबत होते
किती केविल वाणी प्रयत्न चालला आहे की आम्हीच श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा . 😢😢😢😢😢😢
नाही . तुम्हाला ठसठसतय .
Brahman lokani je karya kela ahe te sangnyat laj ksli ..tyacha abhiman asnyat laj ksli...tumhala te awdt nahia ha tumcha dosh...awdt nsnyapeksha bghvt nahia mhanayla harkat nahi
Maharachi ka jalte kalat nahi maratha lok thokta tumala nav yet amcha
@@ronaldoKing23145 Bhima koregav Aapan visarla
@@ravigawande3274 are anpada history watch ambedkar la rejiment madhi ghya manun bhik magavi lagli betyya
शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींच नाव स्वाभिमानाने आदरांनं घ्याव लागणारच ते आमचं प्रेरणास्थान
शाहू फुले आंबेडकर हे आपल्या भारताचे आदर्श आहे हे जगाला मान्य करावे लागेल १०१/ जय शिवराय
आम्बेडकर कोण आहे हा y
यांची जी कला आहे बोलण्याची तीच आम्हा लोकांचा घात करते...... किती सहजपणे आणि समाधान पणे बोललात की एका विद्वान माणसास सुद्धा कळणार नाही की हे खरच खर बोलत आहेत की खोट मंग तुम्हा आम्हा सारख्या अर्धवट शिकलेल्या लोकांची काय हाल होतील............
म्हणून तर अजून सुद्धा सर्व बहुजन समाजाला फक्त ब्राह्मण हे म्हणेल तेच खरे वाटते, यातच त्यांचे विजय आहे........
आमच्या महापुरुषांचा वेळ आणि कार्य तुमच्या चूका सुधारण्यासाठी गेला नसता तर आज बहुजन समाज सुखात असता... जय शंभुराजे
Yes...
धर्माधिकारी साहेब तुम्ही नारायण भट चुकीचे होते हे सांगायला विसरत आहात. तुम्ही धर्माच्या नावाखाली माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही तुम्ही.....
5000 वर्ष झाले तुम्हाला आरक्षण आहे. 📚🖊️
बरोबर भावा 🙏🏻👍🏻👍🏻
महापुरूष ??? तुमचे ???
नक्कीच ✅💯%👌 महान सम्राट अशोकाच्या पासूनचा अखंड भारत महासत्ता झाला असता.👍
Brahman mhanje mehnat na karta fukat khanara, astitvat nasnarya kapol kalpit goshti tayar karun paristhiti ne ganjlelya lokancha gairfayde uchalnara bhamta.
समोर बसलेल्या श्रोत्यांना जे ऐकायचे तेच त्यांना ऐकवणे म्हणजे प्रवाहासोबत वाहणे... परंतू प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रेरणा देणारे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर म्हणजे आधुनिक भारताचे प्रेरणास्थान.... म्हणूनच त्यांना त्यावेळी समाजात वावरणार्या आधुनिक विचारांची साथ मिळाली...
ब्रह्म मन लबाड
Mahatma Fule ?
Christian dharm prasarak
Jyanana jyanna Mahatma upaadhi dili British ni te sarva desh n dharma virodhi ch ahet.
@@vivekpuri-08bevdyahad zavnya
@@vivekpuri-08मित्रा ज्यावेळी पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला तेव्हा त्यांना आपल्या धर्मातील वाईट चाली रीती विरुद्ध लडण्या ऐवजी धर्म बदलल्या बद्दल महात्मा फुलेंनी खडसावले होते.
ते कसे ख्रिश्चन धर्म प्रसारक होऊ शकतात. आणि त्यांना महात्मा ही पदवी इंग्रजांनी नाही तर मुंबईच्या जनतेनी दिली आहे. आसे काहीपण खोटे बोलू नकोस
सगळ्या संभामध्ये तसेच असते
जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असण्याची कीड ज्याच्या मनात आहे तो कधीही चांगला मनुष्य बनू शकणार नाही.
@@sufiporeइतरांना लायकी सिद्ध करण्यासाठी किमान संधी ही गेल्या ७५ वर्षात मिळू लागली आहे. ब्राह्मण समाजात शिक्षण आणि ज्ञानाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे लगेचच आमची बरोबरी करून दाखवा अस म्हणणं म्हणजे नुकत्याच चालायला लागलेल्या लहान मुलाला धावण्याच्या शर्यतीच आव्हान देण्यासारखं आहे.बहुजन समाज सुध्दा प्रगती करतो आहे.
@@sufipore देव जात धर्म ज्याच्या डोक्यात तो भ्रमीष्टच
@@sufipore😂😂jatich bamnani kelya
यात सर्व जातीमधील लोक येतात.
Not by birth but by hardwork and sincerety Brahmins have proved their supremacy in every field . Brahmins never got any concessions from the govt. Please remember this.
We are honest , simple and hardworking
बामनानी स्वतंत्र राष्ट्र तयार करावे,सर्व भारत देशाची व जनतेची मनापासून सहमती आहे,देशाची कीड आणि घान निघून जाईल,संपूर्ण देशाची वाट लावली.
ह्या समाजाचा त्याग खरोखरच फार महान, बहुसंख्य समाजाला गुलाम ठेवता ठेवता स्वतः गुलामगीरी पत्करली, आपली गिर्वाणभारती बहुजनांपासुन लपविता लपविता लुप्तप्राय केली, ज्ञान बहुजनांपासुन दुर ठेवता ठेवता विश्वगुरू देश मागास केला. धर्म बहुजनांना नाकारत अर्धा समाज परधर्मिय केला, धन्य तो त्यागमूर्ती समाज.
Khup khas bhava,I like it 😂
😂😂😂😂😂
100%सहमत
सगळ्यात उत्तम आणि खरी कमेंट आहे तुमची.
Agdi barobar ahe
Dr Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏👍💯💙💐🎊🎉💙
बायको ब्राह्मण का केली ्म....??? 🤔🤔
Yes thatswhy he appointed all Brahmin teacher in his sB college Aurangabad
Yes indeed ...but after him no one is had the same education, learning, all are behind job under reservation n corruption
Nice joke😅😂
😂 ha ha ha
अहो शाहू फुले आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत लढण्यातच गेलंय
Ambedkaranna Brahman shikshakanni शिकविले..phulyanna shala ughadnyasathi eka Brahmananech wada dila.Shahu maharajannna vedokt Brahman junya kalatla modern education milale nahi asa Brahman hota..itar jatitle lok pan titkech parampara wadi hote.Bahulicha haud mahiti aahe ka?
Brahman 3 takke mhanun tyanna target karta tumhi..
Aaj tumhi Brahmananpeksha jast jatiywadi zale aahat
@@hrk3212 aasssss.... Brahamwadi manjech Chutiyalogy manjech RSS sponsored sponsored terrorist activities 😀😁😁
बोलला कांबळे बोलला. "आंबेडकर" हे नाव त्यांच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु शिक्षक ह्यांनी स्वतःचं आडनाव दिलं. आज सुद्धा "आंबेडकर" हे नाव सीकेपी लोकांत असतं.
Ckp he Brahman nhiye. Evdha tri laksht theva
मनुस्मृती,चातुर्वण्य,कर्मकांड,जातीप्रथा,अंधश्रद्धा इत्यांदींचा विरोध करुन जनजागृती करणे संतांना अपेक्षित असतांना आजकालचे किर्तनकार तसे करतांना दिसत नाहित.
१००/
राईट या बाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे पण ते होत नाही लोक सुधा खर काय है विसरलेले आहेत
तुम्ही मूळ मनुस्मृती वाचा.
चार वर्ण कर्मा नुसार ठरत हे वाचा.
जातीप्रथा खरंच संपवायची असेल तर प्रथम स्वतः ची जात सांगणं बंद करा.
सरकारला तसे करण्यास भाग पाडा.
जन्मदाखल्यावर, शाळेत प्रवेश घेताना, बँकेत खाते उघडताना, नोकरीसाठी अर्ज करताना सगळीकडे
आता तर आधार कार्डवर देखील धर्म जात पोटजात. ओबीसी, sc st, minority सगळे छान व्यवस्थित चालले आहे. त्याला कधी विरोध केलाय?
@@werindians6938 आज कालचे कीर्तनकार मनुवादी प्रवृत्तीच्या आहारी गेले आहेत संत तुकाराम संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत सावता माळी इत्यादी अनेक संत कृतिशील होते
आजच्या कीर्तनकाराने कीर्तनाचा फार मोठा व्यवसाय चालू केला आहे प्रचंड संपत्ती निर्माण करत आहेत
चातुर्वण्य जातीनुसार नव्हते ती कामानुस्कार होते.... आणि हिंदू समाज जागरूक आहे म्हणून तो वाईट रूढींना विरोध करतो... पूर्वी बालविवाह hote आता होतात का... ?
आज खरा कवट्या महाकाळ बघायला मीळाला
😂😂😂
😂😂
😂😂😂
😅😂
हा कवट्या भट आहे हे आज समजले. नीच प्रवृत्ती
जो ब्राह्मण जन्मतःच जाती संस्थेच्या नावाखाली सर्वत्र advantage मधे असतो त्याने आरक्षण मागितलं नाही यात नवल ते काय ?? आणि प्रत्येक गोष्टीच्या पुस्तकात ‘एक गाव होतं आणि तेथे गरीब ब्राह्मण राहत होता’ ह्या वाक्याच कारण म्हणजे ह्या गोष्टी लिहिणारे देखील ब्राह्मणच होते… इंग्लिश मधे एक म्हण आहे.., hunter is always a brave guy until lion 🦁 writes the story.
एकच नंबर,👌
मस्त
जबरदस्त ❤
केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार मधे सर्व वरीष्ठ अधिकारी हे ७०%ब्राम्हण आहेत.कारण यानी सर्वसामान्य लोकांना क्षूद्र समजतात,२०१४नंतरच ब्राम्हण समाजा बध्दल समाजात तेढ निर्माण झाली.याला कारणीभूत फडणवीस त्यानी जाती मधे तेढ निर्माण करण्याचे राजकरण केले.
एकदम अचुक
धन्य ते शाहू, फुले, आंबेडकर ,सयाजीराव गायकवाड यांनी या भटांची मोनोपॉली मोडून काढली त्यांनी त्या काळात दाखवलेली हिम्मत आपण आजच्या कायद्याच्या आणि सुशिक्षित समाजात सुद्धा दाखवू शकत नाही. इतके हिम्मतवान होते आपले सुधारक .भारत यांचा कायमचा ऋणी झालाय .
होय 🙏
Bhat?tyach bhatanni anekanna ghadwile deshatle क्रांतिकारक 90 takke Brahman hote tumhala wait lokach distat ka changle disat nahit ?karve Agarkar..disat nahit..
3 takke Brahman bolat nahi म्हणुनच इतके bolta tumhi.je aaj dadagiri kartat tyanchya pudhe sheput ghalta tumhi..zundshahi karnare jatiywadi lokanpudhe nangi dhili padte..
Saglyana arakshanachi bhik magaychya ranget basawle
किती केविलवाणा प्रयत्न करीत आहात ब्राम्हण च श्रेष्ठ असल्याचा व फुले शाहू आंबेडकर यांना कमी दाखवण्याचा.
गोड भाषा आणि सात्विक वर्णवर्चस्व, श्रेष्ठत्व दिसुन येते.परंतु ज्ञानी भूदेव असुनही येथे माणसाला माणूस म्हणुन जगता येत नव्हते.हे ही तितकेच सत्य आहे ना?
इंग्रजांनी पण अत्याचार केले पण त्यांनी लावलेले शोध खोटे म्हणू शकत नाही .. मंदबुद्धी नो बाहेर या आता जाती पतीतून
गेली ७५ वर्षं सगळ्यांना समान अधिकार आहेत. काहींना आरक्षणाच्या माध्यमातून विशेष अधिकार आहेत. अजूनही ब्राह्मणांच्या नावानेच रंDरोना केला जातो. हे तुमचं अपयश आहे.
भाषा ही गोड आहे, श्रेष्ठत्व पण आहे, आणि सर्व मुद्दे सत्य आहेत. ब्राह्मण समाज जिंदाबाद..🙏🙏🕉️🚩
5000 वर्ष्याची कमाई आणि 75 वर्ष्यापासून मिळालेले आरक्षण आणि त्याचे फायदे याची तुलनाच होऊ शकत नाही, आरक्षण आणि त्याचे फायदे फक्त शिक्षण आणि नोकरी यापुरते मर्यादित आहेत मात्र वर्ण वर्चस्वाचे फायदे सर्व क्षेत्रात अमर्याद आहेत, ब्राह्मणांनी मेलेली गुरे ओढणे, अस्पृश्यता, गलिच्छ आणि अत्यंत हीन जीवन कधी अनुभव केले आहे काय?
गागाभट्ट हे मूळ पैठणचे होते पण
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे कुठले होते ह
मी प्रथमही भारतीय आणि शेवटी ही भारतीय ही बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली कन्सेप्ट सर्व भारतीय समाजाने स्विकारणे अतिशय गरजेचे आहे.
सर्व समाज एका रेषेत आणण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला.त्या दिशेने ब्राम्हण बांधवांनी
प्रयत्न करावेत. जाती श्रेष्ठत्वाचे स्तोम माजवू नये.
तळागाळातील मानसांनाही पुढे आणाणा.
देश केवळ जातीव्यवस्थेने बरबटलेला आहे. ही जाती व्यवस्था ऊध्दवस्त करा.यासाठी प्रयत्न करा.
फुले,शाहू,आंबेडकर हे या देशातील रत्न आहेत रत्न.
बरोबर 👍
फुले शाहू आंबेडकर या त्रिरत्ना मुळे बहूजनांना सुगीचे दिवस आलेत.
Aarkshan gheun hi resha khali var ka kartaya. Yaki lainit
@@malojidarade8782😂😂😂 aarkshan var dola saglyana saman ch ahe aarkshan je merit madhe ahet te general madhe jatat abhyas kar
तुमच्यातील तळागाळातील जातीच निर्मुलन आधी तुम्हीच करा.त्यात जातपंचायतीचे निर्णय,दुसऱ्याजातीत लग्न केलं कि खून करणे किंवा जाती बाहेर काढणे.ही कार्यक्षेत्र तुमच्यासाठी आहेतच.
ब्राह्मणांनी अन्याय केला हे १००मान्य,पण आज बाकिच्या जातीत आहे ते काय?
ब्राह्मणांनी जे कायदे होते ते पाळले, संन्यास घेतल्यानंतर संसारात परतल्यावर आई-वडिलांबरोबर मुलांनाही शिक्षा भोगायला लावली(हा मुर्खपणाच होता,तो केलाच).पण म्हणून रामदास, एकनाथ होते हे विसरणार.
भीमराव गस्तींच पुस्तक वाचा.
Dr B.R. Ambedkar said that Bhramins have a brain within a brain.
Ambedkar's original name was SAKPAAL and AMBEDKAR name was given to him by his Brahmin teacher. Jyotiba Phule's original Name was GORHE and PHULE Name was given to him by Brahmin Peshwa. Btw I am not Brahmin.
@@ADEEPAK18😅😅
बोलण्या सारखे खूप आहे .पण बोलणार नाही. कारण हा विषय न संपणारा आहे.फक्त एवढेच म्हणेन की, अभिजन वर्ग नेहमी बहुजनांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आला आहे.
@@ADEEPAK18bewakuf ho qya Babasaheb Ambedkar ke Goan Ambavadekar se unke pitagi ne rakha tha surname
S c. St obc 1 hokar satta lao aur brahmano ka khatma kar k unki zamin doulat sc.st.obc.adivashi k garibo me saman roop se bat do vaise bhi haram ki khanevale .nich.desh ka satyanash karnevale videshi brahman bhadvo se india ko kodi ka fayda nahi.
ज्या समाजाने स्वतः शिवाय दुसऱ्या कुठल्याही समाजाला शिकू दिलं नाही तो समाज सर्वांच्या पुढे जाणारच. त्यांनी इतर समाजातील लोकांना शिक्षण न घेऊ दिल्यामुळे इतर समाज पाठी पडले.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे..... यांचे नाव ऐकले का रे कधी...???? 🤔🤔🤔
Saglya jatnkade पूर्वी पारंपरिक व्यवसाय होते त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व नव्हते...ज्याला शिक्षण ghyche to ghetoch..Dnyaneshwaranna समाजाने bahishkrut kele hote tari te shiklech na..Ambedkar dekhil शिकले..
तिमची शिक्षण व्यवस्था हीच 100 वर्ष जुनी आहे😂
आम्ही ३ % तुम्ही ९७ % ..एवढा मोठा तुमचा समाज एवढ्याश्या समाजावर अवलंबून कुठल्याही गोष्टीसाठी ते पण जी सगळ्यांना सारखी उपलब्ध आहे,हे किती हास्यास्पदच विधान आहे .आम्ही नाही तर तुमच्याचपैकी कोणी तुम्हाला शिकवणारे का मिळाले नाहीत.बरे आमच्याकडे ना पैसा ना सत्ता होती .सर्व पैसा कमावण्याचे उद्योग पण तुमच्याकडे होते- जसे सुताराी , लोहारी ,शेती वगैरे .आमच्याकडची विद्या ही प्युअर सायन्स पद्धतीची - पोटार्थी नसलेली होती.काहीही असलेतरी आमच्यामुळे तुम्ही अज्ञानात राहिलात हे विधान जर असलेच तर अंशत: खरे असेल.
@@sujitkulkarni5088 अपवाद !..पुस्तकात वाचलेले फक्त कर्वेच आठवले ना! त्यासाठी त्यांनाही त्रास दिला गेला असेल
Dr B R Ambedkar always said that i am not against brahmin but i am always agaunst brahminism.... After all we should all come together to build a beautiful INDIA.
पण विदेशी ब्राह्मणांनी हे नीच, खालच्या जातीचे उच्च वर्णिय ब्राह्मणाला काय शिकवणार म्हणून हे षडयंत्रकारी ब्राह्मणांनीच नाकारले. तसेच आजपर्यंत मृत्यूनंतरही अपमान करायची एकही संधी सोडली नाही?आता बुडाखाली आग लागली म्हणून सफाई देतात?नको आम्हाला तुमचे असे राज्य आणि राजकारण?
भीमाला ब्राह्मणांनी वरती आणले
Chan apsi dwash sampava bharatasathi he khup changle ahe
ग्रेट ब्रो..
ब्राह्मणांना आजुन ही वाटत की आपण श्रेष्ठ आहोत आणि आपण च श्रेष्ठ राहणार.
He sarvath mothi andhashraddha ahe tanchi jo paryant andh bhkt aht toparyant
Ramakrishna Paramahansa, the spiritual guru of Swami Vivekananda, was the priest of in Calcutta... 😂बिरादार? लिंगायत गुरु - बसवअण्णा .. (जन्मजात कोण ?) 😂
😂😂 जळली रे जळली.
😂😂😂
Je 🔔baman 🔔Gomas khat nahi ,
te Hindu howuch shakat nahi ...
Swami Vivekanand 😂😂😂😂😂😂😂😂
100% हे खरे आहे भारतात शाहू फुले.आंबेडकर महान रत्ने नसते तर आजही बहुजन गुलाम असता. वर वर हा ब्राम्हण चांगला दिसतो.इतरांबद्दल अतिशय वाईट विचार करतो.आजच्या सीरियल वरून लक्षात येते.सिनेमा पण पाहा.दिसतो.बोलतो छान.मन त्याचे घान
आधी नीट स्वच्छ भाषेत लिहायला शिका मग आपली अर्धं बुध्दी वापरून टीका करा आणि वर उल्लेखलेल्या महान रत्नाना वाईट वाटत असेल ज्या समाजासाठी झटलो, हाल अपेष्टा सहन केल्या त्या समाजातील बेशिस्त लोकं आमच्या जयंतीच्या मिरवणुकीत दारू पिऊन डी जे वर अश्लील गाण्यावर नाचतात.
@@VimalNikale-c4n अत्यंत बरोबर...ब्राह्मणांना भीक देयचे बंद करून पायाताणाजवळ जागा द्या.
"भटाला दिली ओसरी , आणि भट हळूहळू पाय पसरी" ही म्हण उगीच नाही.
😂😂😂
महाराष्ट्र कोण्या एका समाजाचा नाही. संविधानाने सर्वांना रहाण्याचा अधिकार दिला आहे. तुझ्या घरातील बायका ओसरी मागत फिरत असतील.
@waman, अरे मग तू वामन हे नाव काढ ना?? मोहम्मद ठेव😝😝😝😝
@@surendraj8752 tu asurendra thev
आपले जळते तेव्हा जाग येते ते हेच, परंतु आमचे हजारो वर्षे जळल ते नाही दिसले.
दादा जळते नाही जाळले
पोट भरण्याचे साधन झाले आहे यूटूब .
त्यातलाच एक हा प्रकार आहे
अहो आजही जळतच आहे .
काहीही फरक पडला नाही.
प्रतिष्ठा उगाचच येत नाही. 😂😂
Bhadkhunno kiti ghan ahe tumchya dokyat
अहो नक्की दिसले असते, पण आपला जन्म झाला नव्हता हो.
आपल्यातल्या बहुतेकांचा झाला नव्हता.
आता झाला आहे तर जे वाईट घडलं ते वाईट होत म्हणून आज वाईट घडू नये (कुणाच्याच बाबतीत) असा प्रयत्न आपण करू शकतो का?
अन्याय करणाऱ्यांचा राग येतो ना? ते चुकीचे आहे असे वाटते ना?
मग तुम्ही जेव्हा तेच करता तेव्हा तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या शी नात जोडता.
तुम्हाला तसच व्हायचंय का? का तुम्ही अधिक चांगले माणूस आहात/होऊ शकता अस वाटत? 😊
ब्राह्मण व्यक्ती इतर ठिकाणी काय बोलतो आणि ब्राह्मण लोकात गेल्यावर काय बोलतो यावर त्याची खरीखुरी वैचारिक भूमिका ठरत असते.
असं - परखड चिकित्सक राजू परुळेकर म्हणाले होते.
💯
जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा अजून विषारी बनतात
अगदी बरोबर
अजून सुद्धा ही लोकं स्वामी रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दाखवतात जेव्हा की दोघे सुद्धा एकमेकांना कधी भेटले नव्हते
राजा, एकदा समर्थ रामदासांचे साहित्य वाचून काढ. त्यांचे मठ मंदिरे स्थापन करून रामदासी तयार करून केलेले त्या काळातले काम. या बद्दल एकदा वाचून घे. आणि मग कॉमेंट कर. उगीच बाकीचे कोणी काय म्हणताय त्याची री ओढू नकोस.
Mi kunachi ri nahi odhat ha ithihas ahe. Ka Ramdas swami ani Maharaj hyanchi bhet zhali nvhti. Ani Maharaj sanglyancha adar karat hote. Vachan Kay tumhich karat nhi fakt amhi pan vachato. So te tumhi Naka sangu amhi Kay vachayach. Na Mi Ramdasn baddal bolle na Ramdasin baddal.
@@A_Movement_Of_Happinessबरोबर आहे
समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी सज्जनगडावर स्थान दिलं होत. पण आजच्या पिढीला असं भासावल जातय की त्यांचा काही संबंध न्हवता...
असो त्यांनी त्यांच कार्य केलं, आपण त्यातून काही चांगलं शिकलो तर चांगला आहेच नाहीतर राजकारणी आहेतच द्वेषावर पोळी भाजून घ्यायला
गाधी मारणारे संभाजीराजेला मारणारे दाभोळकर पाणंसरेला मारणारे कोण होते
खोपड़े, घोरपड़े, शिर्के कौन होते?
Shendiwale 😂
सनातनीब्राम्हणांनी
@@SandipArgade-zw4wz आणि तुकाराम महाराजांना मारणारे पन
काहीही ! मुसलमानांनी शेकडो वर्ष उत्कृष्ट राज्य केलं ! आणि इंग्रजांनी सुद्धा ! महाराष्ट्रात ब्राह्मण फारच थोडे आहेत पण बाकी राज्यात 18-22% आहेत ! आपल्याला जातीयवाद नको आहे उगाच कुठल्याही जातीला दोष देणं म्हणजे जबाबदारी झटकण्या सारखं आहे !
ज्या ब्राम्हणनी बहुजन समाज सुधारकांना साहाय्य केले हे त्यांचे कार्य गौरवस्पद आहे. त्यांना ही मनुवाज्ञानी त्रास दिला हे सांगायचे विसरले का
Sarfraj khan ब्राह्मण समाजातील अतिरेकी किंवा अती शहाणे.हयांनी ब्राह्मणांना सुध्दा छळलं.उतम उदाहरण ज्ञानेश्वर महाराज.पण असे अती शहाणे सर्व जाती धर्मात असतात.त्यांना मानणारे आणि न मानणारे सर्व जातीतच,धर्मात(धर्मांध) असतात,नाहीतर जातपंचायती नसत्या.
Tuza dharm aaj jagat kai karto te paha quran chya navane.
Prakash s k
शास्त्रीय फास्त्रीय म्हणूनच सर्व भारतीयांना मानसिक गुलाम बनवले.वैज्ञानिक दृष्टीकोन यावरपण बोला.
Vidnyanacha v tar mahit nahi tumhala. Ekhi aarakshan nasun bramhan samache lok sarwat jast scientists ahet.
Kaa magiti navhte,
Ayurved, khagolshastra,
Armar, sainiki gyan, ganitiy shatra, sarkhe bharpur khsetr aahe jithe apan pudhe hoto ani aply shodhkarye mothi aahetch.....
Brahmancha dwesh karnyachya nadat aplya purvajanna kami lekhnyachi spardha kahi thambat naahi...
Okay Tmcha shikshan kay kaka
ब्रिटिशांनी भारतात येऊन गुलामच निर्माण केले आहे, त्यातुन तुम्ही काही वेगळे नाहीत
@@shreeswarajpanchal4362Vedat sgl hay na mhanun hushyar ahet bhim mage sudama kota hi Kay dakhna hay ka bhikardya
भाषण केलेले सर्व ब्राम्हण चांगले आहेत.
आणि आमचे लोकहीत, लोकल्याणकारी विचार
मांडणारे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे सांगतात चांगले ब्राम्हण हे शेणात पडलेल्या शेंगदाण्या सारखे असतात.
ज्याला आवडतील त्याने आनंदाने खावे.
प्रबोधनकरांचे शब्दानं शब्द खरे ठरले.
तुमचे मनापासून अभिनंदन करतो. ( हे ) इतके हिन विचाराचे आहेत, इतक्या हिन मनाचे आहेत की त्यांची तुलना जगामध्ये कुठल्याही हिन माणसा बरोबर होऊ शकत नाहीत. आजचे ठळक उदाहरण नमूद केले पाहिजे की ज्या महापराक्रमी विश्व पराक्रमी छत्रपती शिवाजी राजे किंवा छत्रपती संभाजी महाराज या नावाचा एक तरी व्यक्ती असलेलं कुटूंब महाराष्ट्रात आहे काय?
List vachali nahi ka.
माझ्या गुरुजींचे नाव श्री. शिवाजी जोशी असं आहे .
आधी शुद्ध लिहायला शिका, नंतर ज्ञान पाजळा.
हिन नव्हे हीन.😂
पूर्वी सगळे लोक मुस्लिम व इंग्रजांचे गुलाम होते पण देश स्वतंत्र झाल्या वर काही लोकांच्या वाट्याला कश्या हजारों हज़ारों एकर जमीनी व मंदिराच्या दान पेट्या आल्या
अभ्यास कमी आहे. सर्व मंदिर यांचे पुजारी चेक कर. मंदिराच्या उत्पन्नावर सरकारचा ताबा आहे कुठल्या मशीद चर्च वर असल्यास कळवा. मंदिराचे उत्पन्ननावर, मौलाना चा पगार होतो.
अर्धसत्य!
एक तो तुझे दुसरे धरमपर बोलणे का अधिकार संविधान देता नहीं दुसरा हमे सौदी अरेबिया से पैसा आता है
स्वतंत्र्या नंतर सिलींग कायदा आला. 50 एकर वरच्या सगळ्या जमिनी सरकारने घेतल्या. मराठा समाजाचे सर्वात जास्त नुकसान झाले.
@@dhanushembekar3751अंधभक्तम् सदा मुर्खम्।
3500 वर्षा पासुन सर्व आरक्षण तुमचे होते
जागाचा देवघर होऊ शकतो , त्या देवघरात बहुजन समाजाला प्रवेश नाही
Freedom, equality, fraternity and justice should be fundamental formulation of educational values.
भारताच्या व हिंदु धर्माच्या सत्यानाशा साठी केवळ हेच लोक कारणीभुत आहे.
पटवून द्या
कागडपत्रासाहित
काही पण, लिहिता येतं म्हणून काही पण.
सौ चुहे खाके बिल्ली गयि हज.
चोरांच्या उलट्या बोंबा.
Pratikranti 2.0 चालू झाली यानिमित्ताने
लबाड्या पन काही मर्यादा पाहिजे.
सर आपले काम छान आहे.आम्ही आपल्या ला नेहमी बघत असतो.ikat असतो.
पन ?
आज च कारभार देवातून चालत नाही तर संविधान या पवित्र लोकशीतून चालतो ...दीड शहाणे चा निषेध
शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा नेहमी उल्लेख केला जातो तो त्यांच्या समतेच्या भूमिकेमुळे.
साहेब मी नेहमीच आपणास ऐकतोय... खूप छान विषय आणि तितकच छान विश्लेषण असत... या लोकांना काही प्रश्न विचारले पाहिजेत... यांचा देश कोणता, मोघलांना भारतात कोणी आणलं, ज्ञानेश्वर माऊलीं च्या कुटुंबाला कोणी त्रास दिला,तुकारामांच्या गाथा कोणी बुडवला,अफजल खानाच्या वकिलाच आडनाव लिहायला कसे विसरले,इतिहासात लेखणीचा दुरुपयोग कोणी केला, जाती व्यवस्था कोणी निर्माण केल्या,गळ्यात गाडगी आणि ढुंगणावर झाडू कोणी बांधले, मोघलांची आणि इंग्रजांची छापलूसी करून जहागिऱ्या कोणी मिळवल्या, छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा सोबत गद्दारी कोणी केली,वंचित शोषितांचा जगण्याचा हक्क कोणी हिरावून घेतला, युरेशियातून येऊन कुणब्यांचा छळ कोणी केला,स्वतःच्या हातात लेखणी ठेऊन आपलीच लोकं कोणी मोठी केली...सत्तेच्या मलाईचे कायमच वाटेकरी कसे काय राहिले .... असे अनेक लाखो प्रश्न आहेत, त्याची उत्तरे आधी दिली पाहिजेत, हिंदू समाजाला जन्मा पासून मृत्यू पर्यंत कर्म कांडात अडकवून मलाई खात बसणे मग याना बाकीच्या गोष्टीची काय गरज आहे...
जात कोणतीही वाईट नाही प्रत्येक जातीत दोन चार वाईट लोक असतात टिका करण्यापेक्षा एकमेकाचे चांगले गुण घ्यावे🙏
एकदम बरोबर
टीका करणार कोण हे चांगल माहिती आहे हो .😂😂😂😂😂
Ithe ulat prakar aahe ithe manavtawadi brhmn kami aahet ani manuwadi maansikta asnare brhmn jast aahet jyani aaj purn deshala dev ani dharmachya navakhali murkh banqvnyache kaam chalu aahe sarv dev fakt brhmn ani ya devanchi gulami sarv jaatini karaychi he shadyantra perfect rachnyat manuwadyancha hath kunihi dharu shaknar nahi
@anamikbhartiy
Do u have stats?
I don't see that around very often. If we see, we tell them they r wrong out and loud.
Have u seen that in rea life or preaching based on what such channels tell u?
@@shirukk1234 marathit bola amhi sadhi maans aahot ani stats dyaychi garajach ky aahe dev bagha jyathikani jast lokanchi gardi hote balaji, raamu kaka, ganpat bhau, datta bhau, swami anarth he kon aahet check kara mg sanga
अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ! जे ब्रह्मतेज आज हळू हळू लोप पावत आहे असे भासत आहे, त्याला प्रज्वलित करण्याचा जो आवश्यक प्रयत्न होत आहे तो अतिशय स्तुत्य आहे. तसेच हा उपक्रम सध्याच्या जाणीवपूर्वक ब्राम्हण द्वेष निर्माण केलेल्या परिस्थितीत अतिशय हिंमतीने होत आहे, आणि म्हणूनच तो वाखांण्याजोगाही आहे. "ब्रह्मतेज बलशाली होवो, जेणेकरून देश, सनातन धर्म सुरक्षित, आणि बलशाली होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना".🙏🏻
ब्रिटिश यांनी ब्राह्मण जज बनयास बंदी घातली कारण ब्राह्मण न्यायइक नाही हें जाती बघून न्याय करतात दुसरं मंदिर फुकटाच पैसा लुटायचं हे आरक्षण नाही का नसणं तर मंदिर सोडा
मुळात ब्राह्मण ही एक सनातन हिंदू राष्ट्रातील गुणात्मक वर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे परकीय ब्रिटिश सरकारला या देशात मूळ स्वरूपात असलेली शास्त्रीय वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मण समाज जो रामशास्त्री प्रभुणे बाण्याचा आहे तो त्यांच्या न्यायालयीन क्षेत्रांत असणे खटकणे हे अपेक्षितच होते. त्यामुळे ब्रिटिश लिखित हिंदू धर्मात फूट पाडणारा खोटा इतिहास शिकलेल्या आमच्याच बांधवांनी ब्राम्हणांवर अवास्तव टीका करण्या आधी आपल्या लवचिक आणि व्यवहारी संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करणे जास्त उपयोगी ठरेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला धर्मात असा एकही धर्म ग्रंथ नाही अर्थात् जो मान्यवर ऋषि लिखित प्रमाणित आहे, की ज्यात आपल्या धर्माची लाज वाटेल असा एकही शब्द नाही किंवा उपदेश नाही. तेव्हा अभ्यास न करता किंवा चुकीचा अभ्यास करुन आणि फक्त ब्राह्मण द्वेषाचे राजकारण करून आपापसांत दुही ठेवणे म्हणजे परकीय शक्तींना या देशात स्थिर होण्यासाठी आमंत्रण देण्यासारखेच आहे. अर्थात् तुम्हाला ब्रम्हतेज नष्टच करायचे असेल तर पाश्चिमात्य पाया असलेली आपली लोकशाही व्यवस्था तुमच्या दिमतीला नेहमीच अस्तित्वात आहे.
मंदिराच्या पैशावर तर सरकारचा डोळा व तो पैसा सरकार अल्पसंख्याक समाजाला देतात व अल्पसंख्याक समाजातील काही हिंदू विरोधी कृती करतात काही मंदिरात इतर समाजातील पण पुजारी आहे ब्राह्मण समाजावर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानचे कायदा मंत्री मंडल हे दलीत नेता यांची पाकिस्तानने काय अवस्था केली व त्यांना शेवटी भारतीयानी आसरा दिला हे विसरता कामा नये
देवघरावर फक्त ब्राह्मण समाजाचा निर्विवाद हक्क आणि त्यातून बहुजनाची प्रचंड लूट.
रिजरवेशन ची अवशकता नाही तुम्ही आधीपासून भिक्सू आहात देवाच्या नावाने दक्षिणा वर जगणारे 😂😂
@@vikramsatpute8540 आता तुम्हाला भीक मागायची वेळ आली. 🤣🤣🤣🤣
बहुजनांनी मंदिरात जाऊ नका. सुंता करून घ्या आणि ढुंगण वर करून बांग द्या. मग ब्राह्मण तुम्हाला लुटणार नाहीत.
Are bahujan hote 97 takke Brahman3 takke.Bahujan kashi lut karu detil?
Kontyahi goshtit ek garib Brahman hota ashi surwat aste.jewha Brahman modern education gheu lagle tewha naukryanmule tyanchi arthik paristhiti badalli
आज ब्लड बँकेत सर्वांनी रक्त डोनेट केलेले आहे,,,, अपघात झाला की दवाखान्यात पेशंटला रक्त देताना जात पाहीली जाते कि रक्त गट,,,,,यांचे उत्तर या लोकांनी द्यावे,,,,
झेपत नाही वाटत हे तुम्हाला
फायदा होत असेल तर हे सर्व लोक जात सुद्धा बदलतात तात्पुरतीउदाहरणार्थइंटरकास्ट मॅरेज करून पत्नीच्याकास्ट सर्टिफिकेट वरील कार्ड चा फायदा करूनघेऊन सरकारकडून सर्वपदरात पाडून घेतात व शेवटी कानगाव करतात व असे अवैचारिक लोकमुद्दामून व्हिडिओ प्रसारित करतात
आपल्याच लोकांकडून आपलीच खाजवून घेण्याची संधी एवढेच या कार्यक्रमाचे प्रयोजन
परशुराम ज्यांचा आदर्श त्या बद्द्ल काय बोलावे आईची हात्या करणारा आदर्श ,, हे जोडायचे का तोडायचे प्रतीक आहे ते सांगा,,धन्यवाद
सर आईची हत्या ही वडिलांच्या आज्ञेखातर केली होती व नंतर वडीलानी संतुष्ट झाल्यावर वर मागण्यास सांगितल्यावर आई भाऊ जिवंत व्हावे हीच इच्छा प्रकट केली होती ती एक लीला होती जिथे वडिलांची आज्ञा पालन होईल व नंतर आईही जिवंत होईल मग एवढंच वाटत तर का माहूर गडाचे पुजारी मराठा बांधव आहेत ती तर भगवान परशुरामाची जननी होती ना आधी पूर्ण ज्ञान घ्या मग बोला कारण अज्ञानाने आत्मघात होतो
पूर्ण ग्रंथ ज्याला माहीत नाही ते खूप विद्वान असल्यासारखे कॉमेंट करतात.
@@decentagencies6563 परशुराम हा काल्पनिक होता भाऊ
श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केवलवानी प्रयत्न.....
जय शिव, शाहू, फुले, आंबेडकर 🙏 तुमच्या मुळेच सर्व बहुजन रुमाज आज ताठमानेनं उभा आहे ..
स्पर्धेत राहुच नयेत म्हणून एकलव्याचा आंगठा ते सध्याचे NEET,SET, खाजगीकरण ,हे षडयंत्र नाही काय ?
Perfect comment
पाहुणे गिरी, वशिला, पैसा, जात, है बंद होणार.
काहीही संबंध नसताना कोणालाही गुरु मानणे चुकीचे आहे. आजही तेच चाललंय.
बाद काय होणार मेहनत करा व समोर या
झेपत नाही ना दत्तू तुला?!!!
Nice 👌👌 Jai Jijau, Jai Shivaray, Jai Bhim Sir 🙏🙏
धन्यवाद. आपले ,,,आपण गोऱ्या पण विचाराने अतिशय काळया लोकांचे विचार समोर आणले
गरीब ब्राह्मण कधीच नव्हता पण लिहिणार्रा ब्राह्मणानं आपल्या सोईने तसं प्रत्येक गोष्टीत लिहून ठेवले आहे... समतावादी मराठेशाहीचं रुपांतर विषमतावादी पेशवाईत कसं झालं हे पण पंतांनी सांगायला हवं.... धर्म ग्रंथात पाशवी वृत्तीला कुणी चालना दिली ते पण सांगा पंत....
केविलवाणा प्रयत्न,आम्हीच श्रेष्ठ आहोत, हे सांगण्याचा
यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आदरणीय हरिभाऊ नरके सरांनी दिलेली आहेत
😂
हा नर्का कोण
कृष्णाजी भास्करला सुद्धा आदर्श रत्न म्हणून घोषित करतील काही सांगता येत नाही
मोरे गद्दाराच्या यादीत गेले त्यांना कुठंही किंमत नाही.
छगन मोरे साहेब तुम्ही जावळीच्या चंद्रराव मोरेंचे वंशज का?😂
आधी चंद्रराव मोरे
Very good information
शाहू , फुले आणि आंबेडकरांनीच यांच्या मनुवादी मानसिकतेला सुरुंग लावला.त्यामुळेच लोक त्यांची अभिमानाने नाव घेतात.
आपण व्हिडीओ पूर्ण पणे व्यवस्थित ऐकला नाहीत हे नक्की
त्यासाठी ऐकायची तयारी असावी लागते हो 😂😂😂😂😂😂😂😂
याला एकच कारण ते म्हणजे वोट बँक..कारण ब्राह्मण समाज ची लोकसंख्या अतिशय कमी आहे..म्हणून इतर जातीला खुश करण्यासाठी कमी संख्येच्या ब्राह्मणांना टारगेट केले जाते...
आपली स्तुती सर्वांनी केली की ते कौतुक असते. अभिमान असतो आणि ब्राम्हणांनी केलेल्या कार्याचे सत्य स्वरूप ऐकणे आणि सहन करणे जड जाते. चांगली माणसे सर्व जाती धर्मात असतात. त्यांच्या चांगल्या कार्याचा आदर आणि अभिमान सर्वांना असला पाहिजे.
महापुरुष जात पाहून जन्माला येत नाही. कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे कोणाच्या हातात नसते. सर्वांच्या कर्तृत्वाने समाज घडत असतो. कोणाचे कर्तृत्व नाकारणे हे चूकच.
अरे.आपटे.तुजेकाही
जे.काही.बोलत.आहेस
ते.तुला.तरी.पटते.आहेका.ह्या.मनुवादी.सनातनी.ब्राम्हणानी.वर्षोवषी
या.भारत.देशावर.राज्य
केले.आहे.व.अजुनही.करताहेत.ऐवडीझ.
तुमच्या.ब्राम्हणानच्या
गाडीला.खाज.आली
आहे.तर.तिकडे.पाकिस्तान किवा.बांगलादेश या.ठिकाणी.जाऊन.
तुमच.ब्राम्हणानच.राज्य
स्थापन.करा.म्हणजे.
इतर.समाज.वाले.तरी
तुमच्या.गुलामगिरीतुन
सुटतील.
जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयमहाराष्ट्र
Very true
He Lok samjala fkt yugan yuga pasun fast ale aahe
Very much true
Hetar,uulta,choar,Koatval,ko,daate,1800,1900,te,2023_24,paryant,desatil,muslim,samjabaddal,dves,pasravnarech,mhantat,ki,desat,brammhan,dves,vadhato,he,kiti,durdaivi,gost,aahe,
आताच्या काळात पण देशात सर्वात सुखी ब्राह्मण आहे आणि पुर्वी पण प्रत्येक राजकारणात व समाजात सुखी होते. आज पण केंद्र व राज्यातील सर्व जास्त पदावर यांचे आहेत. इतिहासात फेरफार हा आवडता विषय आहे.
जफर भाई, तुला यात नक खुपसण्याचे काही कारण नाही.
तू ज्या शांती प्रिय धर्मात आहेस, तिथे तर अशी उच नीच प्रथा नाही ना?
तू निघ..... स्वतः मदरसे बंद करा.... या देशात राहून याच देशाची वाट लावायची.... गझवा हिंद bhramhn करतोय... लव्ह जिहाद मधे नॉन mulsim मुलींना bharmahn मरतोय... पाहिलं स्वतः कडे बघा आणि स्वतच्या चुकीच्या प्रथा बंद करा....
बरोबर आहे तुझ भाऊ.
@@vishakhakulkarni3853krushrna bhaskar Kulkarni chi tu najayaj aulad aahe kaay?
जफर SAW बघ , कुरान मराठीतून वाच . कळेल तुला .
जाती कोणी निर्माण केल्या, जाती भेद कोणी निर्माण केला, समाजात अंधश्रद्धा कोणी पसरविली, देव कोणी निर्माण केला, समाजात कोणी विषमता कोणी निर्माण केली, आज सुद्धा जाती भेद कोन मानते, वर्ण कोणी निर्माण केलं.... अशी किती तरी, महान काम तूम्ही केलीत....
Dev koni nirman kela??ase kase
Ekadam correct
As ka br tumchya matani kelya jati nirman mg bakichyani Kay jati mitwayach Kam Kel ka tr nahi na tyani jati hushar karun bhandnech lawli ki
आता फसवेगिरी विसरा नाहीतर 🤣🤣🤣🤣🤣🤣 बसा जय भिम जय शिवराय
आपल्या सोईनुसार इतिहास लिहिणारे हेच यांनी खुशाल वेगळ राष्ट्र निर्माण करुन राहाव
पाच हजार वर्षांपासुन मंदीरांचं पुजारी मिळणे हे विशिष्ट प्रकारचे आरक्षण मिळालय.त्याचीही गणती व्हायला हवी.
ते मंदिर बांधणारा ठरवतो.
तुळजापूर मध्ये मराठा पुजारी आहेत. आईचे दागिने ही यांना पुरले नाहीत.
प्रत्येक पुजारी कडे शेतं जमीन किती आहे ,
पाहा जरा.
लिंगायत मध्ये स्वामी, गुरव पुजारी असतो.
@@hemantabiswasharma399 कोकणात राऊळ,धोंड पुजारी आहेत आणि भिमरावच्या जातीतील लोकच चव्हाट्यावरील पुजारी आहेत.
मी लहानपणी शाळे असताना वर्गातील बहुजनांची मुला पेक्षा ब्राह्मणाची मुले वर्णा नी वेगळी दिसत आणि त्यांचा मराठी बोली चा टोन वेगळा असे त्यामुळे ही मुले आपल्या पेक्षा वेगळी वाटतं असतं
खरं आहे. मी सूध्दा त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकलो.
मी लहानपणी शाळेत असतांना वर्गातील बहुजनांची मुलां पेक्षा ब्राह्मणांची मुले वर्णाने
नी वेगळी दिसत आणि त्यांची बोली चा टोन वेगळा असे, त्यामुळे ही मुले आपल्यापेक्षा वेगळी वाटत
तुम्ही छान प्रयत्न करता सर परंतु समाजामध्ये बदल होणे फार अवघड वाटते आपल्या भारतीय समाजातील लोक स्वार्थी मतलबी आहेत
अरे तुमचे बहुजनांवरील अत्याचार शतकानु शतके आणि reservation मिळून किती वर्षे झाली???
पोटशुळ उठला का तुम्हाला???
स्वतः पासुन सुरुवात करा ---
स्वस्तुती पेक्षा दुसऱ्याने केलेली स्तुती महत्त्वाची.. हे या उच्च लोकांना कळाले नाही अजून... ज्ञानदेव पासून ते आंबेडकर यांना त्रास कोणी दिला याचा पण पाढा वाचा म्हणावं
ह्या नालायकांना आपल्या पेक्षा कधिही उच्य म्हणु नये
दुसर्यानी करायल त्यानी अभ्यास केला असावा किवा कीमन काही माहीत तरी असावं ना 😂सर ते सांगितले पाहिजे आपल्याला
🙏 सर सुज्ञ व सत्यवादी बहुजन समाज आज देखील ब्राह्मणांचा आदर करतो आम्ही प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांच्या विचारांचे अनुयायी आहोत... आपल दुर्दैव आहे इंग्रजांनी जी भारतीय समाजामध्ये फुट पाडून ठेवली ती संपवने म्हणजे खुप कठीण आहे..
मी दहा बारा वर्षांपूर्वी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे मणिमंजूषा हे छोटंसं पुस्तक वाचलं त्यामध्ये एक वाक्य असं होतं की,महाराजांना एकाने प्रश्न केला सर्व धर्म समान आहेत तर आपल्याच धर्मात का रहावे,यावर महाराज म्हणाले सर्व धर्म समान आहेत तर आपलाच धर्म का सोडावा..
Ho dada karay
?
Very well said sir Ji.
हाजारो वर्ष समाजा मध्ये भेदभाव निर्मान करूण आपली तुबडी भरणारा समाज सर्व समाजा ला तुच्छ लेखणारा व
स्वतःला सर्वश्रेष्ट समजनारा
परतु आज स्पर्धेच्य । युगात इतर समाजाच्य । कोसो दुर राहिलेल । समाज आज वैफल्यग्रस्त झालेल आहे
म्हणुन आम्ही श्रेष्ट आहोत ही सांगण्याची वेळ आलेली आहे
राजू परुळेकर खरे बोलले…
“ हे जी गाठ पायाने घालतील ती तुम्हाला आयुष्यभर हाताने सोडवता येणार नाहि “
धर्मांतर करून , बौद्ध होउन परत हिंदूं जातींना साठी असलेले रिझरवेशन मागणारे.
यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे याची जाणीव त्यांना होत आहे.......
म्हणून ही धडपड......
तुझ्या सारखी भीक मागत नाही आम्ही आरक्षणाची
❤❤❤❤❤ great video
आपले चांगले विचार नसून आपले विषारी विचार आहेत .......
भारताचा सत्या नाश ह्यांनी च केला
अगदी बरोबर
कसा ते पण सांगा एकदा.
आम्हीच श्रेष्ठ या विचाराने
आम्ही ब्रम्हदेवाच्या तोंडातून जन्मालो पण नऊ महिने कुठे होते.ते सांगत नाहीत.
@@vishalkoditkar4776 तोंडातून म्हणजे ,शिक्षण घेऊन.त्यावेळी पुस्तक लेखण्या(पेन) नव्हती.त्यामुळे पाठांतर करुन डोक्यात ठेवावे लागे.पैठण किंवा इतर ठिकाणी (पोटात तुमचा शब्द)किती काळ अभ्यासक्रमावर अवलंबून असे.पण काशी(बनारस) शास्त्री ही पदवी मिळवण्यासाठी १२वर्ष लागत.आता २-३महिन्यांत मोठ्यात मोठी पदवी (p....) असं कुठेतरी वाचल्याचे स्मरते. 🙏
सत्यानाश कसा केला हे जरा सविस्तर सांगाल का?
पोखरकर जी धन्यवाद,...या हग-यांच्या डबक्यातल्या उड्या आम्हाला ऐकवल्या बद्द्ल.....!!!..😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
मनुवादी कर्म काडी भिकाची गाडी भुषनाची रि ओढी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि, "ब्राम्हनांना सत्याची चाड नसते "हे खरंच हेच या वरून वाटते...
धन्यवाद. तुमचे हे सर्व उपलब्ध करून दिले ह्याबद्दल
कोणीही व्यक्ती जन्मजात श्रेष्ठ असू शकत नाही. सर्व मानव जन्मजात समानच असतात. जात व धर्म हे कृत्रिम आहेत. प्रत्येक माणूस आपले कष्ट, बुद्धीमत्ता आणी प्रामाणिकपणा यांचे बळावर यशस्वी होऊ शकतो. इतरांच्या मेहनतीचे श्रेय दुसर्यांनी घेणे अयोग्य आहे.
आपली जात, आपला समाज असे विचार करावा हे सडलेल्या बुद्धीचे लक्षण आहे.
बहुजन समाजाच्या हितासठी, कल्याना साठी, ज्या महामानववाणी प्रयत्न केले ते सर्व बहुजन होते
त्यामधे एकही ब्राह्मण नव्हतl
बहुजनांनी नेमकी कुठून आणि कशी सुरूवात करावी, हे पुन्हा नव्याने ठरवण्याची आणि एकत्र येण्याची वेळ,काळ आता तरी ठरवुन टाकण्याची परिस्थिती आत्ताच आहे.
..... एवढच,
अन्यथा आपले सगळे समाजसुधारक क्रमाने संपुन जातील.
तुमचे समाज सुधारक मागच्या शतकात संपले आहेत .
आता त्या मधल्या एकाचे वंशज आणि काही संधीसाधू अस्तित्वात आहेत. हे सर्व फक्त राजकारण करणारे लोक आहेत.
आमच्या साठी छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब हेच आमच्या साठी सर्वोच्च आहेत बाकी तुम्ही कितीही आपटा व स्वत:ला मोठे समजा ते तुम्हाला लखलाभ
खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ.
भारतरत्न शहीद हेमंत करकरे ही ब्राह्मण होते. काकासाहेब ही ब्राह्मण होते. सार्थ अभिमान आहे या लोकांचा.
कुणबी रत्न , मराठा रत्न , मांग रत्न , माळी रत्न , महार रत्न , धनगर रत्न , वंजारी रत्न , सुरू कराला हवं आता
मुळवंशी रत्न
चुत्या... मराठे हे कुणबीच आहेत. फार पुर्वी शेती व लढाई हे कुणब्यांचे दोन प्रमुख धंदे होते. मग कुणबी रत्न व मराठा रत्न वेगळे कसे ? आमच्यात फुट पाडतो काय ? हे धंदे तुमचेच...
Excellent idea
बरोबर बोललेत दादा तुम्ही ❤❤
बहुजन रत्न हा शब्द संयुक्तीक आहे.
समुद्र लांहगू नये हे पण यांनीच सांगितले होते पण बदलण्यात एकदम पटाईत. 🙏
कोणतीही जात नीच नसते ,
परंतु नीच माणूस प्रत्येक जातीत आढळतो. .
जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा कर्माचा अभिमान बाळगावा.... देश घडवण्यात.... समाज सुधारणा करण्यात ब्राह्मण समाजाचे नक्कीच योगदान आहे....फुले शाहू आंबेडकर यांच्या कार्यातही ब्राह्मण सहकार्यांचे निश्चितच योगदान लाभले आहे...
फुले शाहू आंबेडकर असोत की ब्राह्मण महापुरुष त्यांची किती तरी नावे घेता येतील रं.धो. कर्व्यांचे कार्य अनमोल श्रेणीतील.. बाबासाहेबांचे शिक्षक असोत... की सहकारी...वा भिडे वाडा देणारे.... भिडे... की आगरकर... लोकहितवादी....
..... अशा सर्वच महापुरुषांनी जातीसाठी काम केलेले नाही.... माणूसकीसाठी केले आहे....जाती नष्ट करण्यासाठी कार्य केले आहे .... आम्ही त्यांचे वंशज म्हणून त्यांचे कार्य विचार पुढे नेत आहोत की त्यांना परत जाती जातीच्या भेदाभेदांच्या खुराड्यात परत कोंबत आहोत.....हा खरा प्रश्न आहे.... आपण माकडाचे वंशज आहोत.... हे वैश्विक सत्य....तोच उत्क्रांतीचा सिद्धांत....जाती व धर्मापेक्षा माणूस म्हणून मी किती श्रेष्ठ हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो.... मग आगरकर मला माझ्या DNA चे वाटतात.....म.फुलेंचा दत्तक पुत्र कोणत्या जातीचा म्हणणार काय ? रं.धो.कर्वेंची केस मोफत लढवणारे बाबासाहेब यांचे जातीचे नाते आहे की कर्माचे.....शिवरायांसाठी प्राणपणाला लावणारे बाजीप्रभू जातीत शोधणार की माणूसकीत....रयतेसाठी...सामान्यांसाठी जगणारे महापुरुष त्यांची जात व धर्म शोधणारे आम्ही कमनशिबीच....मरण यातना झेलणारे संत ज्ञानेश्वर जगासाठी पसायदान मागत विश्व कुटूंब.... वसुधैव कुटुंबकम म्हणतात त्यांना जाती व धर्मात अडकवणे कितपत योग्य आहे ? त्यांच्या आईवडिलांना आत्महत्या करावयास भाग पाडणारे कोणत्या जातीचे होते हे शोधणार काय ?
आमची प्रगती, जगाची प्रगती जातीमुक्तीत आहे.....प्रेम, शांती विकासात आहे...दु:ख मुक्त मानवात आहे.... शेजाऱ्याचे घर जळतांना शांत राहणारा माणूस सुखी राहू शकतो काय ?
जन्मावरून नाही तर कर्तृत्वावरून माणसांचे मोठेपण... माणूसपण शोधावे... आपल्या त्यागातून महापुरुषांनी तेच सिद्ध केले आहे.... ब्राह्मण श्रेष्ठत्व नाकारण्याचे काहीच कारण नाही....अन त्यांनी त्या त्या महापुरुषांनी कधी भांडवलही केले नाही ...महर्षी दधिची जातीमुळे नाही तर त्याग व कर्मामुळे ओळखले जातात.....असो.....!!!
शेवटी जात असो की धर्म.....उडदामाजी काळेगोरे असणारच.....!!!
Ajunahi tumchaya manat shau file ambedakara vishai ghruna aahe hecha diste
छान मांडणी.
ब्राम्हण युवा कडे या सगळ्या साठी वेळ नाही आम्ही उच्च शिक्षण घेऊन चालोय पूर्ण जगात आमचे प्रतिनिधित्व करायला 😊
बरोबर आहे मित्रा....
मी जातीने ब्राह्मण नसलो तरी त्यांचा आदर्श घेऊन जीवनात वाटचाल करत आहे
सोइनूसार इतिहास बदलनारे भारतात एकच समाज आहे तो म्हणजे मनुवादि ब्राम्हण
१०० टक्के बरोबर आहे.
Are gadwa itihas Brahman lihit nusto.
Aaj tumchi jaat kai itihas lihitai te bagh adi.
Prakash s k
@@sakshikulkarni2750 आरे मुर्खा मनुवादि ब्राम्हण हाजारो वर्ष शिक्षणा वर विषारी सापासारखा फना काढुन बसलेला होता शिक्षणा वर मत्ते दारी फक्त मनुवादि ब्राम्हण ह्यांच्या कडेच होती म्हणून खोटा इतिहास लिहिनारे मनुवादि ब्राम्हण आणि खोटा इतिहास सांगनारे पण मनुवादि ब्राम्हणच
जय मूलनिवासी, ब्राम्हण विदेशी 🚩
बहुजन समाजाला नेहमीच हे हीन मनात आले.त्यांचा आकस कधी लपून राहिला.नाही
Saheb khup chaan video tayar kela aahe, brahman cha kevilvana prayatn aahe, Jay jijavu, Jay shivray
अहो ह्यांना कसले एव्हडे महत्व देता??
ह्यांनी बहुजनांना शिक्षणा पासून वंचित ठेवले.
75, वर्षात काय दिवा लावला?
कोणतरी म्हणाला ब्राम्हणात गरीब आहेत.
बहुजनांना फसवायला त्याच्यकडे अक्कल कमी पडली. तो गरीब राहीला.
धन्यवाद जय महाराष्ट्र येथल्या मराठ्या
मुळेच ब्राह्मण असे म्हणतात
यांच्या पोटात एक व ओठावर एक हे कायमच आहे
अहो ashi माणसे saglya jatit astat .Brahman lok changle pan astat .
Tumch vay kay boltaay kay.. sabandh aayushya asach lokankad baghat jaglat ki kay.. jara punyat Chafekar vaadyat jaava.. Karvencha itihaas vacha.. ki te pan karu shaknar nahi..
सर्वात जास्त ब्राम्हनानीच सर्व जातीना त्रास दिला आहे
तू आणि तुझे बोलणारे पोपट काही पण बोला हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर यांचाच आहे,,तूच ऐकत बस अ मृत तुल्य,,महात्मा फुले आणि सावित्री आई फुले यांनीच शाळा सुरु केल्या,,जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम 🙏🙏
अरे भीम च्या पोपटा
महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना शाळा सुरु करायला जागा वाडा हा भिडे ह्या ब्राह्मण दाम्पत्यांनीच दिला होता.
तुला ओवैसि आणि मिटकरी वंदनीय असतील
आम्हाला ब्राह्मण आणि फुले शाहू आणि आंबेडकर सर्व वंदनीय आहेत
ब्राह्मण कोळी समाज़तिल् वाल्मिकी ला हि भज्तो तर क्षत्रिय रामाला कृष्णाला आणि बुद्धा लाहि पुज्तो.
तुम्ही 5 वेळा सिलेंडर वर करणाऱ्या ना भजा
आणि तेच तुमची सिलेंडर मारतिल चांगली.....😂😂😂
धर्माधिकारी साहेब आपणही जातीवर आलात ..... ब्राह्मण आणि ब्राम्हणवाद यांतील फरक महाराष्ट्र जाणतो हो......
तु काय करतोस?
True 💯
पांघरूण घालयच काम चाललय आता ब्राह्मणांच. गोड प्रवचन
हिंदू हिंदू करून बहुजन समाजाला वेड्यात काढणारे हेच ते "आम्ही सारे ब्राह्मण"...