अजित पवार हा शेतकरी विरोधी आहे निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केलेच पाहिजे अन्यथा या सरकारला पापाचे वाटेकरी व्हावे लागेल
कर्ज माफी नाही केली तर zp पंचायत समितीच्या निवडणूक मधे शेतकरी दाखवून देतील तुम्हाला तुम्हाला सरकार मध्ये घेतले हीच मोठी चुक आहे पाच पाच लाख ऊसाचे गाळप होऊन सुधा अजुन बिल काढले नाहीत तुम्ही सिस्टीम मध्ये आला की असेच होते आम्हाला अनुभव आला आहे
शब्द फिरवू नका दादा तुमची महायुती म्हणत होती कर्जमाफी देणार आणि तुम्ही म्हणता मी कर्जमाफी देणार आसे बोललो नाही आसं कसं चालेल काय तरी विचार करा शेतकरी बांधवांचा
अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या नांदी लागु नये नाही तर शेतकरी तुम्हाला घरी बसवतील कांदा निर्यातबंदी केली तेव्हा शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखुन दिली
अजित पवारांची 70 , 000 हजार कोटी रुपयांची कर्ज माफ करा म्हणजे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी सोहळा करील . शेतकरी तुमचा कोणी नाही . केंद्रसरकार नुसतं शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे . बघा काय ते
भारत देशामधील रोज पाच हजार शेतकरी आत्महत्या करतात तो थकीत शेतकरी आहे तिची कर्जमाफी झाली पाहिजे थकीत असलेल्या शेतकऱ्याची माननीय शरद पवार साहेबांनी सरसकट जो थकीत होता कर्जमाफी केली होती
आता खुर्ची भेटली शेतकऱ्यांचा विचार कोणीच करणार नाही कारण मुख्यमंत्री म्हणले होते कर्जमाफी करू आम्ही आल्यावर दोन महिने उलटून गेले अजून काही कोणी नाव घेईन
70 हजार कोटीचा घोटाळा कसा केला तशी एकदा शेतकऱ्याची कर्जमाफी होऊन जाऊ द्या दूध दर नाही दुधाला अनुदान नाही हमीभाव नाही कसं जगायचं शेतकऱ्यांनी त्यांना फक्त घोटाळेच करायचे माहित आहेत पण हे मीडियाच्या कधी लक्षात येणार आवाज उठतो मीडिया
कर्ज माफी झाली पाहिजे
अरे बाबा कर्ज माफी काय करणार
अजीत पवार 😂@@jeevanjagdale4596
कर्जमाफी लवकर करा
अंगावर आल्यावर टीव्ही 9 वर ढकलायचे 😅
निवडणूक झाली आहे सरकारच काम झाले आहे त्यामुळे भाडे भाडेवाड करणारच
कर्ज माफी करा . हीच विनंती आहे
सदावर्तेनी 150 कोटी भ्रष्टाचार केला आहे st बँकेत जेल मध्ये टाका त्याला
माझे हजोरो कोटी माफ झाले तुम्हाला काय नाही गप बसा
अजित पवार हा शेतकरी विरोधी आहे.
कर्जमाफी होईपर्यंत तुम्हाला माफी नाही.
तु पुढच्या निवडणूकीत कसा निवडून येतो ते बघतोच - अमोल कोले
आगोदर कर्ज माफी करा
दादा आता गुण रत्न सदावर्ते वर आपल मत काय ?...ते ही स्पष्ट करा 😅😂
चूक झाली यांना निवडूण दिले
जनतेने यांना नाकारले आहे ✅evm घोटाला करून आले आहेत हे
😂😂शेतकरी धरणात मुतू नका फक्तं दादा यावेळेस
tv9 वाली शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी चांगला चैनल आहे
अर्धे भाडेवाढ मागे घ्यावी किंवा फुल तिकीट वाल्याला भाडे वाढ नसावी
धमकी देऊ नका सूञाना दादा कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्जमाफी करा दादा
आपले सूत्र दिले करतील जनता
पाचपट भाडेवाढ करा... म्हणजे सर्वांचे व्यवस्थित होईल
Okay ❤❤❤
खर बोल आजा.
TV9 शेतकरी अन् समाजहिताचे चॅनल आहे ❤❤❤
दादा तुम्ही सर्व महाराष्ट्र मधील नागरिकांचा बंदोबस्त करू शकता यात काहीच शंका नाही.
दादा विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफी बाबत आश्वासन दिले होते मग शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा
लडकियां बहिणीचा बोगस पण बँड करुण कर्ज माफी देन्यात यावी
कर्जमाफी करा
अजित पवार आजच बोलून टाका ना कर्ज माफी शेतकऱ्यांची करतो म्हणून
भाडेवाढ करून नवीन बस घेणार काय जोक मारलाय.😂😅
मग कधी होणार शेतकऱ्यांची कर्ज माफी दादा ...
हा माणूस शेतकऱ्यांसोबत गड्डारी करत आहे
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कर्जमाफी पूर्ण 7/12 कोरा करणार म्हटले होते👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿
कांदे सूत्र निर्यात धोरण केंद्र कडे पाठपूरावा करा नाही तर खासदार वापस .
कर्ज माफी झाली पाहिजेत पहिले
कर्ज माफी झालीच पाहिजे या विषयावर बोला ना
कर्ज माफी झाले पाहिजे दादा
अजित दादा सांगून टाका ना कर्जमाफी हा चुनावी जुमला होता
अजित पवार हा शेतकरी विरोधी आहे निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केलेच पाहिजे अन्यथा या सरकारला पापाचे वाटेकरी व्हावे लागेल
दादा भुमि हीन शेतकरी यांचा पन विचार करा साहेब तेंच पोट फक्त हातावर आहे तरी ते वर्गाला कोणताही आधार नाही म्हणून विचार करावा हि विनंती
कर्जमाफीचा आश्वासन दिलेच आहे तेव्हा निवडून आले तुम्ही 😂😂😂
हा कर्ज माफीनाही म्हणतोय याला घरी बसवायचं आहे
दादा तुमचे 70 हजार कोटी माफ झाले, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही, कर्जमाफी करा
दादा कायपण करा पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
कर्ज माफी नाही केली तर zp पंचायत समितीच्या निवडणूक मधे शेतकरी दाखवून देतील तुम्हाला तुम्हाला सरकार मध्ये घेतले हीच मोठी चुक आहे पाच पाच लाख ऊसाचे गाळप होऊन सुधा अजुन बिल काढले नाहीत तुम्ही सिस्टीम मध्ये आला की असेच होते आम्हाला अनुभव आला आहे
हाच मोठा चोर आहे शेतकरीच वाट लावली
म्हणणार नाही तर करा की घोषणा संपूर्ण कर्जमाफी
पीक विमा देना ,शेतकऱ्यांना. पदा अतिवृष्टीच अनुदान दे पावसानं नुकसान झाले आहे रे.😢😢
शब्द फिरवू नका दादा तुमची महायुती म्हणत होती कर्जमाफी देणार आणि तुम्ही म्हणता मी कर्जमाफी देणार आसे बोललो नाही आसं कसं चालेल काय तरी विचार करा शेतकरी बांधवांचा
Ajit Dada good❤answer
मला आजच नोटीस आली आहे state bank of india
राज्यातील 70 हजार शिक्षकांना अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय द्या वाढीव टप्पा द्या 😢😢😢
गुनरत्न आणी सुत्र हे समिकरण एकच
आता सर्वच वाढणार फक्त सोयाबीन कापूस चे भाव नाही वाढणार
आता पाच वर्ष
शेतकऱ्यांचा व शेतकरी कर्जमाफीचा
बंदोबस्त करील हे सरकार
दादा कर्ज माफी करा. तूम्ही शेतकरी आहात ना...
दादा शेतकरी शॉक लायकर जमातीला कर्जमाफी करू नका
कमीत कमी दोन् लाख रुपये पर्यंत तरी करा, आमचा जीवन मरणाचे प्रश्न आहे, युती सरकार.😢
मी आज पासून tv9 जास्त पाहणार
अजित पवार सरकार मध्ये असले कि शेतकऱ्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही पाठीमाघील अनुभव सांगून जातो
Tumhi fakt sang kame. Bin pagari full adhikari ahe tumhi
अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या नांदी लागु नये नाही तर शेतकरी तुम्हाला घरी बसवतील कांदा निर्यातबंदी केली तेव्हा शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखुन दिली
दादा तुम्ही स्पष्ट सांगितलं आहे की कर्ज माफी करणार हे आम्ही कधीच मनलो नाहीत काय राव दादा हे काय बरोबर नाय
masst dada😅😅😅😅
Baramati - Pune non stop chya Bhikar bus Banda Kara aadhi.. nusta bolbachaan...😮😮
शेतकरी कर्ज माफ करा
ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी केल्या...
सार्वजनिक विषय हा व्यावसायिक कसा होईल मंथन केले पाहिजे 🌳
शेतकरी bjp वर नाराज व्हायला पाहिजे अशी भूमिका अजित पवार घेतात शेतकरी कर्जमाफी न करण्यावरून
अजितदादा, जेवढं तोलन तेवढं बोलावं माणसानं 😂#_कर्जमाफी
अजित पवारांची 70 , 000 हजार कोटी रुपयांची कर्ज माफ करा म्हणजे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी सोहळा करील . शेतकरी तुमचा कोणी नाही . केंद्रसरकार नुसतं शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे . बघा काय ते
Aaj ch vadli
नोकरदारांच्या पगार कमी करा, आंदोलने केली तर् बेरोजगार युवकांना संधी द्या.
आम्ही च चुकलो तुम्हाला निवडुन दिल
कर्ज माफी केली पाहिजे घोषणा केली आहे तुम्ही वचन नामा मध्ये शेतकरी यांना फसवू नका काही पन बोलू नका
कर्जमाफी देणार होता ना
दादा तुम्हचीच बोलले की माझ्या तोंडून कर्ज माफीच एकल होत का ?
भारत देशामधील रोज पाच हजार शेतकरी आत्महत्या करतात तो थकीत शेतकरी आहे तिची कर्जमाफी झाली पाहिजे थकीत असलेल्या शेतकऱ्याची माननीय शरद पवार साहेबांनी सरसकट जो थकीत होता कर्जमाफी केली होती
Barobare tv 9 wale laay khotya batamya pasarwatat me observation kelay
सतर हजार कोटी माफ झाले 😂
कावून सत्तेत आल्या बरोबर सरड्या सारखा रंग बदलतो का.आधि स्पष्ट साग शेतकऱ्याचे कर्ज माफ केले त्याचा जिआर जाहीर करा.
आता खुर्ची भेटली शेतकऱ्यांचा विचार कोणीच करणार नाही कारण मुख्यमंत्री म्हणले होते कर्जमाफी करू आम्ही आल्यावर दोन महिने उलटून गेले अजून काही कोणी नाव घेईन
दादा😂😂😂😂😂
बोलायला पण डोकं पाहीजे तुम्हाला दादा.तुम्ही चोरी करून घरं भरलेत.शेतकर्यांच्या मताचा फायदा घेऊन निवडुन आलात हे लक्षात ठेवा.
हे सगळे evm फ्रोड मुळे बोलतायत असे कर्ज माफी केली पाहिजे
सेवा भाडेवाढ करुन द्या
शेतकरी कर्ज माफी वर बोला दुसरे भाषण बंद करा
अरे बाबा ती दळभद्री बस तूच म्हणलं मग का भाडेवाढ करताय....
ह्याच धंदा चालु द्या
येवढाच धंदा राहिला
70 हजार कोटीचा घोटाळा कसा केला तशी एकदा शेतकऱ्याची कर्जमाफी होऊन जाऊ द्या दूध दर नाही दुधाला अनुदान नाही हमीभाव नाही कसं जगायचं शेतकऱ्यांनी त्यांना फक्त घोटाळेच करायचे माहित आहेत पण हे मीडियाच्या कधी लक्षात येणार आवाज उठतो मीडिया
भाषणातील बाइट दाखवा यांना
मग आता करा कर्जमाफी
काही नाही अख्या महाराष्ट्राला फसवायचे काम करत आहे हे सरकार.
दादा खिशातले पैस घायचे नाहीत
शहरी भागातल्या लोकांना चांगली सुविधा देयची आहे दादाला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काय बैलगाडीने पाठवता का
अजित ल evm वर विश्वास आहे
लवकर बंदोबस्त करा . सत्ता तुमच्या हातात आहे .
फुकटच्या योजना बंद करा,
या फुकट्यानी वाट लावली आहे अर्थव्यवस्थेची..
सुत्रा च्या सुत्र्या बनवा...😂😂😂😂
दादा तुम्हीं आरोपी आहात ना
जनतेच्या खिशाला कात्री लावने
यांना यांच्या खिशात कमी पैसै पडायला लागलेत त्यामुळे भाडेवाढ केली
Ajit Dada na Marathi Mahiti Lajpat Rai Mali