वाढता विकास आपल्याला गरीब बनवतोय? | Dr. Rajendra Singh | Behind The Scenes
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- देशापुढील पाण्याची समस्या नेमकी किती गंभीर आहे? पुर आणि दुष्काळ दोन्ही एकाचवेळी यायचं प्रमाण का वाढलयं? शहरांना पाणीदार कसं बनवता येऊ शकेल? अर्बनायझेशन एंटी नेचर आहे? विकास आणि पर्यावरण याची सांगड कशी घातली पाहिजे? पाण्याच्या समस्येकडे इतकं दुर्लक्ष का?
मॅगसेसे पुरस्कार विजेते, ‘पाणीवाले बाबा’ अशी ओळख असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांची मुलाखत
#punerains #watershortage #riverpollution
विनायकजी, खुप खुप धन्यवाद.भारतीयांसाठी अत्यंत उद्बोधक मुलाखत घेऊन राजकीय लोकान्चे डोळ्यात अन्जन घातले आहे.आज तरूण वर्ग अशा मुलाखती मधून निश्चितच निसर्गाचा घटक बनून जाईल.अशी आशा बालगू.
विनायक जी, अत्यंत उदबोधक मुलाखत झाली आहे. आपण नेमके युवकांच्या मनातील प्रश्न विचारले.
पाण्याचे वास्तव अंतर्मुख करायला लावते.
युवकांनी पुढाकार घ्यावा..
Celine lost all aura
मोठ्याप्रमाणात सोलापुर अक्कलकोट औरंगाबाद सारख्या शहरातून पुण्यात होणारे स्थलांतर पाण्या साठी होते
आधीच्या काळात(म्हणजे सन २००० पूर्वी) आपली पोट भरलेली नव्हती पण आपल्या निसर्गाचे पोट भरलेले होते, आज आपल्या निसर्गाचे पोट रिकाम होत जात आहे, आणि आपली पोट भरलेली आहेत (पैशाने,स्वार्थाने,अहंकाराने,वैयक्तिक प्रगतीने, फास्टफूडने)आता वेळ आली आहे, निसर्गाचे उपकार परत फेडन्याची...
निसर्ग बोलायला लागला आहे...
Kay karayche aata
दुर्दैव्याने पॅकेज आणि प्रॉफिट ह्याचाच विचार प्रामुख्याने केला जातो...
मनुष्य म्हणून मानवतेचा(निसर्गा चा )विचार केला तर पाण्याबरोबर खूप समस्या सुटतील.
अप्रतिम मुलाखत
पुढच्या पिढीला जन्माला घालताना प्रत्येकानी 10 वेळा विचार करायची गरज आहे....पिण्याला सुध्धा पाणी मिळणार की नाही शंका वाटते.😞
सर जी, कोकणात गावे च्या गावे रिकामी होत आहेत. काम करण्याजोगे पुरुष वा महिला शहरात घरकामे करण्यात व्यस्त झालेली आहेत.त्या कामातून त्यांना मिळणारे उत्पन्न व तुलनेत कमी कष्टाने मिळणारे उत्पन्न ह्यांची तुलना होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
वाढता विकास=100%विनाश
Very much inspirational thoughts..
Thanks for sharing 🙏🙏
अनेक धन्यवाद....खूप गरज आहे अश्या मान्यवरांची.
विनायकजी
नवीन पिढीचे प्रतिनिधी असल्यामुळे....
एवढी महत्वपूर्ण मुलाखत चालू असताना ते मधे मधे पेंगत होते (शक्यता आहे विनायजींची तब्येत बरी नसेल)
पण आम्हाला व्हिडिओ आवडला
विनायक जी परत अजून ऐकायला आवडेल Rajendrajjina.
खूप छान माहिती देतात Sir ji
विनायक जी आपले धन्यवाद.
असेच उत्तम कार्यक्रम तयार करावे
Great interview. Thanks to you both.
He jyani aikala pahije te kuthe aahet
खूप विचार करायला लावणारी मुलाखत
Water man.....best❤
Shi ha hindi madhey ka bolto?
पाऊसाचे पाणी जाते कुठे
Very true sir is telling
असे सांगणारे आणि तज्ञ् लोकं भरपूर आहेत हो पण त्यांचे ऐकणारे धोरणकर्ते कुठे आहेत.
धोरणकर्ते गेले मत मागायला आणि स्वतःचा विकास करायला😂