भारतातले तरूण अस्वस्थ का आहेत? | Achyut Godbole | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • भारत हा सर्वाधिक डिप्रेशन असणाऱ्या देशांच्या यादीत वरच्या क्रमांकावर का आहे? डिप्रेशनचं मूळ कारण काय? भारतीयांना असणाऱ्या मानसिक ताणासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? भारतीयांना एवढा स्ट्रेस का येतोय? सामाजिक असमानतेमुळे, वाढत्या स्पर्धेमुळे ताणांत वाढ होत आहे?
    प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची मुलाखत.
    #workstress #worklifebalance #socialinequality

Комментарии • 172

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 20 часов назад +31

    गोडबोले साहेब आपल्या विद्वत्तेचा वापर करुन कधी तरी या सर्व समस्या वर उपाय सुचवा. सुज्ञास सांगणे नलगे.

    • @harshadagashe
      @harshadagashe 17 часов назад +5

      दिनेश राव - आपल्या ला किती पोरे बाळे? नसतील तर उत्तम. नसबंदी करून घ्या. Already असतील तर मोठी झाली की त्यांची करा.
      लोक संख्या हा प्रॉब्लेम आहे. उपाय वर सांगितला आहे. बोला.. ऐकणार आणि करणार का ?

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      ​@@harshadagasheसावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 9 часов назад +2

      @@harshadagashe I pity you. Keep it up.

  • @Ashwin-g3l
    @Ashwin-g3l 17 часов назад +20

    लोकसंख्येची भरमसाट वाढ हे मुळ समस्या
    राजकारणी व तुमच्यासारखे बुद्धिमान लोक याकडे मुद्दामच दुर्लक्ष करतात

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      लोकसंख्या मोठा प्रोब्लेम आहे

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 10 часов назад

      There u r !
      सर्व प्रॉब्लेम्स solve होतात फक्त लोकसंख्या कमी झाली पाहिजे !
      त्यासाठी कम्पल्सरी 1 child policy for 50 years !

    • @satishdeshmukh7034
      @satishdeshmukh7034 10 часов назад

      This is a true statement Ashwin ji.. Rest talk is no use.

    • @sandeepkale8
      @sandeepkale8 7 часов назад

      लोकसंख्या हेच कारण

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 17 часов назад +7

    Happiness index म्हणजे गंमतच आहे त्यात पाकिस्तान आपल्या वर आहे😂

  • @Dd_12348
    @Dd_12348 20 часов назад +26

    अमुक वयात रिटायर व्हा ! अमुक वयात तुमच्या कडे येवढ्या गोष्टी असल्याचं पाहिजेत ह्या गोष्टी tension देतात.
    इथे फ्लॅट घ्या .
    हीच गाडी घेतली तर status .
    अमुक देशात गेलात तरच मोठे.
    येवढाच पॅकज पाहिजे.
    भले क्रेडिट कार्ड वरती iphone asel पण तो पाहिजे.
    अमुक बायको पाहिजे😂
    असल्या फालतू गोष्टी tension देतात.

    • @nileshkadam6570
      @nileshkadam6570 18 часов назад

      बरोबर, पण गरीबांना नेहमीचा कामधंदा करताना अपमान सहन करण्याचे टेन्शन असते.

    • @unknownguy279
      @unknownguy279 18 часов назад

      ​@@nileshkadam6570खरंय सर 😢

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      बरोब्बर 🎉

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 8 часов назад

      ह्यावर उपाय
      सरळ कोलायचं ...😂😂
      आपल्याच मस्तीत राहायचं ....
      जिवंत 4 ते 5 लोक महत्वाचं बाकी
      बोगस जनता आहे 😂😂😂
      जाऊद्या गाडी .....😂

  • @amits3004
    @amits3004 20 часов назад +13

    हयात कुठेही समाजाच्या जबाबदारीचा उल्लेखही नाही. Population control होत नसेल तर सरकारने कितीही welfare schemes आणल्या तरी काहीही फरक पडणार नाही. बर welfare schemes साठी पैसा कुठून आणायचा? ... तो Tax payer च्या पैशांनीच आणणार ना? तुम्हाला खासगीकरण नको, सरकारी नोकर्या हव्या. कोणतंही सरकारी department घ्या; फक्त खाबूगीरी. सरकारी नोकरी हवी कारण पैसे खाता येतात आणि नोकरी वरून कोणी काढू शकत नाहीत. कुठेही perform करायची गरज नाही, काही काळाने आपसुकच promotion मिळत. कोणत्याही कामाची accountibility नाही. सरकारी शाळांची आणि hospitals ची अवस्था बघा. Population control आणि खासगीकरणा शिवाय पर्याय नाही.

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 20 часов назад +2

      हे महाशय leftist असावेत कधी ही प्रॅक्टिकल् सोल्यूशन देत नाहीत.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 19 часов назад

      सगळ्यात वाईट अनुदानित शाळा; रिटायर होईपर्यत दोन - तीन पिढ्या स्वतःसारखे अकार्यक्षम मनुष्यबळ तयार करतात.
      यांना वर्ग १ अधिकाऱ्याचा पगार पाहिजे पण अक्कल नको, TET पास करणे अनिवार्य केले तर सध्याचे अनुदानित शाळेतील ९९.९७% शिक्षक भिका मागत फिरतील.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      वा आपल्यासर क्या व्यक्त होणाऱ्यांची देशाला गरज आहे..

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @vijapte
    @vijapte 19 часов назад +9

    मार्कांच्या टक्केवारीनुसार पगार ठरविण्याचा जो फॉर्म्युला या गृहस्थांनी सांगितला, तो अतिशय हास्यास्पद आहे. अनेक वेळा चांगले मार्क मिळवलेली व्यक्ती ही चांगले काम करीत नाही, पण त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळवलेली व्यक्ती खूप चांगले काम करते, याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      बरोबर 🎉

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 8 часов назад

      वशिला ही कन्सेप्ट त्यांना बहुतेक माहीत नाही😂😂😂😂😂
      इथे तलाठी व्हायला 13 लाख फार्म येतात जागा 4 हजार
      आणि वशिला rate चालू आहे 20 लाख.....
      काही गुणवतेनुसार भरली पदे 40 टक्के...
      बाकी वशिला जिंदाबाद😂😂😂😂

  • @demya3464
    @demya3464 16 часов назад +6

    खरंय सोशल मीडिया ने भारताला खाल्ल आहे 😢😢

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 14 часов назад +15

    या सर्व समस्यांना पर्याय एकच sustainable development आणि शेती आणि खेड्या कडे चला ❤

    • @User_9063
      @User_9063 11 часов назад

      बरोबर पण लक्षात कोण घेतो.

    • @vijaylachyan8229
      @vijaylachyan8229 10 часов назад

      जमीन मिळेल का?

  • @ajaykulkarni7408
    @ajaykulkarni7408 19 часов назад +5

    अति सोशल मीडिया वापरामुळे बरेच लोक खूप इमोशनल होतात... वास्तवापासून दूर जात आहेत.... शाश्वत काय अन स्वप्नवत काय यातला फरक कळत नाही.... मृगजळाच्या मागे धावतायत...!!!

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      बरोबर 🎉

  • @vijapte
    @vijapte 19 часов назад +8

    या विद्वान माणसाने भारत, अमेरिका, युरोप मधील देश या सर्वांची उदाहरणे दिली. परंतु चीनबद्दल अवाक्षर उच्चारले नाही, हे आश्चर्यकारक आहे.

    • @nileshkadam6570
      @nileshkadam6570 18 часов назад +1

      मला पण चीनच्या विस्तारवादाचा भयंकर राग आहे, पण त्यांनी देश जो बनवलाय ते बघून त्यांच्या लोकांबद्धल आसूया वाटते.
      बाहेरच्या लोकांना व गजवावाल्या जमातीला शिरकाव करु दिला नाही.
      लोकसंख्या कमी होत असल्याने त्यांना विस्तारवाद पण सोडून द्यावा लागेल.

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 18 часов назад

      China is second in unemployment after India. There also min wage law doesn't exist. And here in usa after indians most students are Chinese

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @nitinjoshi1219
      @nitinjoshi1219 9 часов назад

      चीनी भिंत भेदून काही माहिती तर मिळाली पाहिजे ना त्यावर बोलायला !
      चीन ,अमेरिका, बराचसा युरोप , मध्य पूर्वेतील गाढवं - हे जगण्याकडे सुध्दा धंदा म्हणून पाहतात ..

    • @vijapte
      @vijapte 8 часов назад

      ​@@nitinjoshi1219अहो जोशी, तुम्ही कोणत्या काळात जगताय? चीनने अर्थव्यवस्था खुली केल्यापासून त्याबद्दल सर्व माहिती उपलब्ध असते. तुम्ही Google search वर "Unemployment in China" हा विषय टाका. म्हणजे तुम्हाला अगदी गेल्या महिन्यातील चीन मधील बेकारीची आकडेवारी मिळेल.
      तुम्हाला अच्युत गोडबोले यांचा बचाव करायचा असला, तर खुशाल करा. पण कृपा करून मला मूर्ख समजू नका.😊

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 19 часов назад +4

    भारतासारख्या लोकसंख्येच्या देशात कल्याणकारी योजना राबवायच्या कशा? जवळपास दीड अब्ज लोकसंख्या आहे, जी अख्ख्या अफ्रिकेपेक्षा जास्त आहे.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      बरोबर

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 20 часов назад +4

    सोशल मीडीया आणि नकारात्मक नॅरेटीव्ह तरूणांना तणावाखाली घेऊन जात पहले कस होत खाऊन पीऊन सुखी संकल्पना होती.आता खाऊन पीऊन दुःखी संकल्पना रूढ होत आहे 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @Dd_12348
      @Dd_12348 20 часов назад

      Right

    • @Dd_12348
      @Dd_12348 20 часов назад

      अमुक वयात रिटायर व्हा ! अमुक वयात तुमच्या कडे येवढ्या गोष्टी असल्याचं पाहिजेत ह्या गोष्टी tension देतात.
      इथे फ्लॅट घ्या .
      हीच गाडी घेतली तर status .
      अमुक देशात गेलात तरच मोठे.
      येवढाच पॅकज पाहिजे.
      भले क्रेडिट कार्ड वरती iphone asel पण तो पाहिजे.
      अमुक बायको पाहिजे😂
      असल्या फालतू गोष्टी tension देतात.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      छान बोललात खूप निगेटिव्ह झालोय सोशल लाईफ ० फक्त सोशल मीडिया वर ऑनाइन आलोत

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 8 часов назад +1

      ❤❤❤❤❤❤
      मस्त

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 18 часов назад +3

    ब्रिटिशांचा वाण नाहीं पण गुण आला आहे दीडशे वर्षांच्या नंतर

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      बरोबर

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @Chanakya2024
    @Chanakya2024 12 часов назад +2

    Mr Pachlag, please help. This format where one guy rants is not something that works. Question answer seasion is better.
    Also dont know why progress and hardwork gets the blame for depression. Lets not compare the depression in Western world and India. They have very different root causes.

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 9 часов назад

      @@Chanakya2024 we'll said, what's the use of discribing problem. We should focus on solution, but he always dose fear mongering. What is his agenda.

  • @VYDEO
    @VYDEO 20 часов назад +3

    He seems to be a Marxist 😮

  • @TransformerLockdown.
    @TransformerLockdown. Час назад +1

    फक्त चुका काढायच्या,उपाय सगायचे नाही आणि भारत देश,संस्कृती, आणि संपूर्ण व्यवसत्याच्या नावाने बॉबा मारायच्या...
    मूर्खपणा !

  • @tarkatirtha
    @tarkatirtha 6 часов назад +1

    ...तरीही नामूकाकांसारखे लोक मानसिक आरोग्याकडे दूर्लक्ष करून तरूणांचे वैफल्य वाढविणार्‍या ७० तास कामाच्या संस्कृतीचा पुरस्कार करतात!

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 4 часа назад +1

    साहेब कंत्राटी भरत्या पिळवणूक महागाई बेकारी उरावर बसल्यावर आणखी काय होणार आणि आपल्याकडे सरकार काहीच जबाबदारी घेत नाही

  • @varshag.8398
    @varshag.8398 8 часов назад +1

    विकासाच्या पाश्चात्य संकल्पनेवर आधारित जीवन आपण जगू लागलो आणि आपल्या उतरत्या कळाला सुरुवात झाली.कृषिप्रधान आणि आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय संपन्न देश अशी आपली ओळख आता राहिली नाही आणि म्हणूनच सर्व सामाजिक, आर्थिक ,शारीरिक आणि मानसिक समस्या येत आहेत.साधी राहणी स्विकारत गावाकडे जाऊन हस्तव्यवसाय आणि शेती करणं हाच एक उपाय आहे.अध्यात्माची कासही धरली पाहिजे.

  • @vgogte1
    @vgogte1 17 часов назад +2

    Godbolenaa aikun nairashyach yenaar. Dusra kaay. Covid chya velatle video bagha tyanche.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      😂

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      ते खोट नाही बरोबरच बोलत आहेत ना पण

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 19 часов назад +1

    As our PM had announced free ration for next five years without having proper information about requirement.I think we should provide a food against job.which will keep them busy .

  • @dhananjaydhawad3547
    @dhananjaydhawad3547 19 часов назад +1

    Godbole Sir,Pl.suggest the remedial measures.I feel unless we follow Gandhian model of self sufficient villages and village industries and reviving the agricultural sector to glory(which has highest employment potential)we have no other way.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @santoshkulkarni5709
    @santoshkulkarni5709 19 часов назад +1

    What is the population of france, america? Why we were behind these nations?

  • @hemantgarud2878
    @hemantgarud2878 20 часов назад +1

    Are you talking right? I hope you Re talking right 😅

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 20 часов назад +1

    We are expecting some solutions on this from a learned man like you. All know the problem why are you elobrating on it. Pl. use the time to elaborate on solution.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      I have solution

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @unitedindustries5842
    @unitedindustries5842 14 часов назад +1

    तुम्ही म्हणता बेकारी आहे, इथे आम्हाला कामगार मिळत नाही

    • @Babyachabap
      @Babyachabap 2 часа назад

      कामगारांना फक्त सुखासीन नोकरीं किंवा काम पाहिजे.
      कष्टाचे काम करायला त्यांची आई मरते.

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh 19 часов назад +1

    Sir tumhi antidepressants cha dhanda ughadnar ahat ka? Almost marketing kartay tyache ase vätte. Ekahi positive video nahi

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सावरकरांचं जातीवाद पुस्तकात अमेरिका आणि युरोप जातीवाद नसल्याने पुढे कसे आहेत हे सविस्तर मांडले आहे

  • @deelipbade4285
    @deelipbade4285 19 часов назад +1

    नोकरीतील असुरक्षितता,बेकारी-विषमता,ही वस्तूस्थिती1990 पासूनच अनुभवास आलीआहे.तरीही नोकरीची क्षेत्रे कमालीची वाढलेली आहेत.आपल्या देशाची आर्थिक ग्रोथ प्रगती पथावर आहे,आपल्या सारखे अनेक तज्ञ एकत्र येऊन भारत सरकारला पुढील प्रगतीसाठी सल्ला -मार्गदर्शन देत रहावे,अशी तदण्याची टिम तयार करण्याच कार्य प्रमुख्याने तुम्हांलाच करावे लागेल.आपल मार्गदर्शन समाजाला मिळत राहू दे.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      Ok

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      बरोबर

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 3 часа назад

    कुठल्या देशातले तरूण अस्वस्थ नाहीत?

  • @karma_aum
    @karma_aum 7 часов назад

    Godbole Sir nehmi pramane utkrusta 🙏

  • @np7389
    @np7389 2 часа назад

    आधी
    उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ शेती
    आता
    उत्तम नोकरी मध्यम व्यापार कनिष्ठ शेती

  • @pramodjadhav3197
    @pramodjadhav3197 20 часов назад

    आज सर्व जण (सर्वच नाही) आपल्या जवळची कस्तुरी शोधत आहेत

  • @thoratvaibhav9926
    @thoratvaibhav9926 6 часов назад

    एक दिवस हे सगळं फुटणार आहे.

  • @User_9063
    @User_9063 11 часов назад

    चर्चा करून फक्त माहिती होते बदल मात्र काहीच होत नाही...सगळ निष्फळ आहे भारतात...

  • @virajtikekar2082
    @virajtikekar2082 7 часов назад

    या सर्वेमधील डेटा सॅंपल कुठलं आहे त्याचा काही जमिनीवर संबंध नाही वाटत 🙆‍♂️

  • @milindparulekar2000
    @milindparulekar2000 20 часов назад +4

    U CAN BLAME THE PRESENT GOVT. FOR ALL THE ADVERSITIES. POPULATION EXPLOSION IS REAL PROBLEM . BUT P...SECULAR WILL NEVER AGREE😂😂

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      जातीवाद हा खूप basic problem आहे असा सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सगळं लिहलय कसा युरोप अणि अमेरिका जातीवाद नसल्याने पुढे गेलेत. रोटी बेटी आणि आंतरजातीय विवाह हे solution AHE

  • @rohiniv1694
    @rohiniv1694 7 часов назад

    भारत देशाचं पॉलिटिक्स पण ह्याला जबाबदार आहे. त्यामुळे जबाबदार तरुण निराशेच्या गर्तेत जात आहेत

  • @sudhirmarathe28
    @sudhirmarathe28 19 часов назад

    Thank bank अणि त्यांच्या टीम che मनःपूर्वक आभार
    तुम्ही चर्चा करण्यासाठी अफलातून माणसांची निवड करता
    यातून तुमच्या प्रगल्भतेची प्रचिती येते
    जस की गोडबोले साहेब
    बाप माणूस

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 4 часа назад

    तुम्ही एवढं सगळं बोलता सरकार म्हणते सर्व सुखात आहेत काहिच झालेलं नाही

  • @ucp8975
    @ucp8975 7 часов назад

    सगळे आपल्या कर्माची फळे भोगत आहेत. योग्य विचार करण्याची क्षमता नसल्याने असा परिणाम आहे

  • @demya3464
    @demya3464 16 часов назад

    वीर सावरकर नी युरोप आणि अमेरिका सनातन हिंदुस्तान क्या पुढे जातीवाद नसल्याने पुढे गेला असे "जातीवाद" या पुस्तकात लिहिले आणि त्यावर उतारा पण दिलं आहे 😮😮

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 5 часов назад

    प्रॉब्लेम काय आहेत ते सर्वांना माहिती आहेत.
    त्याचे रूट कॉझ काय आणि उपाय काय ते कोणीच सांगत /सुचवात नाहीत.
    म्हणून नुसतीच पोपट पंची वाटते

  • @mukul1230
    @mukul1230 7 часов назад

    Tv warcha fadtus nati....😂....waa sir ase... vichar aplya samajat kadhi rujnaar...he sagla kadhi kalnar. Vicious cycle made ahot ka already apan

  • @shrikantadkar3918
    @shrikantadkar3918 Час назад

    अती अपेक्षा आणि दुसरा आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे आणि ते सुख प्राप्ती साठी होणाऱ्या ओढाताणी मुळे स्पर्धा वाढली . सगळेच स्पर्धेत टिकत नसल्यामुळे नैराश्य पदरी पडते.

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 2 часа назад

    श्री विनायक राव मुलाखत दाखवण्याचा हा नवा अवतार आवडला प्रेक्षकाना वक्त्याचे हावभाव दिसून येत आहेत

  • @vishvnathu.4086
    @vishvnathu.4086 Час назад

    B&W daadhi Mala aavdali ...( Mala asshi ch pahije) ...yach hatta payi "depression' yevu shaktay...Burr ka, Bhai! 😅😂😂

  • @kalyanimandke1980
    @kalyanimandke1980 13 часов назад

    तज्ज्ञ व्यक्तीना त्यांच्या अनुभव आणि ज्ञानामुळे आमंत्रित केले जाते. सावकाश, मुद्देसूद सादरीकरण ही त्यांच्याकडून अपेक्षा असते. माहितीचा धबधबा नको.

    • @nspatil119
      @nspatil119 4 часа назад

      Mag apan swataha RUclips channel kadhun amhala margadarshan ka karit nahi ?😊

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 2 часа назад

    कंस्यूमरिज और मोटिवेशन स्पीकर सब लोग कैसे हम अमीर बने,भोगवाद को बढ़ावा और अध्यात्म की शिक्षा की कमी ये कारण है |

  • @psychotherapistrajshreepanse
    @psychotherapistrajshreepanse 4 часа назад

    मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स कडे लोक "मानसिक आरोग्याच्या बाबतीतल्या स्टिग्मा मुळे " जायलाच avoid करतात. इथे अगदी प्रत्येकाने मी माझ्या मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक असीन आणि त्यासाठी वेळ प्रसंगी उपचार हि घेईन हा निश्चय करण्याची गरज आहे. समाज व्यव्यस्था अशीच बदलली जाणार नाही त्यासाठी प्रत्येकाचं contribution हवं !

    • @Babyachabap
      @Babyachabap 2 часа назад

      तुम्ही शुद्ध मराठी लिहायला शिका. तुमच्या अशुद्ध आणि ब्रिटिश धार्जिन्या भाषेमुळे पण संताप वाढतो.

  • @tejaniruddha
    @tejaniruddha 6 часов назад

    Thanks doctor for defining the problem. I completely believe that defining the problem is half way to the solution.

  • @somdebdas3591
    @somdebdas3591 16 часов назад

    90 takke fakt halavun sukhi ahe

  • @amarpowar
    @amarpowar 19 часов назад

    there is so much tax burden on salaried people , people are earning very well in small business than those have so called fat salaries. this diff started increasing after 2019

  • @abhi9029
    @abhi9029 19 часов назад

    Thank you Think Bank for bringing Achyut Sir on your channel.

  • @santoshkulkarni5709
    @santoshkulkarni5709 19 часов назад

    You are getting free food, education.

  • @sachinshrotri2501
    @sachinshrotri2501 7 часов назад

    अत्यंत अभ्यासपूर्ण

  • @santoshkulkarni5709
    @santoshkulkarni5709 19 часов назад

    Please give solution. Problem is population.

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 5 часов назад

    ..... Kotichya koti package ghenare vishamtevar gyan detat😂

    • @Babyachabap
      @Babyachabap 2 часа назад

      मग त्यासाठी लागणारा अभ्यास कर ना तू.
      तुला अक्कल नाही तर तुला रोजगार हमीवर काम करावे लागतेय

  • @sachinlokhande8147
    @sachinlokhande8147 8 часов назад

    Manus samadhani nahiye

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 6 часов назад

    अत्युत्तम विवेचन

  • @mandarbivalkar5060
    @mandarbivalkar5060 6 часов назад

    Sir dirty politics and social media is responsible for this. When deserving person see undeserving get reward all these issues come.

  • @akhare2974
    @akhare2974 9 часов назад

    Very true sir.

  • @archanajoshi4998
    @archanajoshi4998 9 часов назад

    घरांच्या किमती खूप जास्त आहेत शिक्षण मेडिकल सगळच महाग आहे त्यात नोकरीची शाश्वती नाही निदान सर्वदूर विकास व्हावा मध्यम शहार हवीत महानगर नको

    • @demya3464
      @demya3464 9 часов назад

      खूपच मस्त

    • @Babyachabap
      @Babyachabap 2 часа назад

      मग नगर साताऱ्याला रहायला जा

  • @RakeshBitling
    @RakeshBitling 2 часа назад

    hello sir please talk on solutions also and this message should reach to govt.also.

  • @akshayshinde466
    @akshayshinde466 6 часов назад

    The Truth

  • @bhooshanbhalekar9902
    @bhooshanbhalekar9902 19 часов назад

    एकदम बरोबर

  • @sagerpowale9559
    @sagerpowale9559 20 часов назад +4

    ह्या प्रस्तापीत सरकार मुळे जास्त त्रास होत आहे...समाजाला!

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 12 часов назад

    👌

  • @Rahhuul1111
    @Rahhuul1111 19 часов назад

    Sarvat Pakhandi samaj aapla 😢

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR

    • @demya3464
      @demya3464 9 часов назад

      जातीवाद हे सनातन हिंदू आणि भारत बुध्द सगळ्या क्या रहासाचे कारण आहे असे वीर सावरकरांनी "जातीवाद" आणि "मनुवाद" या त्यांच्या पुस्तकात खूप विश्लेषण केले आहे. त्यावर उत्तर म्हणजे काय करायला पाहिजे हे पण सांगितले आहे. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY VEER SAVARKAR

  • @milindparulekar2000
    @milindparulekar2000 20 часов назад +1

    the only solution is to become ISLAMIC REPUBLIC OF INDIA
    LIKE PAKISTHAN, AFGANISTHAN, NOW BAGLADESH. ETC.ETC.ETC.

  • @pravishnoo
    @pravishnoo 20 часов назад +1

    Over estimated, sample size 5 lakhs is extremely small. Bad things and frustrations in Scandinavian countries are also not mentioned. I agree , expectations beyond capability is more harmful. This era is era of disruption. Will survive with upsurge in rebellion . Utopian solutions are not practical. Think tanks are on sale . Hopefully times will change

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil 8 часов назад

    Only negative approach no solution

  • @manoharranvirkar9304
    @manoharranvirkar9304 20 часов назад

    absolutely Truthful your right sir,

  • @amitsiddhiradhika
    @amitsiddhiradhika 20 часов назад

    अत्यंत समर्पक विश्लेषण

    • @demya3464
      @demya3464 16 часов назад

      सनातन आणि भारताच्या अधोगती वर सावरकरांनी लिहिले आहे . सावरकरांच्या समग्र वाचन करा.. जतीच उच्चाटन है सावरकरांनी जातीवाद पुस्तकात सुचवला आहे.. आणि मनुवाद भारतात कसा आला वर उत्तर पण दिलं आहे.. त्यावेलिंपण त्यांनी युरोप आणि अमेरिकेत माणसे जाती नसल्यामुळे त्यांचा DNA हा भारतीय DNA peksha चांगला आहे.. त्यांनी लिहिले आहे आपण रोटी बेटी व्यवहार सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश, शूद्र यात होत होती. त्यांनी महाभारताचा उदाहरण दिलं.. पण आपण रोटी वेती व्यवहार बंद केल्याने ब्राम्हणांचे चांगले गुण इतरात क्षत्रियांचा. चांगले गुण ब्राम्हण आणि इतरत्र etc.. आंतरजातीय लग्न निषिध्द असल्याने गुण वज्ञा ऐवजी आपण आपल्या जातीत लग्न करतो आणि इतर जातीच्या चांगल्या गुणांना मुकतो .. PLZ EVERYBODY MUST READ "JATIWAD" BOOK BY SAVARKAR