IAS Tukaram Mundhe | नागपूर मध्ये पहिल्याच दिवशी पूर्ण शाळेचे शिक्षक सस्पेंड केले होते
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2022
- नागपूर मध्ये पहिल्याच दिवशी पूर्ण शाळेचे शिक्षक सस्पेंड केले होते, त्यामागची कहाणी
IAS Tukaram Mundhe
#tukarammundhe
#tukarammundheias
भारतातील सर्व अधिकारी जर मुंढे साहेबां सारखे भेटले तर भारत हा जगातील श्रीमंत / शिक्षित / संपन्न होण्यास वेळ लागणार नाही .
एकही काम होणार नाही....वाकवायचे असते ..मोडायचे नसते...
मुंडे साहेब सिस्टीम मोडुनच टाकतात....
@@Healthyme9.
कुठं, काय, कधी
वाकवायचे ,
आणि मोडायचे हे त्यांच्या पेक्षा
आपल्यालाच कळते ,
हा भ्रम आहे..
बाकी बहुतेक अधिकारी
सत्ते पुढे *वाकणारेच*
असतात 😂😅🤣
Sglech mantra smor zukave lagte munde saheb kuthe na kuthe zuklech astil. Aani zuktat pn. Evdha imandari khub mahagat pdte. Lokana khii ghene dene nhii koni kitihi imandar aso aaple kam zale ki jmle koni vichart nhii.
@@piyushwadurkar1428hy
Hui
असा मुख्यमंत्री असावा
ते नाही होऊ शकत कारण राजकारनी कीती जरी ईमानदार आसला तर त्याला शेवटी पाणी लागतेच सवय थोडक्यात ढवळया शेजारी पवळा
ते मुख्यमंत्री नाहीत कलेक्टर आहेत
@@dattatraypadavale6110 माहिती आहे कि ते मुख्यमंत्री नाहीत पण मुख्यमंत्री पदावर एवढा ईमानदार माणूस आसु शकत नाही ते सांगायचे होते भाऊ तुझी आककल तुझ्या जवळ ठेव
शेर तो शेरच ,, आज देशाला अशा खंबीर नेतृत्वाची गरज आहे
@@laxmankharat8271 तुमची सवय आहे कारण चांगल्या ना पण नाव ठेवता आणि खाणाऱ्या पण नाव ठेवता आहे का नाही
देशाला अशा अधिकाऱ्याची आणि नेते ची गरज आहे तेंव्हा च देशाचा विकास होइल 🙏
मा तुकाराम मुंढे साहेब कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आमच्या जालन्यात होते काही दिवस तेवढेच भाग्य आमचे
त्यांचे काम खुप चांगले आहे
देशाला अशा प्रामाणिक अधिकार्यांची गरजय
you are great sir🙌🙌
पण देशातले राजकारणी भ्रष्ट आहेत त्यामुळे मुंडे साहेबांना कुठेच जास्त काळ राहू देत नाही नाहीतर आत्तापर्यंत बरेच राजकारणी रस्त्यावर भीक मागताना दिसले असते
मी स्वतः एक शिक्षक आहे.
शिक्षकांनी शिकवावे हे मुळी सरकारलाच वाटत नाही..
प्रत्येक लुंग्या, सुंग्या अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्रीपर्यंत सर्वजण आपापली अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी मारतात. जिप शाळेत शिक्षण कमी , सोंगे फार असं आहे.
दर दोन दिवसाला यांचें काही ना काही उपक्रम येत असतात.
बरोबर सर आता तर ३ प्रशिक्षण आणि २ दिवस लोकसभ.
आम्ही तर वर्ष भर बीएलओ..😢 आणि मागे मागासवर्ग आयोगाचा सर्वे १० दिवस
मुंढे सरांचे अगदी बरोबर आहे . अशा शिक्षकांमुळे सरकारी शाळा बदनाम झाली आहे.
Ho
Vvb vvv. Bh@@upscaspirant02
महाराष्ट्र राज्याचे खरे सुपर हिरो आहेत मुंढे सर...
फुकटखाऊ शिक्षकांना चांगला धडा शिकवल्या बद्दल मुंडेसाहेबांचे धन्यवाद
मी एक जि.प. शिक्षक आहे सर मी एज्यूकेशन क्षेत्रात २५ वर्षांपासून सेवा करतो आपला शब्द ना शब्द आम्ही अनुभवतो आपल्या विचारांचे प्रत्येक मुद्दे क्षणा क्षणाला अनुभवतो आपल्या ग्रेट कार्यप्रणालीचा महाराष्ट्राला अभिमान आहे.
अहो, शिक्षक गैरहजर राहतील का. मजबुरी असेल मोठी.काय याचीबाजू घेता.
@@rajendrasadgir1231 ho koni shikshak ase karnar nahi... suspend karun kay honar? tyanche kaam kon karnar? publicity stunt aahe
@@rajendrasadgir1231 मी z.p शाळेत शिकलो आहे, सरकारी शिक्षक ची मानसिकता मी जवळून बघितली आहे, सरकारी शिक्षकामुळे या देशातील पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहे.
तुकाराम मुंढे साहेब यांच्या कार्यास सलाम!👌👍💐
असे अधिकारी सर्वत्र असलेत तर माझा देश जगात नंबर वन होईल. यात शंकाच नाही.
वा वा कडक असा आसावा IAS , प्रत्येक पदावर कार्यरत असलेल्या सर्वांनी असेच कडक निर्णय घेतले तर भारत सुधारणारच हे नक्कीच.
जय हिंद.🚩🚩
सर तुम्ही खूप छान काम केले कारण मी एक शिक्षिका आहे तुम्ही केलेल्या बदली प्रणालीमुळे मला नियमानुसार जवळची शाळा मिळाली
पती पत्नी एकत्रीकरण करून झाली का बदली.
❤
Sir तुमच्यासारख्या हुशार निस्वार्थी अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज आहे
तुकाराम मुंडे हे कुणासमोर न झुकणारे प्रामाणीक अधिकारी आहेत....प्रामाणीक अधिकारी असल्या कारणाने कोणता नेता यांच काही वाकड करू शकत नाहि....भ्रष्ट अधिकार्यांना नगरसेवकाची पण भिती वाटते....असा प्रामाणीक माणुस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे...
मोडतोड करणारे साहेब..सुधारणा करणारे हवे
सर मला तुमचा अभिमान आहे आमचे नासिक करातील राजकारणी लोकांना पटले नव्हते
खुप छान काम केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
देशातील सर्वात प्रामाणिक व सचा अधिकारी. सर तुम्हाला मनापासून प्रणाम करतो🙏🙏💐💐
शिक्षकी पेशा हा आदर्श निर्माण करणारा पेशा आहे.याचे भान शिक्षकांनी बाळगायला हवे!
मुंढे साहेबांच्या मताचा हाच आशय 👍👍🙏
साहेबांना....आहंकार खुप आहे....समोरच्याच एैकुन घेत नाहीत..... फोकस मधे राहायला आवडते....हे राजकारणात येण्याचे लक्षण आहेत....!
चूक , साहेबांची शिस्त ला तुम्ही अहंकाराच नाव देऊन तुमचा पॉइंट justify करताय , साहेबांनी मोठ्या मोठ्या वाळू माफिया पासून government job च राजकारण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली आहे. फोकस मध्ये हे नाही ते tiktok आणि instagram वर नाच गाणे करणारे ias ips आहे. हा माणूस तर सगळीकडून बदली होतोय , राजकारणात अजित फडणवीस , पवार मोदी सारखे तोंड चोपडे लोक लागतात हा माणूस राजकारण करू शकत नाही
साहेबांचा अहंकार नाही त्यांची शिस्त आहे
मग त्यांची ती शिस्त वरिष्ठ यांचा समोर का फस्त होते......????@@bhaskargorte5151
किती शाळा चांगल्या बनवल्या नंतर ? किती सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या? किती शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या??? किती निधी मुळ शाळांपर्यंत पोहचला??
नं. अधिकारी ही देशाची शान मान आहे! 👍🏻🇮🇳🇮🇳💐🌺🙏🏻
शिक्षकाच्या मागे लावलेली सर्व अशैक्षणिक कामे दुर करनारा अधिकारी व लोकप्रतिनीधी कुणीच नाही...त्यातूनच गोरगरिबांच्या मुलांचे कल्याण होणार
"वंदनीय, अनुकरणीय, धवल किर्ती,
विद्वान, निष्कलंक, फारच दुर्मिळ व्यक्ती अशा असतात. आणि अशांच्या असण्यानेच देशाचे चारित्र्य ठरते, कुणा निर्वाचित व्यक्तीमुळे नाही. मुजरा सर!"
Wrong perception, very egoistic, magalomaniac, exploiter
आपले मौलीक विचार व प्रशासन निश्चितच सर्वसामान्य समाजासाठी, समाजातील सर्व घटकासाठी हिताचे आहेत.
गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी कायदे केले आहेत. कायद्यानुसार च शिक्षा द्यायला पाहिजे. त्यामुळे मला वाटते की शिक्षकांना निलंबित करणे ही मोठी शिक्षा झाली. एक दिवस गैरहजर राहिल्याने निलंबना सारखी शिक्षा जास्त वाटत नाही कां ? जे शिक्षक निलंबित झाले आहेत त्यांचा उदरनिर्वाह ते कसे करतील हा विचार मनात येतो. आपल्या देशात फाशीची शिक्षा दुर्मिळ आहे. अतिशय गंभीर गुन्हे करणाऱ्यांना देखील जन्मठेपेची शिक्षा होते. ती सुद्धा कालांतराने कमी होते. असं असताना एक दिवस गैरहजर राहिलेल्या शिक्षकांना निलंबित केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना होणारा त्रास लक्षात घेता ही शिक्षा जास्त वाटते. असो मुंढे नी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांचे निलंबन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नवीन शिक्षकांची भरती कशी काय झाली ? ग्रामीण भागातील शिक्षकांनी काय हाल भोगले आहेत याची कल्पना बऱ्याच जणांना असेल. अशा ठिकाणी बदली होते की त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी बस सेवा नसते. काही ठिकाणी बस असली तरी बरेच अंतर चालत जावे लागते. काही ठिकाणी राहाण्याची व्यवस्था नाही. तर काही ठिकाणी खाण्याची व्यवस्था नसते. आणखी कहर म्हणजे राजकीय हस्तक्षेप. कोणाला कुठे बदली करायची हे राजकीय नेतेच ठरवतात, मुंढे सारखे प्रशासकीय अधिकारी नाही. जर तुम्ही सत्ता धारी पक्षाला मत दिले नाही तर अडचणी च्या ठिकाणी बदली केली जाते. त्यामुळे एकतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या मग कामचुकार शिक्षकांना शिक्षा द्या. मुंडेंची चांगली प्रतिमा जनमानसात झाली आहे. पण प्रत्येकाला दुसरी बाजू असते. ती पण उजेडात यायला पाहिजे. कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. चांगल्या गोष्टींचा अतिरेक देखील वाईटच. अति तिथे माती! मुंढेना त्यांचा अतिशिष्टपणा भोवतो.
आपण म्हणता ते बरोबरच आहे परंतु कायदेशीर परवानगी घेऊन काही गोष्टी कराव्या लागतात. सापडला तर चोर नाहीतर साव
@@rajaapasalkar3043 bhava personal sutti marli tr karwayi hoyla hawi .... Pn adhivation la gelela mahnta ahe .. te attend jr nhi kela tr seniors prashna vicharnar nhi yachi Kon hami deil .. ani tya adhivation cha 1% pn impact tyancha carrior made honar nhi yachi hami kon deil ?? Chukicha nirnay jevha eka navin collector la mahiti nastana tyane tya khatya vishay Evda tokach Paul kasa uchalava ???
All IAS/IPS/IRS /PCS Must learn from Mundhe Saheb. He is awakening society. If teachers do their job, majority of problems will come under control
टंपंप
मुख्याध्यापकांना शाळेला सुटी द्यायचा अधिकार आहे... जर सर्व शिक्षक अधिवेशनला गेले तर मुलांकडे कोण बघणार... आणि शाळेला सुटी दिली नाही व मुले शाळेत आले व त्यांच्यासोबत काही बरे वाईट घडले तर याला जबाबदार कोण असेल?
अधिवेशन सुटीचा कालावधी बघुनच ठरवावा. आमचे वेळी गुरुजी तालुक्याला पठाराला जायचे तो दीवस सुटी असे.
@@user-if1zh9go7r tarikh tharvycha adhikar teachers la tr nasel ... Jyachi tharvli tyana jaab vichara ... Ani jr attend kela nhi tr senior officer BDO,Kendra Pramukh kahi bolnar nhi kivha tya adhivation chya 1% pn impact tya teacher chya carrior made disnar nahi... Yachi hami kon denar ... Navin joshat ... Ani gurmit ghetlela chukicha nirnay ...
सर आपण तळागाळातील शैक्षणीक परिस्थितीवर खूप मनापासून लक्ष देता ;मी पालक म्हणून आपले मनापासून खूप खूप आभार मानतो .असेच काम सूरू असण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व पालकांकडून खूप खूप शुभेच्छा
I sincerely wish we had more such sincere, hardworking officers, especially in the IAS and IPS Cadres. Our cities, states, and our country overall will change for the better in an year. Because, politicians change, these administrators do not. Kudos to Mr Mundhe.
मुंढे , अधिकार गाजवणे आणि सिस्टम मध्ये सुधार करणे ह्यात फरक आहे !!!
साहेबांना मुख्यमंत्री पद दिला पाहिजे सगळे काम नीटनेटके चालू होतील जय हिंद वंदे मातरम
अशा माणसांचा आपल्याकडे दुष्काळ आहे किती कर्तव्यदक्ष आहेत तुकाराम मुंडे साहेब
अतिशय प्रामाणिक,कामाप्रति निष्ठा,समाजावर्ती असलेलं प्रेम या सर्वांचा संगम म्हणजे मुंडे सर
अप्रतिम!! कौतुक करावं तितकं थोडं
अगदी बरोबर आहे तुकाराम मुंढे साहेबाचे.गुणवत्ता किती देतात शिक्षक हे अंत्यत महत्वाचे आहे.शिक्षक संघटना असल्याने शिक्षक खूप आरेरवी करतात.कारण त्यांनी काहीही केले तरी संघटना चा दबाव आणून ते आपले हित साध्य करून घेतात.
मुंढे साहेब हुशार आहेत.. पण मीच हुशार हे म्हणणे योग्य नाही....... शिस्तप्रिय अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी असणं वेगळं आणि खुर्चीची गर्मी आणि मस्ती असणारा अधिकारी असणं वेगळं....
It was a correct ✅💯
अरे काय बोलल्लात तुम्ही 🙏🏻👌🏻👏🏻👏🏻मुह की बात छिनली....
Pn te as kutech mhtle nhi aahet😮 tumhi savistaar bola jra.
@@omkarrane5255 mi badlya tumchya manawr kren ... tumhi mazya manapramanne kam kara mhnle ki ...
माजे आवडते आधिकारी माननीय श्री मुंडे सर आहेत देशप्रेम आणि तत्परता हे सगळ्यांना सुंदर संदेश आहे
जय भारत जय किसान अर्मी जवान जय महाराष्ट्र
You are grateful IAS 💯🔥🔥🔥
सत्य परिस्थिती फार वेगळी असते.
सत्य परिस्थिती कशी आहे सर तुम्ही सांगा
अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे निरीक्षण करून माननीय मुंडे सर त्यांनी सत्य परिस्थिती अनुसरून न्याय निवडा देत योग्य शिक्षकाला तिथेच त्यांची चूक लक्षात देऊन ऐक प्रकारे अश्या आजच्या परिस्थितीत आपले मत व्यक्त केले
Plz give him field work. Our society need change
Yes,
He is very good candidate for
PM or CM👍🏼
प्रभू आपको ऐसी ही शक्ति दे ।🙏
मराठीत लिहायला लाज वाटते का...
स्वता नावावरून मराठी वाटता... महाराष्ट्रात राहता इथले खाता पिता..
अणि महाराष्ट्राची राज्य भाषा सोडून..
भारताच्या सर्वात दरिद्री मागासलेल्या अशिक्षित गलिच्छ bimaru राज्यांची.... पाणीपुरी विकणार्या दरिद्री युपी बिहारी डुकरांची भाषा चाटत बसता 😡
मराठी स्वाभिमान गहाण ठेवून आलात वाटतं.
बुराई कितनीभी बडी हो, अच्छाई के सामने हमेशा छोटी दिखती है! मुंडे साहेब सुट्टी देऊ नका
आधी माय मराठीत लिहायला शिका..
गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्या परप्रांतीय डुकरांची भाषा चाटत बसणे बंद करा... 😡
Bhava ahet tr srv bhartiya ch na. Desh pahile rajya nantr. Jay hind Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
अहो साहेब शिक्षण मंत्र्यापासूनच ची ती परवानगी असते , शाळा बंद राहत असल्यास मुख्याध्यापक यांनी वरिष्ठाना माहिती दिलीच असेल त्यावर वरिष्ठांनी उपाययोजना करायला पाहिजे होती । तीन वर्षातून एकदा अधिवेशन होत असते आणि 7 दिवसाची रजा दिलेली असते.
Tumhi shiskhak dista
Jai shree Ram
मी नवी मुंबई महापालिकेत असताना सर आयुक्त होते..... बरेच जण घाबरले होते......
देशातील सर्व Ias officer मुंडे साहेब सारखे असायला पाहिजेत 🙏
असा मुख्यमंत्री पाहिजे देशाला कर्तव्य दक्ष अधिकारी
मी आपल्या विचारांशी सहमत नाही, IAS, IPS ऑफिसर हे चांगले लीडर असले पाहिजेत त्यांच्याकडे पूर्ण जिल्हा असतो , त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालल पाहिजे , चांगल्याना अजून चांगलं आणी वाईट लोकांना ही चांगल बनवायला हवं त्यासाठी त्यांची गरज आहे, सुस्पेंड करून काही होत नाही, उलट परत जॉईन होईन हे लोक अजून मुजोर होतात, एका चांगला लिडर हा नेहमी सर्व चांगल्या किंवा वाईट लोकांना आपल्या मर्जीप्रमाणे किंबहुना नियमानुसार प्रामाणिकपणे काम करून घेता आलं पाहिजे, आपल्या स्वभावामुळे आपली नेहमी बदली होते त्यामुळे कोणतेच काम तुम्ही पूर्ण करू शकला नसाल किंवा केले असेल तरी ते तुमच्या बदलीनंतर चिरोत्तर राहिले नसेल, बदल हा चिरोत्तर हवा, आणी तो सस्पेंड च्या भीतीने होत नाही तर त्यांना बदलून चांगला बनवूनच होऊ शकतो, हे सर्व नुसता कडक स्वभावाने होत असत तर प्रत्येक ठीकानी मिलिटरी लावली असती जी एकदम कडक डीसीप्लिनड आणी अनुशासित असते , पण तसे न करता तुम्हाला (सिविल सर्व्हिस )ला ही कामे देतात, आणी तुम्ही बऱ्याच चांगल्या व वाईट अशा दोन्ही लोकांना सोबत घेऊन त्यांच्याकडून चांगली कामे करून घेणे अपेक्षित आहे, तुम्ही चांगले आहातच, पण सिस्टिम चांगली करणे हे अपेक्षित आहे, ते स्वतः ची सतत बदली होत असल्याने, मग ती कोणत्याही कारणाने असो, पण त्यामुळे (कमी वेळेमुळे ) आपल्या कामाचा काहीच फायदा कुठेच होत नाही , त्यामुळे एका चांगल्या ऑफिसर चा योग्य उपयोग समाजाला अथवा शासन कार्याला पूर्ण क्षमतेने होत नाही तसेच हा बदल इतरांना सस्पेंड करून करणेही शक्य नाही तर अशा लोकांना मनातून बदलूनच शक्य आहे . तुमची महाराष्ट्र ला गरज आहे....आपल्या क्षमतेने इतरांना व सिस्टिम (वाईट लोकांना )ला बदलण्यासाठी......
खरं म्हणजे असे अधिकारी आपले काम बजावत असताना जो राजकीय हस्तक्षेप होतो, अर्थात सर्वच राजकिय पक्षा कडून.ते फार वाईट आहे.आणि मग अशा अधिकार्यांना सडवायचे.अशाने प्रगती कशी होणार.नोकरीपेक्षा बदल्याच जास्तवेळा होतात.ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
मुंडे साहेबांना गडचिरोली मध्ये पाठवा थोडा गडचिरोली मध्ये मुंडे साहेबांची आवशकता गरज ,अधिकारी लोकांची हवा टाईट करण्या साठी आवशक आहेत मुंडे साहेब
देशाला तुमच्यासारख्या कर्तव्य दक्ष अधिकार्याची गरज आहे साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏
शिक्षकांचे काही चूकले की त्यांना टोकाची शिक्षा द्यायला सगळे तयार असतात पण इतर विभागातील कर्मचारी अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करूनही त्यांना मात्र मोकळे सोडले जाते ही परिस्थिती बदलायला पाहिजे.मुंडेनी या प्रकारची शिक्षा देऊन कोणता तीर मारला हे कळत नाही.
Mundhe sir is real life hero.
नियम महत्वाचा नाही माणुसकी म्हत्वाची आहे.
आदरणीय साहेब आपण एक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालं पाहिजे.
मुंडे सरांचा खूप दिवसांनी
व्हीडिओ आला.
लोक म्हणतात ते खरं आहे
मुंडे साहेब, केजरीवाल साहेब
यांच्या सारखे उच्च शिक्षित,
कर्मठ व्यक्ती पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा पदांवर असाव्यात.
देश सेवेची जिथे प्रचिती
*तेथे कर माझे जुळती* ll
...... 🙏🏽....
मुंढे साहेबांना नमस्कार सर सरासरि जिल्हापरिशेदच्या शाळांच्या बाबदित युनियन असेच करतात पण यावर विचार केला तर गरिबांचे मुलांचं नुकसान होते ते रजा टाकत नाहि प्रत्येक शिक्षकांचे मुले इंग्लिश शाळेत मधे शिकतात कारण यांना भरमसाठ पगार असतो मग ते इंग्लिशशिक्षकांना असे म्हणतात अम्हि पैसा देतो अमच्या मुलांना चांगले शिका पण गरिंबाच्या मुलांवर ते लक्ष देत नाहि खरे तर त्यांच्या लक्षातच येत नाहि गरिबांच्या मुला मुळे त्यांना पगार आहे
साहेब,जिल्हा परिषद शाळेत जाऊन थोडा मुख्याध्यापक ना भेटा आणि त्यांची कामे जाणून घ्या(शासनाने शिकवणे सोडून कोणती कामे शिक्षक याना लादले आहेत)
शिकवण्याच्या ईच्छा सरकारने मारून टाकण्यात अशैक्षणिक कामांनी
MAY GOD CREATE SUCH OFFICERS
सर शिक्षकांना पहिली वेळ तुमच्या काळातील असा विचार करून समज देवून सुधारण्याची वेळ द्यावी. तसेच शिक्षक वर्गाला मतदानातील कामापासून सूट द्यावी म्हणजे त्यांना मुलांकडे वेळ देण्यास खंड पडणार नाहीं. तो एक दिवस होता.मतदान काळात जास्त कालखंड असतो
साहेब तुम्ही एकदा तरी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणुन यावे 🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही खरा नायक आहात भाऊ घाबरायचं नाही आपला फुल्ल सपोर्ट आहे आणखी देवाचा सपोर्ट तर सर्वात पहीला आणि जास्त आहे
प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी, समस्या ,अगोदर
जाणून घेणार अधिकारी व मंत्री अजून हि
या राज्यात नाही हेच दुर्देव आहे.
60/70,000, payment gheta...daru piun aish karta ...hya samsya ahet ka tumchya 😀😀
शाळा खोल्या कोणी बांधायच्या लाईट बील कसे भरायचे भाताला तेल कोठून आणायचे 2ग्रॅम जिरे मोहरी कसे मोजायचे ?
@@__sk24 मग तू काय करते, अश्या शिक्षकांची तक्रार कर ,फक्त कमेंट करण्यात हुशारी दाखवू नकोस.
@@bk7407 complaint karun kahi upyog ...polisana paise dile ki mlach jail madhe taktil 😂😂😂
@@bk7407 police tar kuthe dhutlya tandala sarkhe ahet....money hai to honey hai
मुंडे सरांना माना चा मुजरा, सरांना च्या मुलाखती घेऊन नवीन पिढी प्रेरणा मिळेल.
धन्यवाद!!सर
तुकाराम मुंढें सारखे १०० अधिकारी देश बदल्याणची ताकत ठेवतात.
ह्यांनी सस्पेंड केलेलें सर्व जाईंन झाले...
वाशिम ला एका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष याना बडतर्फ केले होते ते परत सेवेत आले..
पुणे ट्रान्सपोर्ट चे कर्मचाऱ्यांना निलंबित केले ते परत सेवेत आले..
90 दिवसापेक्षा जास्त काळ सस्पेंड करता येत नाही
खर तर आपण जणतेचे मतदानातुन जसे सरपंच निवडतात तसे मुख्यमंत्रि झाल तर सगळे शासकीय कर्मचारी सुतासारखे सरळ होतील झेड पी चे शिक्षक कामावर कारने येतात खाजगी शाळाचे शिक्षक सायकलवर येतात ज्ञानदान पण चागंले करतात सगळा महाराष्ट्र सुधारेल नेतेमडळी सूधारतील
He was handling Navi mumbai municipal corporation.. literally made so much improvement i could see changes ..lot of corrupt councillor's shop started closing so they brought no confidence motion against him and he was transferred...this is the unfortunate thing happened how can you expect this country to change when the councillor's whom you elect are the real problems to bring improvement
Yes and he knows that the teachers can not remove him from his job toh garib ki jaan le lo.suspend karo. Is officer ne corrupt councillors ka kya kiya aage?Ghanta ? Kaay ka achha officer?
नवी मुंबई चे हॉस्पिटल जे मी लहान पनी जायचो ते आता चे त्याच्या कळत झालेले हॉस्पिटल खूप फरक आहे . सगळ्या सुविधा ज्या डेलिव्हरी साथी लागतात त्या हॉस्पिटल मधे आहेत, त्या आधी नवत्या. असे प्रामाणिक अधिकारी सगळीकडे मिळो 🙏🏻🙏🏻
Great person 😊
तुमचा अभिमान आहे साहेब
खुप नाव ऐकलय मा तुकाराम मुंडे साहेबांच ,पण असे ईमानदार लोक खुपच थोडेच असतात ,आणि राजकारणी लोक अशा लोकांना त्रास देतात हिच खंत आहे. सलाम तुमच्या कार्याला मुंडे साहेब , अशा प्रामाणिक अधिकार्यांची गरज आहे देशासाठी 🙏🙏🙏
Aalshi aani Majlele Sarkari Babu yanna Vataniver aani saral karnyachi Machine aahe ...IAS Tukaram Saheb... Salute.....
सर तुमच्या सारखे आधीकारी असले तर जिल्हापरिषद शाळेचे गळ तिचे प्रमाण कमी होईल.
असे अधिकारी मुंढे साहेब सारखेच जर असेल तर खरोखर महाराष्ट्र चा विकास झाल समजुन घ्या सत्य आहेत समाजाचेच विकास व्हावेत हाच विचार मनात तळमळ असते तुम्हीच खरोखरच शासनानेच कौतुक सपद आहेत हेच योग्य निनर्य आहेत मी पण शिक्षक होतो जे काम समाजला अपेक्षित आहेत तेच काम नोकरदार नी केल पाहीजेत शासन आपल्यालाच पगार देतो तुम्हीच जे निनर्य घेता ते मला आवडत जय महाराष्ट्र जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय गोर 🙏🙏🙏
खरंच देशाला अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे 🎉🎉 great sir
खरच तुमच्यासारखे प्रमिणिक व्यक्तीची खुपच गरज आहे hats off सर ग्रेट
मला वैयक्तिकरित्या हा निर्णय अतिघाईचा वा स्वप्रतिमा चमकवण्याचा वाटला. मला मान्य आहे की शिक्षकांकडून चूक झालीय तर फार तर त्यांना मेमो द्यावा, पगार कपात करावी अथवा पदोन्नती थांबवावी. एकंदरीत काहीतरी विधायक कामात त्यांचंयकडुन करवून घ्यावीत.
मुंडे साहेब हे विसरत आहेत की आधीच शिक्षकांचा किती तुटवडा आहे, त्यांच्या भरातीप्रकिया किती कमी आहेत. साहेब एक माणूस निलंबित करत आहेत पण त्यांच्या या निर्णयामुळे प्रत्येक कुटुंब मागे जातंय, मुख्य प्रवाहापासून वंचित राहतेय. मुंडे साहेब त्यांची घर चालवणार आहेत का?
प्रशासन व्यवस्था ही निर्णय घेऊन अद्ययावत करायची असते, लोकांना तडकाफडकी काढून नाही चालत प्रशासन. यांच्या या निर्णयामुळे आधीच कमी असलेले शिक्षक कमी झाले यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहत का? मग खरे गुन्हेगार कोण? ते शिक्षक की तडकाफडकी पदाचा गैरवापर करून निर्णय घेणारे मुंडेसाहेब?
मला शिक्षाकांचा पुळका वगैरे येण्याचे काहीच कारण नाही. मी स्वतः खाजगी कंपनीत काम करतोय. पण माझ्या आयुष्यात मी खूप शिक्षक पाहिलेत ज्यांनी पदरचे पैसे घालुन पोरांना शिकवलंय. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला नावं ठेवण सोपं आहे. पण जिथे खाजगी शाळा नाही पोहोचल्या, जिथे जायला बसेस नाहीत तिथं सुद्धा सरकारी शाळा आहेत आणि हेच शिक्षक तिथे काम करत आहेत. समजा, वर नमूद केलेल्या शाळेतील एखादा शिक्षक त्याच्या मर्जीविरुद्ध गेला असेल तर. समजा ही शाळा खरच चांगली परफॉर्म करत असेल तर अथवा इथला एखादा आदर्श शिक्षक सभेला गेलेला असेल तर. या शिक्षकांच्या काही समस्या असतील आणि त्या मागण्या बराच काळापासून मान्य होत नसतील तर. मुंडे साहेबांनी याचा विचार केलाय का?
मुंडेंनी असे निर्णय घेऊन मीडिया मध्ये त्यांची पाठ थापून घ्यावी पण अंतिमतः ते असे निर्णय घेऊन पदाचा गैरवापर करत आहेत.
शिक्षकांसाठी 153 कामाची यादी
या यादीला पूर्ण करता करता पूर्ण वर्ष निघून जाते
आणि वरून एवढं pressure असते की
रात्री ८ ला massage येतो की आज सायंकाळी 5 पर्यंत हे हे काम करून घ्या
आणि एक ते पाच पर्यंत च्या विद्यार्थी संख्या जर 100 च्या जवड असेल तर निदान 4 शिक्षक असायला पाहिजे करण एक त्यात principal असतो आणि 3 स,शी असतात पण इथे 100 मुले आणि 2 वर्गखोल्या आणि total 3 शिक्षक . जर शासनाचे धोरण stable नसेल तर त्या शिक्षकाने काय शिक्षण द्यावे त्या विद्यार्थ्यांना
मला मान्य आहे आपल्या परीने योग्य कार्यवाही करता पण आपण फक्त जोर देऊन काम करवून घेत असाल तर ते शिक्षण योग्य रीतीने मिळणार नाही
Long live Tikaram Mundhe 💐💐💐
मा. तुकाराम मुंढे सारखे स्वाभिमानी अधिकारी या देशाला जर लाभले तर नक्कीच हा देश प्रगती च्या दिशेने वाटचाल करेल. असे मला वाटते. धन्यवाद सर. जय भारत जय संविधान
Somebody has to make a movie on this stalwart..let his struggle reach all the common man across India. Honest IAS and IPS are the backbone of government machinery in any state.
नाही हे चुकीचे आहे
शाळा लॉक करायचे काम शिपायचे असते
आणी हो शिक्षक अधिवेशनात काही तरी शिकायला गेले आणी ते मुलांना शिकवतीन
आणी हो
आपण एकदा त्यांच्या सांगे बोलायला हेवे होते
घाईत घेतलेले निर्णय चुकीचे असते
अशे अधिकारी नको आहे आम्हाला
शिक्षकांना निलंबित करणारा अधिकारी कधीच सुखी राहू शकत नाही! कोणत्याच अधिकारीकडून ग्रामसेवक+ कृषी सेवक आणि तलाठी यांचे काहिच उपटू शकत नाही!
सर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून आपण आजपर्यंत लक्षात राहण्यासारखं जनहिताच्या काही काम केले आहे का?आणि जर केलं असेल तर मग आपल्या इतक्या बदल्या का होतात? की नुसतं आपल्या बरोबर काम करणाऱ्या सहकर्यांना त्रास देऊन धाकात ठेवायाची आपली मोडस operendi आहे.
Inspiration Mundhe sir 😍
असाच अधिकारी असावा या शिवाय कर्मचारी काम चुकार करणार नाही जय सेवालाल जय महाराष्ट्र
Hat's off Munde saheb. Keep it up your great work.
सर तुम्ही खूप धाडसीवान ias ऑफिसर आहात माझं स्वप्न आहे mpsc पास होईच.आणी लोकांसाठी चांगले काम करतायचे.
जो मुख्यमंत्री करत नाही तो एक कलेक्टर करू शकतो
I really like his thought.process....every civil service aspirant, bureaucrat, senior govt officer, IAS, IPS & every politician need to learn from him.
तुकाराम मुंढे साहेबांनी संविधानानुसार गरीब जनतेची पिळवणूक होणार नाही कोणी बेघर, बेरोजगार होणार नाही असे काम केले तेव्हाच ते खरे आदर्श ठरतील!
लहान कर्मचारी यांना काय SUSPEND करावे मोठे भ्रष्टाचारी IAS अधिकारी यांच्यावर कर कारवाई कधीतरी?
Correct
मुंडे साहेब अत्यंत आदर्श आहेत जरा राजकारण्या ला चाप कधी लावता येईल हे बघा
तुकाराम मुंडे यांचे काम लोकशाही मजबूत करणारं असे अधिकारी फारच कमी असल्याने बिकट परिस्थिती आहे :
आपल्या देशाची सर्व श्रेत्रात प्रगती करावयाची झाल्यास आपल्या सारखा खंबीर निर्णय घेणार,निर्भिड ,अधिकारी आपण तयार करावी.म्हणजे आपल्या देशाची प्रगती होईल.
असे पटपट योग्य निर्णय योग्य ठिकाणी घेणे गरजेचे आहे प्रत्येक वेळी, विभागात
उत्कृष्ट कमिगिरि .... दम असेल तर जरा नगरसेवक कडे पन पहा....
जय हिंद 🙏🏾 जय महाराष्ट्र.
असे अधिकारी होते आज देशाला गरज आहे
सर खुप अभिमान आहे आम्हाला ❤
Objective work for society is very essential
शिक्षक हजर गैरहजर हा मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण शिक्षक काय शिकवतात आणि विद्यार्थ्यांना तो विषय, त्यातील टॉपिक किती आकलन झाला आहे, त्यांचे त्यातील काय स्टेटस आहे, हे समजणे महत्त्वाचे आहे, पण ते सांगणारी व्यवस्थाच अस्तित्त्वात नाही.
मुंढे साहेब खरच तुमच्या कार्याला सलाम, पण हे जे राजकारण आहे त्यांना हे बागवत नाही म्हणून सर वारंवार तुमची ट्रान्स्फर केली जाते,
मुंढे सर आपणं शिक्षण क्षेत्रात खुप भर दिला आहे,आसेच अधिकारी भारत देशात पाहिजे,जय भीम नमो बुध्दाय,जय शिवराय
मुंडे प्रामाणिक अधिकारी आहेत.पण काही वेळा अती होते त्यांमुळे त्याना प्रवाहाच्या बाहेर ठेवले जाते.